Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त मंत्रिपदावर कोण? आ. Sangram Jagtap यांच्या नावाची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कोट्यातील एक मंत्रिपद सध्या रिक्त आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले असून, त्या जागी आ. संग्राम जगताप यांना संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्याकडे केली आहे. आ. संग्राम जगताप हे अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

धक्कादायक! सराफाच्या मुलाला अमानुष मारहाण, गुंडांनी व्हिडीओही केला शूट

तिसगाव शहरालगत असलेल्या वनदेव परिसरात एका सुवर्णकार व्यावसायिकाच्या मुलाला सहा ते सात जणांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ चित्रीकरण करून आरोपींनी आपल्या दहशतीचा पुरावा ठेवला. शुक्रवारी (१४ मार्च) ही घटना घडली असून, या हल्ल्यात तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. पाथर्डी-तिसगाव रोडवरील एका हॉटेलसमोर जखमी तरुणाचा दुसऱ्या एका तरुणासोबत वाद झाला. काही वेळाने त्या … Read more

शिर्डी विमानतळाजवळ बिबट्याचा थरार, विद्यार्थ्यावर भीषण हल्ला !

Shirdi News : शिर्डी विमानतळ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. या परिसरात मादी बिबट्याने दोन ते तीन पिल्लांना जन्म दिला असून, त्यांच्यासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून हा भाग निवडला आहे. वाढती झाडे-झुडपे आणि संरक्षक भिंतीच्या उंचीची मर्यादा यामुळे बिबटे या भागात मुक्त संचार करत आहेत. विद्यार्थ्यावर बिबट्याचा हल्ला प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारा … Read more

औरंगजेबाच्या कबरीचं काय करायचं ? पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं…

अहिल्यानगर (१७ मार्च २०२५): औरंगजेबाने हिंदू मंदिरांची तोडफोड करून हिंदू संस्कृतीला संपवण्याचा प्रयत्न केला. त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना त्रास दिला. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीच्या अस्तित्वावर पुनर्विचार करणे गरजेचे आहे, अशी भूमिका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली. विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेला समर्थन छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू … Read more

राम शिंदेंना पदाची जबाबदारी कळते का ? रोहित पवार यांची राम शिंदेंवर टीका

Ahilyanagar Politics : कर्जत (ता. अहमदनगर) येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “विधान परिषदेचे सभापती होणे हे मोठे भाग्य आहे, परंतु त्या पदाला काही संविधानिक शिष्टाचार असतात, ते शिंदे यांनी पाळले पाहिजेत. कोणी तरी त्यांना हे शिकवायला हवे,” अशा शब्दांत … Read more

अहिल्यानगर हादरलं ! घटस्फोटासाठी १० लाखांची मागणी; तरुणाच्या आत्महत्येने खळबळ

आश्वी (ता. संगमनेर) येथे एका तरुणाने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. “घटस्फोट हवा असेल, तर दहा लाख रुपये दे; अन्यथा जीव घेऊ,” अशा धमक्या पत्नी आणि सासरच्या मंडळींनी दिल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. विजय जोशी (वय २८, रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. … Read more

पाथर्डी तालुक्यात सिंचन विहिरीत घोटाळा : विभागीय आयुक्तांनी चौकशीसाठी केली तब्बल २५ अधिकाऱ्यांची नियुक्ती

अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील व्यक्तिगत लाभाच्या रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरींच्या प्रकरणांची तपासणी करण्यासाठी पाच जिल्हा परिषद गटांसाठी पंचवीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे यांनी केली आहे. सोमवारी (दि.१७) मार्चपासून ही पथके प्रत्यक्ष विहिरीवर जाऊन तपासणी करणार आहेत. पथकांनी रोजचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांना द्यायचा आहे. यामुळे विंधन विहिरीच्या लाभार्थ्यांमध्ये खळबळ … Read more

विवाहित महिला खेळणी घ्यायला गेली अन् गायबच झाली! ‘लव जिहाद’च्या चर्चेने पेटलं गाव…

नगर जिल्ह्यातील देहरे (ता. नगर) येथे ३० वर्षीय विवाहित महिला अचानक बेपत्ता झाल्याने गावात खळबळ उडाली होती. शुक्रवारी संध्याकाळी आपल्या मुलासाठी जत्रेमधून खेळणी घेण्यासाठी बाहेर पडलेली ही महिला परत न आल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत तिचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने कुटुंबियांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. लव जिहादच्या चर्चेमुळे वातावरण तणावग्रस्त महिलेच्या … Read more

Mauli Gavane Murder Case : माऊलीच्या खुनाच खरं कारण आलं समोर ! समलैंगिक संबंध …

Mauli Gavane Murder Case : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे १२ मार्च रोजी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. विठ्ठल मांडगे यांच्या शेतातील विहिरीत पोत्यात भरलेला मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याचे मुंडके, दोन्ही हात आणि उजवा पाय धडापासून वेगळे करण्यात आल्याचे समोर आले. ही हत्या अत्यंत निर्दयपणे करण्यात आल्याने … Read more

ढिसाळ नियोजनामुळे मुळाच्या आवर्तनाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचलेच नाही : ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी

अहिल्यानगर : मुळा कालव्यातून शेतीसाठी सुरू असलेले आवर्तन पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे पूर्णपणे कोलमडले आहे. शेवगाव तालुक्यातील लोळेगाव, सामनगाव व मळेगावच्या टेलच्या भागातील शेतकऱ्यांचे भरणे बाकी असताना वरच्या भागातील मायनर उघडून टेलचे पाणी बंद करण्यात आले आहे. हातातोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळून चालली असताना पैसे भरूनही हेडच्या पाटबंधारे अधिकारी व पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांची पाण्यासाठी … Read more

