महिलेवर जीवघेणा हल्ला : कोर्टात केस करण्याअगोदर गुंडांची परवानगी घ्यावी कि काय आता ?

२८ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : कोर्टात टाकलेली केलेली केस मागे घ्यावी म्हणून महिलेवर हल्ला करून तिला आणि तिच्या कुटुंबाला शिवीगाळ करून धमकी दिल्याबद्दल सहा जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या पीडित महिलेने सांगितलेल्या घटनेवरून हा गुन्हा नोंदवला असून हि घटना केडगाव उपनगरात शनिवारी (२२ फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली. जालेश बाबड्या काळे, रूपेश … Read more

परिसरात पसरली दुर्गंधी ; घरात डोकावून पाहिल्यावर दिसला ‘हा’ मृत प्राणी !

२८ फेब्रुवारी २०२५ अकोले : बंद घरात माणूस मृतावस्थेत आढळल्याची अनेक उदाहरणे तुम्ही ऐकली असतील पण, चक्क बिबट्या देखील बंद घरात मृतावस्थेत आढळला असल्याची बातमी तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकली असेल.बंद घराच्या परिसरात दुर्गंधी सुटल्यानंतर ही बाब लोकांच्या निदर्शनास आली.अकोले शहराजवळ नवीन नवलेवाडी येथे दुबळकुंडी रोडवर मध्य वस्तीत हा प्रकार घडला. या ठिकाणी वर्दळीच्या रस्त्यालगत एका … Read more

राधाकृष्ण विखे पाटील : जिल्हा विभाजनाचा विषय फक्त अहिल्यानगर पुरताच मर्यादित नाही म्हणून…

२८ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : राज्यातल्या अनेक जिल्ह्यांची विभाजन करण्याची मागणी प्रलंबित आहे.हा केवळ अहिल्यानगरचा विषय नाही.विभाजन करण्याचा निर्णय शासन स्तरावर होणार आहे.त्यामुळे त्याला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही,असे स्पष्टीकरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांना बोलताना दिले. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा वारंवार जिल्हा विभाजनाचा आग्रह असून या पार्श्वभूमीवर विखे यांनी ही … Read more

शिकारी स्वतः शिकार होतो तेव्हा…! पोलिस स्टेशनच्या परीसरातच लाच स्वीकारताना पोलिस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

Ahilyanagar News: जमिनीच्या वादातून दाखल झालेल्या राईटच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी सात हजार रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना घडली गुरुवारी संध्याकाळी घडली. पोलिस कर्मचारी संतोष फलके याच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २७रोजी  सायंकाळी शहर … Read more

बदलापुरात भाडे तत्वावर रूम घेऊन राहिला मात्र सुगावा लागताच पोलिसांनी उचलला : ठेवीदारांची फसवणुक करून मागील ९ महिन्यांपासून होता पसार

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात ‘ध्येय मल्टीस्टेट’च्या शाखा सुरु करून ठेवीदारांना ज्यादा परताव्याचे आमिष दाखवत कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा करून त्या परत न देता सर्व शाखा बंद करून ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याच्या दाखल गुन्ह्यातील आरोपी ‘ध्येय’ चा व्हाईस चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी) याला अखेर ९ महिन्यांनंतर तोफखाना पोलिसांनी पकडले आहे. … Read more

‘ध्येय मल्टीस्टेट’च्या चेअरमनचे फसले ध्येय ! भाड्याच्या घरातून थेट करागृहात…

२८ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : जादा परताव्याचे आमिष दाखऊन कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा करुन त्या ठेवी व त्यावरील परतावा न देता सर्व शाखा बंद करुन ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याच्या प्रकरणात ‘ध्येय मल्टीस्टेट’चा व्हाईस चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी) याला तोफखाना पोलिसांनी अखेर ९ महिन्यांनंतर बेड्या ठोकल्या त्याला मुंबईतील बदलापूर येथून बुधवारी (दि. … Read more

काम सोडणाऱ्या कामगारास हॉटेल व्यावसायिकाने खोलीत कोंडून ठेवले मात्र पुढे घडले असे काही..

Ahilyanagar News: सध्या बहुतेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. अशात अनेक एक काम सोडून दुसरीकडे जातात त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी काम सोडू नये यासाठी सर्वजन सावध असतात, हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने काम सोडू नये म्हणून हॉटेल व्यवसायिकाने त्यास चक्क खोलीत कोंडून … Read more

आता एसटीने प्रवास करणे देखील असुरक्षित खासदार लंके यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत परिवहन मंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

Ahilyanagar News: पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर एका युवतीवर एका नराधामाने बलात्कार केला. ही दुर्दैवी घटना महाराष्ट्राला लाजिरवाणी असून काळीमा फासणारी घटना आहे. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही, एसटी महामंडळाचा प्रवास सुरक्षित असून शेतकरी बांधव, गोरगरीब वर्ग लालपरीतून प्रवास करत असतो. मात्र स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत … Read more

