Ahilyanagar News : कोकण कड्यावरून १६०० फूट खोलीत दरीत तरुणाचा मृतदेह ! पुन्हा एक खून ?

Ahilyanagar News : अकोले तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटक स्थळ हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावरून सुमारे १६०० फूट खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ऋषिकेश बाळू जाधव (वय २१) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. ही घटना कशी घडली? अपघात की घातपात? याचा तपास पोलीस करत आहेत. ऋषिकेश … Read more

तुम्हाला किडनी स्टोन झालाय ? जाणून घ्या ! लक्षणे व कारणे आणि उपचार व प्रतिबंध

१५ मार्च २०२५ : मुंबई : आपल्या शरीरात खनिजांचे आणि क्षार पदार्थांचे प्रमाण वाढल्यावर किडनी स्टोन तयार होऊ शकतो.पोटात जेव्हा ऑक्जालेट, कॅल्शिअम सारखे क्रिस्टल्स जमा होऊ लागतात,तेव्हा पोटात एक गाठ तयार होते.ही गाठ दगडासारखीच कठीण असते यालाच किडनी स्टोन असे म्हणतात.स्टोन हा किडनीमध्ये होत असतो म्हणून याला किडनी स्टोन म्हणतात.हे खडे लहान धमन्यांपासून मोठ्या धमन्यांपर्यंत … Read more

नंदुरबार, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यांचे राज्यात सर्वात कमी दरडोई उत्पन्न !

१५ मार्च २०२५ मुंबई : राज्याचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. यात विविध आकडेवारी समोर आली आहे. यातील एक आकडेवारी आहे राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांत वाढत चाललेली आर्थिक दरी. राज्यातील शहरी भागाचा विकास होत असल्याने तेथील नागरिकांचे दरडोई वार्षिक उत्पन्न वाढत चालले आहे, तर ग्रामीण भागातील लोकांच्या दरडोई उत्पन्नात … Read more

‘वंदे भारत ‘मधून सीएसएमटी-शिर्डी प्रवास सुसाट ! दीड महिन्यात ६७ हजार १९६ प्रवाशांचा प्रतिसाद

१५ मार्च २०२५ मुंबई : महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या बहुचर्चित वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सीएसएमटी – शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमधून गेल्या दीड महिन्यात ६७ हजार १९६ प्रवाशांनी सुसाट प्रवास केला असून, या एक्स्प्रेसची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे. १० फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार … Read more

आफ्रिका खंडाचे दुप्पट वेगाने विभाजन

१५ मार्च २०२५ केपटाऊन : आफ्रिका खंडातील इथिओपियाच्या वाळवंटात २००५ मध्ये सुमारे ५६ किलोमीटर लांबीची दरी निर्माण झाली होती. तेव्हापासून ती दरवर्षी अर्धा इंच वेगाने रुंदावत आहे. अशा विभाजनाला लाखो वर्षे लागतील, असा संशोधकांचा कयास होता; परंतु कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक केन मॅकडोनाल्ड यांनी अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने १० ते ५० लाख वर्षांत खंडाचे विभाजन होण्याची शक्यता … Read more

टोयोटा किर्लोस्कर मोटर तर्फे ऑल न्यू मॅन्युअल ट्रान्समिशन लेजेंडर ४ x ४

१५ मार्च २०२५ बंगळुरू : वाढत्या स्टायलिश, साहसी आणि उच्च-कार्यक्षम एसयूव्हीच्या मागणीला प्रतिसाद देत, टोयोटा किर्लोस्कर मोटर अर्थात टीकेएमने टोयोटा लेजेंडर ४ x ४ मॅन्युअल ट्रान्समिशन असलेली एसयूव्ही सादर केली आहे.थ्रिल-प्रेमी ड्रायव्हर्ससाठी डिझाइन करण्यात आलेली ही नवी एसयूव्हीची श्रेणी पॉवर, लक्झरी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे परिपूर्ण मिश्रण सादर करणारी आहे. २०२१ मध्ये भारतीय बाजारात पदार्पण केल्यापासून … Read more