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांधा! उत्पादन खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर : पहा कांद्याला किती मिळतोय भाव

अहिल्यानगर : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा नगदी पीक असलेल्या कांदा पीक घेण्याकडे कल आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कांद्याला चांगला भाव मिळत होता, त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात होते. परंतु गेल्या आठ दिवसांत कांदा दरात घसरण सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नगदी पीक म्हणून कांदा … Read more

मोटारसायकलस्वराने हूल दिल्याने ‘त्या’अवघड घाटात ट्रकचा अपघात

अहिल्यानगर : बऱ्याचदा अन्य वाहनाने हूल दिल्याने मोटारसायकलचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र काल याच्या अगदी उलट घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील सर्वच वाहनचालकांचा कस लागणाऱ्या करंजी घाटामध्ये रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मालट्रक उलटल्याने दोन जण जखमी झाले. सदर मालट्रक नगरकडून पाथर्डीकडे जात होता. हा ट्रक माणिकपीर बाबा दर्ग्याजवळ एका धोकादायक वळणाजवळ आला … Read more

खा. पवार यांची अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी घोषणा : आता ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील घेणार ‘एआय’चे धडे !

अहिल्यानगर : सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शहरातील विद्यार्थी यांच्यात मोठी तफावत निर्माण होत आहे. शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी तंत्रज्ञानाबाबत काहीसे मागे आहेत. मात्र आता ही दरी देखील दूर होणार आहे कारण आता लवकरच रयतच्या शाळांतून एआय’ तंत्रज्ञानाचे धडे देण्यात येणार आहेत ,अशी माहिती देशाचे माजी केंद्रिय कृषी मंत्री व रयत शिक्षण संस्थेचे … Read more

बचत गटाच्या मालाची विक्री करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘ उमेद मॉल’ उभारणार : ना.विखे पाटील

अहिल्यानगर : महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी राज्याला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने असलेल्या अद्ययावत उमेद मॉलची जिल्हास्तरावर उभारणी करण्यात येईल, तसेच प्रत्येक तालुक्यात ‘उमेद मॉल’ची उभारणी करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जिल्हा परिषद आणि … Read more

‘मिशन आरंभ’ : जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थ्यांची दांडी एकूण ३८५ केंद्रावर झाली परीक्षा

अहिल्यानगर : जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) मार्फत मिशन आरंभ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाया इ.४थी व ७ वी तील विद्यार्थ्यांची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परिक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेची तयारी व्हावी, यासाठी रविवारी १६ मार्च रोजी मिशन आरंभ परिक्षेचे जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून आयोजन केले होते. या परिक्षेतून विद्यार्थ्याची शिष्यवृती परिक्षेची … Read more

नवीन विहिरीसाठी मिळणार ४ लाख अनुदान, दीड लाखांची उत्पनाची अटही संपवली ! ‘हे’ शेतकरी घेऊ शकतील लाभ

शासन अर्थात सरकार मग ते कुणाचेही असो, शेतकऱ्यांसाठी नेहमीच विविध योजना राबवत आले आहे आणि यापुढेही राबवत राहतील. याचे कारण म्हणजे शेतकरी हाच राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा कणा आहे. तोच खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे. शेतात सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे पाणी अन ते साठवण्यासाठी विहीर. त्यासाठी खर्चही मोठा येतो. दरम्यान आता, या विहिरींसाठी ४ लाख … Read more

Ahilyanagar Politics : आधी मंत्रीपदे आता विधान परिषदेतही महायुतीने अहिल्यानगर जिल्ह्याला डावलले ! राजकारणातील जिल्ह्याचा दबदबा कमी होतोय

अहिल्यानगरचे राजकारण आणि राजकारणी लोकांचा दबदबा हे अहिल्यानगरचे वैशिष्टय. अगदी उपमुख्यंमत्रीपद देखील नगरने एकेकाळी आपल्याकडे ओढून आणले आहे. पक्षाचे प्रमुख, दिल्लीतील श्रेष्ठी नगरमध्ये खेचून आणायची धमक अहिल्यानगरच्या राजकारणात होती. परंतु आता हा दबदबा महायुतीच्या काळात पूर्णतः संपल्यात जमा झालाय असे बोलले जातेय. याचे कारण म्हणजे, अहिल्यानगरला मिळालेला कमीपणा. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जिल्ह्याने दहा आमदार दिले … Read more

Ahilyanagar News : बापरे ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ४८ हजार शेतकरी कर्जाच्या जाळ्यात, कर्जमाफी अन कर्जफेडीचे भयाण वास्तव

शेतकरी वर्ग हा विविध संकटांनी नेहमीच घेरलेला असतो. परंतु यातील सर्वात मोठे संकट त्याच्या डोईवर असते ते म्हणजे कर्ज. या कर्जाच्या जाळ्यात अहिल्यानगरमधील ४८ हजार शेतकरी अडकले असल्याचे वास्तव आहे. या शेतकऱ्यांच्या डोक्यावर १२८४ कोटी रुपयांचे कर्ज आहे. शासनाकडून अनेकदा कर्जमाफीचा विषय घेतला जातो परंतु ती झालीच नाही तर हा कर्जाचा डोंगर वाढत जातो. महायुतीने … Read more