देशी दारूचे दुकान जाणार गावाबाहेर

१ मार्च २०२५ करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील बस स्थानक परिसरात अनेक दिवसापासून सुरू असलेले देशी दारूचे दुकान गावाच्या बाहेर दोन तीन किलोमीटर पर्यंत हलवण्यासाठी गावातील महिला ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतकडे तक्रार केली आहे. या अनुषंगाने शनिवार (दि. ८) मार्च रोजी उत्तरेश्वर सभामंडपामध्ये महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सरपंच … Read more

स्वारगेट बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट! पीडित आणि आरोपी आधीपासून ओळखीचे ? आरोपीच्या वकिलांनी सांगितलं…

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे पुणे शहर आणि राज्यभर महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. आरोपीच्या अटकेनंतर अनेक … Read more

स्वारगेट बस स्थानकातील प्रकरणात धक्कादायक खुलासा ! आरोपीच्या विकृत मानसिकतेचा पर्दाफाश

पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर एका तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर अवघ्या काही तासांत पुणे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस चौकशीतून आता नवनव्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आरोपीने चौकशीत कबुली दिली की त्याला पीडित तरुणीवर बलात्कार करायचाच … Read more

रस्त्यावरचे स्वस्त गॉगल वापरताय का ? कुल बनण्याच्या नादात डोळे होतील खराब ! डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

उन्हाळ्याच्या दिवसांत लोकल किंवा रस्त्याच्या कडेला मिळणारे स्वस्त गॉगल्स मोठ्या प्रमाणात विकले जातात. फक्त १००-१५० रुपयांमध्ये उपलब्ध असणारे हे गॉगल्स फॅशनेबल आणि कुल लुक देतात म्हणून अनेक तरुण मंडळी ते आवडीने घेतात. मात्र, याच गॉगल्समुळे तुमच्या डोळ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, याची किती जणांना कल्पना आहे ? उष्ण हवामान आणि डोळ्यांच्या समस्या अहिल्यानगर जिल्हा तापमानाच्या … Read more

शहर हादरलं ! बारावीचा पेपर दिल्यानंतर १७ वर्षीय विद्यार्थिनी अचानक गायब, अपहरणाचा संशय

अहिल्यानगरमध्ये बारावीच्या परीक्षेसाठी गेलेल्या १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या अचानक बेपत्ततेने खळबळ उडाली आहे. मुलगी परीक्षा केंद्रावर गेली पण पेपर संपल्यानंतर ती बाहेर आलीच नाही. नातेवाईकांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कुठेच सापडली नाही. अखेर, मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? गुरुवारी … Read more

बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण, पिंजऱ्याच्या मागणीने घेतले जोर

बेलापूर मध्ये गळनिंब जाटेवस्ती येथे तेरा वर्षीय सार्थक मुक्ताजी जाटे या मुलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला.ही घटना २७ फेब्रुवारीच्या रात्री साडेआठच्या सुमारास चांडेवाडी-राजुरी रोडवर घडली.सार्थक आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून घरी परतत असताना बिबट्याने अचानक हल्ला करून त्याच्या पायाला जबरदस्त चावा घेतला. या हल्ल्यात त्याला गंभीर जखमा झाल्या असून त्याच्यावर लोणी येथे उपचार सुरू आहेत. बिबट्यांचा हल्ला … Read more

अहिल्यानगर कल्याण राष्ट्रीय महामार्ग आता होणार सिमेंटचा !

अहिल्यानगर-कल्याण राष्ट्रीय महामार्ग (क्र. ६१) वर मोठा बदल होत असून, हा महामार्ग डांबरीकरणाऐवजी आता सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील अहिल्यानगर ते टाकळी ढोकेश्वर-पारनेर तालुका हद्द या ५० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. १५५ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग तीन टप्प्यांमध्ये सिमेंट काँक्रीटने तयार केला जाणार आहे, ज्यासाठी केंद्र सरकारने २५० कोटी रुपयांचा … Read more

काळ्याबाजारात धान्याची विक्री; मुद्देमालासह चार आरोपी अटकेत

१ मार्च २०२५ जामखेड : गरिबांच्या हक्काचे रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना जामखेड शहरातील जांबवाडी रोडवरील स्मशान भूमी जवळ पकडली. यात ९०० रुपयांच्या पिकअप ५५ हजार ४३ धान्याच्या गोण्या व एक पांढऱ्या रंगाची पिकअप असा २ लाख ५५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पिकअप चौघांविरोधात चालकासह जामखेड पोलिस … Read more

पिंपरी-चिंचवडमध्ये घर घेण्याआधी ही बातमी वाचा ! नाहीतर घराचं स्वप्न राहील अपूर्ण…

भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या महानगरांपैकी एक असलेल्या पिंपरी-चिंचवड आणि त्याच्या भोवतालच्या पाच किलोमीटरच्या परिसरातील गृहप्रकल्प मोठ्या संकटात सापडले आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जानेवारी महिन्यात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, ज्यामुळे तब्बल १०० हून अधिक गृहप्रकल्प रखडले आहेत. या प्रकल्पांची एकूण किंमत ३० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असून, याचा मोठा फटका विकासक, ग्राहक … Read more

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे इंद्रायणी तांदळाला जागतिक मागणी