एप्रिलमध्ये कर्ज स्वस्ताईचे संकेत : महागाईची धग कमी झाल्याने व्याजदर कपातीची शक्यता

१५ मार्च २०२५ नवी दिल्ली : एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या नाणेनिधी धोरण आढावा धोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात कपात होण्याची शक्यता वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यासाठी जाहीर झालेल्या किरकोळ महागाई रिझर्व्ह बँकेच्या ४ टक्क्यांच्या स्वीकारार्ह लक्ष्यापेक्षा कमी झाली आहे. सांख्यिकी मंत्रालयाने १२ मार्च रोजी किरकोळ महागाई दराचे आकडे जाहीर केले, त्यानुसार किरकोळ महागाई जानेवारीतील जानेवारीतील … Read more

आता मुंबईत आयआयसीटी – फडणवीस ; गोरेगावमधील फिल्म सिटीत जागा, केंद्र सरकार देणार ४०० कोटी

१५ मार्च २०२५ मुंबई : देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात येईल व यासाठी केंद्र शासन ४०० कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आयआयसीटी ही संस्था नावीन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाच्या संगमातून भारताला जागतिक पातळीवर नेईल आणि संपूर्ण भारताच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी … Read more

एसटी बसमध्ये प्रवासी क्षमता वाढणार ! महामंडळाकडून बीएस ६ प्रकारच्या ३ हजार बसेस खरेदीसाठी निविदा

१५ मार्च २०२५ : मुंबईः २००५-२००६ या कालावधीत एसटी महामंडळाने २.२ आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस सुरू केल्या. तर काही अंशी शटल सेवेसाठी अथवा गर्दीच्या ठिकाणी ३. २ आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस कार्यरत ठेवल्या. मात्र, आता पुन्हा एकदा एसटी महामंडळाने ३.२ आसन व्यवस्था असणाऱ्या बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ३ हजार बस खरेदीकरिता राज्य सरकार … Read more

जास्त स्क्रीन टाइम धोक्याचा

१५ मार्च २०२५ : नवी दिल्ली : स्क्रीनचा (टीव्ही, स्मार्टफोन) जास्त वापर मुलांच्या भाषा शिकण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकतो. लहान मुलांना पुस्तकांची गोडी लावणे आणि घरातील मोठ्यांसोबत माहितीपूर्ण स्क्रीन शेअर केल्यास मुलांच्या भाषा कौशल्यात सुधार होऊ शकतो असे एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून समोर आले आहे. २० लॅटिन अमेरिकन देशांतील संशोधकांच्या नेतृत्वाखालील या अभ्यासात १२ ते … Read more

प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत श्रीजी प्रोसेस इंजिनियरिंग वर्क्स प्रा. लि. तर्फे 25 क्षयरुग्णांना दत्तक

अहिल्यानगर: प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत, श्रीजी प्रोसेस इंजिनियरिंग वर्क्स प्रा. लि. चे मालक मा. श्री दिनेश चंद्रा अग्रवाल यांच्या वतीने अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील 25 क्षयरुग्णांना दत्तक घेण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश क्षयरुग्णांना पोषण आहार आणि आवश्यक आधार प्रदान करणे हा आहे, जेणेकरून त्यांचे लवकर आणि संपूर्ण आरोग्य पुनर्प्राप्ती शक्य होईल. गुरुवार, दि. … Read more

कीर्तनकारांच्या फोटो छेडखानीशी विशाल महाराज खोलेंचा संबंध नाही ; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा, पोलिसांकडून तपास सुरू

संगमनेर तालुक्यातील एका गावातील कीर्तनकारांच्या पत्नीच्या फोटोची छेडछाड करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्याच्या प्रकरणाशी मुक्ताईनगर येथील प्रसिद्ध कीर्तनकार विशाल महाराज खोले यांचा संबंध नाही. याप्रकरणी आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या बातमीत चुकीने त्यांचे नाव छापून आले आहे. संगमनेर तालुक्यातील एका गावातील पती-पत्नी कीर्तनसेवा करतात. १० मार्च रोजी दुपारी संबंधित कीर्तनकाराच्या मोबाइलवर एक आक्षेपार्ह फोटो अज्ञात … Read more

