ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय! शिव्या बंदी आणि विधवा सन्मान कायदा करण्याची मागणी”

कुकाणे-सौंदाळे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत शिव्या बंदी आणि विधवा महिलांच्या सन्मानासाठी ठराव मंजूर केला आहे. मात्र, या निर्णयाला शासनाची अधिकृत मान्यता मिळावी आणि संपूर्ण राज्यात अमलात यावा, यासाठी सौंदाळे ग्रामपंचायतीचे सरपंच शरदराव आरगडे यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उपोषण सुरू केले आहे. ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गावातील सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांनी हे बेमुदत उपोषण सुरू … Read more

हिंदूची भुमिका घेतल्यानेच माझा विजय : आ. कर्डिले

१० मार्च २०२५ अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत हिंदुची भूमिका घेतल्यामुळे माझा नगर राहुरी पाथर्डी मतदार संघात माझा विजय झाला. गावात राजकारण गट तट असू द्या मात्र प्रत्येकानी हिंदुची भूमिका बजवावी नाही तर येणारा भविष्यकाळ हा धोक्याचा असणार आहे असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी केले. कापुरवाडी (ता. आहिल्यानगर ) येथील सरपंच सचिन दुसुंगे यांनी आ. … Read more

शिर्डीतील गर्दी घटली ! साईभक्त का होत आहेत दूर? भाविकांमध्ये चिंता वाढली

देशभरातील प्रमुख २१ तीर्थस्थळांवर भाविकांची गर्दी वाढत आहे, मात्र शिर्डीत अपेक्षेप्रमाणे वाढ होत नसल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. शिर्डीतील व्यावसायिक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त करत उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी चिंतन बैठक घेतली. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मते, साईबाबांविषयी चालू असलेल्या अपप्रचाराचा परिणाम शिर्डीच्या अर्थव्यवस्थेवर … Read more

बिबट्याचा थरार! उसाच्या शेतातून बाहेर पडत वृद्धावर हल्ला, 3 तरुण जखमी

अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर जवळील कोहंडी शिवारात रविवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. ऊस तोडण्यापूर्वी शेतकऱ्याने उसाचे क्षेत्र जाळल्याने, त्यात लपलेला बिबट्या अचानक धावत बाहेर आला. समोर झाडाखाली बसलेल्या यशवंत रामा कचरे (वय ६५) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो पुढे पळाला, मात्र परत माघारी फिरत त्याने राजू रामचंद्र परते (वय २५), कैलास प्रकाश … Read more

जास्त तेल खाल्ल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम! तुमच्या कुटुंबात किती तेल वापरले जाते?

अन्न शिजवण्यासाठी तेलाचा वापर अपरिहार्य आहे, परंतु त्याचा अतिवापर आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो. आहारतज्ज्ञांच्या मते, चार सदस्यांच्या कुटुंबासाठी महिन्याला दोन लिटरपेक्षा कमी तेलाचा वापर योग्य आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी आणि दुकानदार, गृहिणी यांच्याशी संवाद साधल्यानंतर एका कुटुंबात सरासरी पाच लिटरपर्यंत तेल वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात वाढता लठ्ठपणा देशभरात लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत … Read more

नगर तालुक्यात धर्मांतर करणारी टोळी सक्रिय ? रोख रक्कमेसह लग्न करून देण्याची दिली जाते हमी

१० मार्च २०२५ चिचोंडी पाटील: ग्रामीण भागातील अनेक तरूणांचे विवाह रखडलेले आहेत. त्याचसोबत अनेकजण आर्थिक विवंचनेत आहेत. नेमका याच संधीचा पुरेपुर फायदा घेत नगर तालुक्यात धर्मांतर करणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. यांच्याकडून अशा तरूणांना त्याचा विवाह लावून देण्यासह आर्थिक मदत देण्याचे आश्वसन देत धर्मांतर करण्यास भाग पाडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नगर तालुका तसा … Read more

अहिल्यानगरमध्ये सात लाख रेशन बंद होण्याचा धोका ! तुमचं रेशन कार्ड वैध आहे का?

अहिल्यानगरमध्ये रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी (Know Your Customer) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाने १५ मार्च २०२५ ही अंतिम मुदत जाहीर केली असून, या तारखेनंतर ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांना रेशन मिळणार नाही. जिल्ह्यातील सुमारे ७ लाख १२ हजार ४८५ कार्डधारकांपैकी फक्त ६८ टक्केच लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनी तातडीने ई-केवायसी करणे आवश्यक … Read more

Ahilyanagar Breaking : गोरक्षकांना धमक्या; ठाकरे गटाचे साजन पाचपुते यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीगोंदे तालुक्यातील कोकणगाव येथे गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने १४ गोवंश जनावरांची सुटका केली. या जनावरांना कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आले होते. मात्र, गोरक्षकांनी पोलिसांना माहिती देताच स्थानिक नागरिकांनी गोंधळ घातला आणि जनावरे सोडण्यास विरोध केला. इतकेच नव्हे, तर गोरक्षकांना धमक्या देत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्यासह सात जणांवर गुन्हा … Read more

अकोले तालुक्यात महिला अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ : सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