संगमनेर ( प्रतिनिधी ) काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 2004 ते 2010 या सहा वर्षाच्या काळात महाराष्ट्राचे कृषिमंत्री पद सांभाळले. या कार्यकाळात महाराष्ट्र सर्वाधिक कृषी उत्पादन करणारे राज्य बनले तर तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या इंद्रायणी तांदुळाला आता जागतिक स्तरावर मोठी मागणी वाढली आहे. सुदर्शन निवासस्थानी शिवाई ऍग्रो … Read more

व्हॉट्सअॅप चॅट डिलीट झालीये का ? काळजी नको ; हा मार्ग वापरा आणि डिलीटेड मेसेज पुन्हा मिळवा…

व्हॉट्सअॅपवरील चॅट डिलीट झाले की ते रिकव्हर कसे करायचे,असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडला असेल.आज आम्ही तुम्हाला याचविषयी माहिती देणार आहोत. काही वेळा चुकून व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट केले जातात. जर तुमच्यासोबत असं झालं असेल तर काळजी करू नका.तुम्ही डिलीट केलेले व्हॉट्सअॅप मेसेज कसे रिकव्हर करू शकता, हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.यासाठी काही ट्रिक्स जाणून घ्या. … Read more

घरात राहूनही करता येईल वजन कमी ! करा या सोप्या गोष्टी…

लठ्ठपणा ही सध्या खूप मोठी समस्या झाली आहे. बदलत्या जीवन शैलीमुळे शरीरातील कॅलरीज दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.जंक फूडचे आहारातील वाढते प्रमाण, अपुरी झोप, बैठी जीवनशैली यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे.पण कॅलरीज जाळल्या नाहीत तर हे वाढलेले वजन नियंत्रणात येणे अवघड होऊन बसते. मग जिममध्ये जाणे, वेगवेगळे डाएट प्लॅन घणे,असे उपाय काही कालावधीसाठी … Read more

स्वारगेट बलात्कार प्रकरण: १३ पथक, श्वान पथक, ड्रोन – तरीही चकवा देणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात!

पुणे स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. तब्बल १३ पोलीस पथक, श्वान पथक आणि ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. आरोपी चतुराईने पोलिसांना गुंगारा देत चार दिवस फरार होता. अखेर, ग्रामस्थांच्या मदतीने शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून पोलिसांनी त्याला अटक केली. स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ … Read more

तुम्हाला बाहेरचं खाऊन सुद्धा वजन कमी करायचं आहे का ? हो ते शक्य आहे…

बारीक होण्यासाठी लोकं व्यायाम, डाएट आणि इतरही अनेक उपाय करत असतात.जंक फूड तसेच शीत पेय पिल्यामुळे लठ्ठपणा वाढतो तसेच जेवणाच्या वेळा योग्य नसतील तरी सुद्धा लठ्ठपणा वाढतो.अनेक लोकांना शिक्षण,नोकरी यामुळे घरापासून दूर राहावे लागते.तर कधी घरी राहून सुद्धा डबा नेणे शक्य होत नसल्यामुळे बाहेर खावेच लागते.आता बाहेर खाणार म्हटल्यावर आपले वजन वाढणार, हे ओघानेच आले.पण … Read more

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे अखेर अटकेत

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात संशयित आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुणे लष्कर पोलीस ठाण्यात त्याला हलविण्यात आले असून, वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आज दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे. गावात लपून राहिल्यानंतर पोलिसांसमोर शरणागती स्वारगेट येथे गुन्हा करून … Read more

कोमट पाणी प्याल तर…हार्ट अटॅक पासून रहाल दूर !

२८ फेब्रुवारी २०२५ : काहीही खाल्ल्यानंतर थंड पाणी प्यायल्यामुळे आपल्या पोटातील अन्न पचवणारा अग्नी शांत होतो.अन्नातील तैलकट पदार्थ गोठतात आणि त्यामुळे पचनक्रिया मंद होते आणि जेव्हा पोटातील हा गाळ अॅसिडसोबत रिअॅक्ट होतो, तेव्हा तो आतड्यांकडून शोषून घेतला जातो.त्यामुळे आतड्यांमधील फॅट्सचं प्राण वाढत जातं.त्यामुळं जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर कोमट पाणी, गरम सूप प्यावं. फ्रेंच फ्राइस आणि … Read more

कायमसाठी सुंदर दिसायचं आहे का ? तर मग हि गोष्ट आजच सोडून द्या !

२८ फेब्रुवारी २०२५ : डोक्याखाली उशी घेऊन झोपणे हि अगदी सामान्य गोष्ट आहे.बऱ्याच लोकांना उशी घेतल्याशिवाय झोप येत नाही,पण तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार डोक्याखाली उशी न घेता झोपणे हे अधिक फायदेशीर असते.त्यामुळे शरीर नैसर्गिक स्थितीमध्ये असतं आणि लहान मुलांसारखी शांत झोप लागते.उशी न घेता झोपल्यामुळे आरोग्य तर उत्तम राहतेच, पण सौंदर्य वाढवण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. पिंपल्सपासून मुक्ती … Read more

मेट्रो ३ च्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यावर येथील भुयारी मार्ग चाचणी सुरू !

२८ फेब्रुवारी २०२५ वरळी : कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ च्या बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळी या भुयारी दुसऱ्या टप्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून, भुयारी स्थानकांदरम्यान चाचणी सुरू असल्याची माहिती एमएमआरसीएलने दिली आहे.यापूर्वी मेट्रो ३ च्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत कफ परेडपर्यंत मेट्रो सुरू करण्याचे विचाराधीन होते. मात्र, आता दुसऱ्या टप्प्याची दोन टप्प्यांत विभागणी करण्यात आली … Read more