नगरमध्ये हरवलेल्या ५ वर्षीय बालिकेला पोलिसांनी अवघ्या ४० मिनिटांत शोधून केले पालकांच्या हवाली

१५ मार्च २०२५ नगर : आई वडिलांपासून नकळत हरवलेली ५ वर्षीय बालिकेचा कोतवाली पोलिसांनी तत्काळ हालचाल करून अवघ्या ४० मिनिटात शोध घेत तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केल्याची घटना १४ मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती अशी की केडगाव परिसरातील रोशन कुमार सिंग हे त्यांच्या कुटुंबासह शहरातील लहान मुलांच्या दवाखान्यात तपासणी करिता आले होते. … Read more

धार्मिक द्वेष पसरून जातीय दंगली घडविण्याचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून जाणीवपूर्वक प्रयत्न

१५ मार्च २०२५ नगर : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले मंत्री नितेश राणे यांनी संविधानिक पदावर असताना अत्यंत बेजबाबदार खोटं वक्तव्य करून धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे सामाजिक एकात्मतेला धक्का पोहोचला असुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मिती प्रक्रियेमध्ये त्यांच्या सैन्यात एक ही मुस्लिम नव्हता हे वक्तव्य अत्यंत खोटं आहे. तर … Read more

पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना केली मारहाण

१५ मार्च २०२५ संगमनेर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी गेलेले छात्रभारती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अनिकेत घुले, राम आरगडे, मोहम्मद तांबोळी, राहुल जराड यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. नगरपालिकेच्या प्रांगणात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नगरपालिकेच्या सभागृहात आढावा बैठक आटोपून बाहेर आले असता छात्र भारती संघटनेचे अनिकेत घुले … Read more

अ. भा. संत साहित्य संमेलन होणार शिर्डीत

१५ मार्च २०२५ पंढरपूर : शिर्डी येथे जगभरातील लोक येत असतात. त्यामुळे सर्व ठिकाणी वारकरी साहित्याचा प्रसार व्हावा, यासाठी यंदाचे वारकरी साहित्य परिषदेचे १३ वे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन शिर्डी येथे २२ आणि २३ मार्च रोजी होणार आहे. या संमेलनासाठी संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. संजय महाराज देहूकर हे संमेलनाध्यक्ष व स्वागताध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील … Read more

चार महामार्ग जाणार नंदुरबारातून; दोन महामार्गांची कामे सुरू, एक चौपदरीकरण, तीन उड्डाणपूलही आहेत मंजूर

१५ मार्च २०२५ नंदुरबार : जिल्हा मुख्यालयाचे शहर आणि गुजरात व मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेले नंदुरबार आता महामार्गाचे हब ठरू पाहत आहे. शहराला जोडणाऱ्या चारही भागांतील रस्ते हे महामार्ग म्हणून जोडले जात आहेत. यामुळे दळणवळणाला गती येईल व शहर विकासालाही चालना मिळणार आहे. नंदुरबारमधून जाणाऱ्या उधना-जळगाव रेल्वे मार्गाचेही चौपदरीकरण प्रस्तावित असल्याने नंदुरबारचे महत्त्व वाढणार … Read more

Numerology : ह्या तारखेला जन्मलेले लोक नेहमी श्रीमंतच होतात ! तुमचाही मूलांक आहे का?

Numerology : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रालाही मोठे महत्त्व आहे. जन्मतारखेवरून व्यक्तीच्या जीवनातील अनेक पैलू जाणून घेता येतात. मूलांक हा त्यातील महत्त्वाचा घटक आहे. अंकशास्त्रामध्ये १ ते ९ या संख्यांवरून व्यक्तीच्या स्वभावाचे आणि भविष्यातील घडामोडींचे आकलन करता येते. आज आपण अशा मूलांकाविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्यावर धनसंपत्तीबरोबर मान-सन्मानाचीही कृपा असते.मूलांक ६ असलेले लोक केवळ पैसा नाही तर मान-सन्मान … Read more