अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थीनीची गगन भरारी, दुसऱ्यांदा नॅशनल लेव्हल स्पर्धेत मारली बाजी

अहिल्यानगर- तालुक्यातील बाबुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चैताली अप्पासाहेब काळे हिने सलग दुसऱ्यांदा नॅशनल लेव्हल स्पर्धेत बाजी मारली आहे. तिला चषक प्रदान करून गौरविण्यात आले. एव्हरेस्ट अॅबॅकस नॅशनल लेव्हल स्पर्धेत तिने उत्तुंग भरारी घेतली आहे. ही स्पर्धा नुकतीच पार पडली. सलग दुसऱ्यांदा चैताली हिने नॅशनल लेव्हल स्पर्धेत बाजी मारल्याने तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत … Read more

जामखेड तालुक्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, १० जणांना रंगेहाथ पकडले

अहिल्यानगर- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जामखेडमधील तनेश्वर गल्ली सुरू असलेल्या जुगार अड्डूयावर छापा घालून ९ जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन आश्रुबा रोकडे (वय ५०, रा. आष्टा, ता. आष्टी, जि. बीड), जावेद इस्माईल बागवान (वय ४४, रा. … Read more

मागील भांडणाच्या कारणावरून दिल्ली गेट परिसरात मारहाण केल्याप्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर- मागील भांडणाच्या कारणावरून लाकडी दांडके, तलवारी घेऊन १८ जणांच्या टोळक्याने साते ते आठ जणांवर घरात घुसून खुनी हल्ला केला. ही घटना २४ जुलै रोजी दुपारी शिशू संगोपन शाळा चितळे रोड, गोवादेव मंदिर शेजारी, दिल्लीगेट नालेगाव येथे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन दीपक पवार, शिवम दीपक पवार, आदित्य लहू … Read more

पावसाअभावी पिकांनी टाकल्या माना : जिल्ह्यात सात लाख हेक्टरवरील खरिपाची पिके धोक्यात; रोगाचा प्रादुर्भाव वाढला

अहिल्यानगर : जिल्ह्यात आतापर्यंत ९४.२ टक्‍क्‍यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ७४ हजार ६८६ हेक्‍टरवर खरीप पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १ लाख ७४ हजार ७२१ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४०.४ मिमी पावसाची नोंद झाली. मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, ६जून महिन्यात आठ … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात, गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात १९१ मिमी कमी पाऊस

अहिल्यानगर- नगर जिल्ह्यात आतापर्यंत ९४.२ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ७४ हजार ६८६ हेक्टरवर खरीप पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १ लाख ७४ हजार ७२१ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४०.४ मिमी पावसाची नोंद झाली. मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जून महिन्यात आठ … Read more

श्रीरामपूर शहरातील बनावट दारू निर्मितीचा कारखान्यावर पोलिसांची धाड, ४ आरोपींना घेतले ताब्यात

श्रीरामपूर- शहरात बनावट दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याने पोलिसांनी काल मंगळवारी अवैध स्पिरीट जप्त केले. अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल दुपारी बाजारतळ आणि खबडी परिसरात ही कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात बनावट दारूची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळाली होती. … Read more

अहिल्यानगर शहरातील सराईत गुन्हेगारास दोनवर्षासाठी जिल्ह्यातून करण्यात आले हद्दपार

अहिल्यानगर-भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारास दोन वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. भिंगार कॅम्प पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याला जिल्ह्याच्या हद्दी बाहेर सोडले. जाबीर सादीक सय्यद (रा. शहा कॉलनी गोविंदपुरा, ता. जि. अहिल्यानगर) असे त्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी सराईत गुन्हेगार जाबीर सय्यद याचा हद्दपारीचा … Read more

डाळिंबाची लाली ओसरली ; भावात झाली तब्बल पाच हजार रुपयांची घसरण

अहिल्यानगर : काल परवा पर्यंत डाळिंबाला १५हजार रुपये प्रति क्विंटल असा चांगला भाव मिळत होते. मात्र आता हे भाव कमी झाले असून ते थेट १०हजारांवर आल्याने तब्बल ५ हजारांची तूट झाली आहे. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी विविध फळांची ३९४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. … Read more

संततधार पावसामुळे टोमॅटोची लाली वाढली ; किरकोळ बाजारात किलोला मिळतोय ६० रुपयांपर्यंत भाव

अहिल्यानगर : संततधार पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याचा परिणाम किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर वाढण्यात झाला आहे. आठवड्यापूर्वी ३० ते ४० रुपये किलो असलेले टोमॅटो आता ६० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. त्यातही उत्तम दर्जाच्या टोमॅटोला प्रतिकिलो ६० ते ८० रुपये असा दर मिळत आहे. पावसामुळे नवीन टोमॅटो लागवडही मंदावल्याने … Read more

आता सरकारी बाबूंवर १९४ ‘सोशल’ निर्बंध ; ऑनलाईन राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई

