शेतकऱ्यांची काळजी वाढवणारी बातमी; रब्बी पिकांना धोका अन्न धान्य साठवून ठेवा: गारपीट, भुकंप होण्याची शक्यता ?
अहिल्यानगर : यावर्षी मान्सून वेळेवर सुरु होईल, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान साधारण राहील. यावर्षी सहा भाग पाऊस नद्या व पर्वत असलेल्या भागात होईल तर उर्वरित चार भाग पाऊस भुभागावर पडेल, त्यामुळे अन्न धान्य साठवून ठेवा, असे भाकित कर्जत येथील श्री गोदड महाराज यांच्या संवत्सरीत वर्तविण्यात आले आहे. कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गोदड महाराज … Read more