१० मार्च २०२५ अकोले : अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सन २०२३ मध्ये ५६ गुन्हे दखल झाले होते, तर २०२४ मध्ये ही संख्या ८५ वर पोहोचली आहे. यामध्ये बलात्कार, विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. अकोले पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण ७९ गावे येतात. पोलिस ठाण्याच्या … Read more

अहिल्यानगर मध्ये थंडी संपली, आता उन्हाचा कहर सुरू! 10 मार्चपासून तापमान 40 अंशांवर

अहिल्यानगरमध्ये गेल्या १८ दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी शहरातील दिवसाचे तापमान ३७ अंश सेल्सियसवर पोहोचले, तर पुढील दोन दिवसांत ४० अंश सेल्सियसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. तापमानात झपाट्याने वाढ नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात शहराचे दिवसाचे तापमान १० अंश सेल्सियसपर्यंत खाली गेले होते. … Read more

यंदा शाळांच्या उन्हाळी सुट्टया १५ दिवसांनी घटल्या ! शिक्षकांसमोर ४ दिवसांत निकाल देण्याचे आव्हान

१० मार्च २०२५ शहापुरः दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात परीक्षा होऊन विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टया दिल्या जात होत्या. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ मे नंतर शैक्षणिक सुट्टया लागत होत्या. मात्र यंदा पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकर सुरू होणार आहेत. परंतु त्यानंतर अर्थात एप्रिलच्या उत्तरार्धात मूल्यमापन चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे विद्याथ्यर्थ्यांना २५ … Read more

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची खेळी ! अजित पवारांचा अहिल्यानगरमधून उमेदवार ?

Maharashtra Politics : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपद वाटपावरून अनेक असंतोष उफाळले होते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही हे चित्र पाहायला मिळाले. काही नेत्यांना मंत्रीपद मिळाले नाही, तर काहींना मिळालेले खाते समाधानकारक नव्हते. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीनाट्य सुरूच होते. आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही हीच डोकेदुखी पुन्हा समोर येण्याची शक्यता होती. अजित पवारांची रणनीती या … Read more

आ. शिवाजी कर्डिलेंचे घरच अतिक्रमणात ! सर्वसामान्यांवर कारवाई आधी, धनदांडग्यांवर कधी? – प्राजक्त तनपुरे यांचा सवाल

राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणविरोधी मोहिम राबवली जात आहे. मात्र, ही मोहीम केवळ सामान्य नागरिकांवर लक्ष केंद्रित करून केली जात आहे, असा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. त्यांच्या मते, प्रशासनाने जर खरंच अतिक्रमण हटवायचे असेल, तर आधी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार आणि सत्ताधारी पुढाऱ्यांचे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी. यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या अतिक्रमणांवर … Read more

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ५ कोटी ८९ लाख रुपये खात्यात जमा

राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला असून, सोयाबीन आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ५ कोटी ८९ लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. जलसंपदा व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. हा निर्णय शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी घेतला गेला आहे. राहाता बाजार समितीच्या खरेदी केंद्रावर मोठ्या … Read more

अतिक्रमणाचा मुद्दा अधिवेशनात गाजला : आ. हेमंत ओगले यांनी सरकारला धरले धारेवर

१० मार्च २०२५ श्रीरामपूर : विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आमदार हेमंत ओगले यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणाद्वारे राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत भाग घेतला. श्रीरामपूरसह राज्यातील अतिक्रमणाच्या प्रश्नावर सरकारला त्यांनी चांगलेच धारेवर धरले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत विरोधी पक्षांना फारशी बोलायची संधी मिळाली नाही. काँग्रेसच्या आमदारांना शेवटी संधी मिळाली. सायंकाळी साडेसात वाजता आ. ओगले बोलण्यास उभे राहिले. आपल्या सुमारे बारा मिनिटांच्या … Read more

Ladki Bahin Yojana : महिलांसाठी मोठी खुशखबर! तुम्हाला 3000 मिळणार का ?

महाराष्ट्र सरकारने ‘माझी लाडकी बहिन योजना’ अंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे हप्ते ८ मार्च २०२५ रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २.५२ कोटी पात्र महिलांना हा हप्ता मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ही एक मोठी आर्थिक मदत … Read more

Tata Punch Flex Fuel लवकरच बाजारात! किंमत आणि मायलेज किती ?

Tata Punch Flex Fuel : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल घडवत टाटा मोटर्स लवकरच भारतात त्यांची पहिली फ्लेक्स इंधन कार – टाटा पंच फ्लेक्स लाँच करणार आहे. फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञान हे भविष्यातील पर्यावरणपूरक आणि स्वस्त इंधनाचा उत्तम पर्याय मानला जात आहे. सध्या टाटा पंच बाजारात पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, मात्र आता … Read more

Gold Price Breaking : सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण ! जाणून घ्या आज ८ मार्च रोजी काय आहे १० ग्राम सोन्याचा भाव

होळीच्या आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज, ८ मार्च रोजी, सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या बाजारात चढ-उतार सुरू असताना, आज ३०० रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे ग्राहकांसाठी ही गुंतवणुकीची चांगली संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सोन्याच्या किमतीत मागील काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत आहेत. सोमवारी ७६० रुपयांची वाढ, … Read more