अहिल्यानगर : राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी समाजमाध्यमांवर सक्रिय आहेत. समाज माध्यमांवरील समुहात ते अनेकदा सरकारविरोधी भूमिका मांडतात. त्यांचे संदेश अनेकदा समाजहिताच्या विरोधात असतात. त्यामुळे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आता परिपत्रक काढत सरकारी कर्मचाऱ्यांवर १९४ प्रकारचे ‘सोशल’ निर्बंध घातले आहेत. या निर्बधांचे उल्लंघन करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येइल, असा इशारा … Read more

एक कोटीची दारू जप्त करत ९११ गुन्हे तर, १०३३ जणांना अटक राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सहा महिन्यांचा लेखाजोखा

अहिल्यानगर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जिल्ह्यातील विना परवाना दारू विक्री करणारे हॉटेल, ढाब्यांवर आपले लक्ष केंद्रित केले असून, गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात अशी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत सुमारे एक कोटी १६ लाख ७५ हजार ८६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर ९११ गुन्हे दाखल करून १०३३ आरोपींना अटक केली. जिल्ह्यात … Read more

अहिल्यानगर जिल्हा परिषद लावणार पावणे पाच लाख झाडे; आतापर्यंत केली २ लाख रोपांची लागवड

अहिल्यानगर : राज्यात १० कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने १० टक्के अधिक वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. यात ग्रामविकास विभागासाठी एकूण १ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट महसूल व वनविभागाकडून निश्चित केले आहे. त्यानुसार ग्रामविकास विभागामार्फत हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानासाठी वर्ष २०२५ साठी १ कोटी वृक्षलागवड मोहीम जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येणार आहे. यासाठी … Read more

कांदा भाव वाढीसाठी पारनेमध्ये ‘अन्नत्याग आंदोलन’ ; कांद्याला हमीभाव द्या

अहिल्यानगर : सध्या कांद्याचे भाव प्रचंड कोसळले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्यासाठी झालेला खर्च देखील वसूल होत1 नसल्याने त्यांची खूप आर्थिक स्तिथी बिकट झाली आहे . त्यामुळे कांदा या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. ३५ ते ४० रूपये किलो भाव देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने पाठबळ दिले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे … Read more

रोड ट्रिपवर जाताना बॅगमध्ये ‘या’ वस्तु आठवणीने ठेवाच, प्रवास होईल एकदम खास!

रस्त्यावरून प्रवास करण्याचं वेगळंच आकर्षण असतं. गाडीच्या खिडकीतून वाहणारा गार वारा, बदलणाऱ्या दृश्यांची रंगत, आणि एकटे किंवा आपल्या जवळच्या लोकांसोबत वाटचाल करताना मिळणारा तो खास अनुभव. हे सगळं मनात घर करून राहतं. पण ही सफर सुरळीत आणि आनंददायी व्हावी, यासाठी काही गोष्टी वेळेत लक्षात घेणं अत्यावश्यक असतं. आपण निघतो खूप तयारीनिशी, पण काही लहानशा वस्तू … Read more

मातीशी नाळ जपणारा नेता! कुस्ती आखाड्यात नगरकरांनी अनुभवला सुजय विखे पाटलांचा साधेपणा

अहिल्यानगर : नालेगाव येथे हिंदुत्व युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कुस्ती महोत्सवात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित राहून पैलवानांचे मनोबल उंचावले. विशेष म्हणजे, त्यांनी सन्मानाच्या मांडवात न बसता थेट मातीतील आखाड्यात जमिनीवर बसून कुस्तीचा रोमांच अनुभवला. कार्यक्रमाच्या वेळी डॉ. विखे पाटील यांनी कुस्तीतील प्रत्येक डावपेच … Read more

संगमनेरमधील रायते गावच्या सरपंचाने अतिक्रमण केल्यामुळे सरपंचपद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

संगमनेर- घराचे बांधकाम करताना अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्याने तालुक्यातील रायतेच्या सरपंच रूपाली गौतम रोहम यांचे ग्रामपंचायत सदस्यपद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरवले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी याबाबतचे नुकतेच आदेश दिले आहे. सदस्यपद रद्द झाल्याने रोहम यांचे सरपंच पदही रद्द झाले आहे. रायते येथील एका तक्रारीनुसार संगमनेर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी समक्ष जाऊन पंचनामा केला. सरपंच … Read more

जवळच्या मित्राने घरी येत मित्राचे चोरले १ लाख रूपये, राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल

राहुरी- वाढदिवसाच्या निमित्ताने मित्राला जेवायला घेऊन जातो, असे सांगून एका युवकाने आपल्या मित्रालाच घराबाहेर पाठवून त्याच्या घरातून एक लाख रुपये चोरल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे २० जुलै रोजी दुपारी घडली. याप्रकरणी आरोपी सचिन मच्छिद्र ढोकणे याच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की दत्तात्रय … Read more

तब्बल ४० वर्षानंतर भोजापूर धरणाचे पाणी नान्नज दुमाला शिवारात पोहोचले, शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण

संगमनेर- भोजापूर धरण लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. दरवेळेस ओव्हरफ्लो होत होते. परंतु या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नव्हते. पण यंदा ओव्हरफ्लोचे पाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातुन तब्बल ४० वर्षानंतर नान्नज दुमाला शिवारात आले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आनंद … Read more