उन्हाचा चटका बाहेर शुकशुकाट मात्र गृहिणींच्या किचनमध्ये …

Ahilyanagar News : नगरच्या बाजारात भाजीपाला महागला आहे. गवार, लिंबू, भेंडी, कोथंबिर, काकडी, हिरवी मिरची, शेवगा, लसून, आद्रक, काकडी आता तेजीत आहेत. गवारचे बाजार ही मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. टोमॅटो, वांगी, कोबी, बटाटा, फ्लावर या भाज्याही आता महाग झाल्या आहेत. नगरच्या बाजारात पालेभाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी कमी झालेले … Read more

प्रयागराजला गेलेल्या अहिल्यानगरमधील ‘त्या’ कुटंबासमवेत घडले असे काही

Ahilyanagar News : सध्या देशभरातील भाविक महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी प्रयागराजला जात आहेत. अहिल्यानगर मधील देखील अनेकजण प्रयागराजला जावून आलेले आहेत. तर काहीजण अद्याप तिकडेच आहेत. असेच सावेडी उपनगरातील तपोवन रोडवरील नाना चौक येथील वर्मा कुटंबिय देखील प्रयागराजला गेले मात्र पाठीमागे त्यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. आतील सामानाची … Read more

रेशनच्या धान्याला रात्रीच्यावेळी फुटले पाय..! काळ्या बाजारात चालवलेल्या धान्यासह पिकअप जप्त

Ahilyanagar News: तहसीलदारांनी गोरगरिबांच्या हक्काचे रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेला पीकअप ताब्यात घेत त्याच्याकडून ५५ हजार ९०० रुपयांच्या ४३ धान्याच्या गोण्या व एक पांढऱ्या रंगाची पीकअप असा एकूण २ लाख ५५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पिकअप चालकासह एकूण चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

‘पुत्रमोह नडला अन् सरकारी अधिकारी असलेला पिता थेट तुरूंगात गेला’

Ahilyanagar News : सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून त्या शेवटच्या टप्यात आहेत. यंदा जिल्हा प्रशासनाने मात्र कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्याचा विडाच उचलला आहे. त्यामुळे मात्र अनेकांच्या अशा अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत. मात्र तरीदेखील अनेकजण कॉपी करत असल्याचे समोर आले असून यात जिल्ह्यातील महसूलचे कर्मचारी देखील सहभागी असल्याचे नुकत्याच घउलेल्या प्रकारातून समोर आले आहे. बारावीची परीक्षा … Read more

कोठला परिसरात राज चेंबर येथील सहा दुकाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त

अहिल्यानगर – महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत गुरुवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली सहा दुकाने, हॉटेल्स जमीनदोस्त केले. राज चेंबर परिसरात पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. शहरात बेकायदेशीरपणे साइड मार्जिन न सोडता, पार्किंगसाठी जागा न सोडता, महानगरपालिकेची परवानगी न घेता खासगी जागेत, रस्त्यावर, रस्त्यालगत बांधकामे … Read more

आधी गाडी अडवली मग बेशुद्ध केले ! स्वतःच रचलेल्या जाळ्यात अडकला स्वतः आरोपी

२७ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : संगमनेरमध्ये फिल्मी स्टाईलने चोराने कट रचून पोलिसांना तपासापासून भटकवल्याची घटना समोर आली आहे.या चोराने पोलिसांना स्वतःच्याच चोरीची खोटी माहिती दिली आणि स्वतःच फिर्याद देऊन पोलिसांना येड्यात काढणाराच चक्क चोरांच्या टोळीचा म्होरक्या निघाला आहे. या म्होरक्याला पोलिसांनी तावडीत घेतल्यामुळे घारगाव पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश केला आहे.पोलिसांनी साडे पंधरा लाखाच्या रक्कमेसह चार … Read more

तरुणाने घातली स्वतःच्याच डोक्यात गोळी ! प्रेमविवाहात मुलीच्या घरच्यांनी…

२७ फेब्रुवारी २०२५ देवळाली प्रवरा : २६ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील चिचोली फाटा परिसरातील पाटीलवाडी रोडवर एका तरुणाने स्वतःच्या जवळ असलेल्या गावठी कट्ट्यातुन स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून घेतल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.त्या तरुणाची प्रकृती गंभिर असुन त्याला पुण्यातील दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या घटनेबद्दल मिळालेली अधिक … Read more

पुढच्या महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्या ! मार्च मधील हे १४ दिवस असतील हॉलीडेज..

२७ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : मार्च महिन्यात वेगवेगळ्या राज्यात आणि शहरात एकूण १४ दिवस बँका बंद असणार आहेत.त्या सुट्ट्यांमध्ये ५ रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असणार आहे.१४ मार्चला होळी आणि ३१ मार्चला ईद-उल-फितर हे दोन मोठे सण आहेत म्हणून त्या दिवशीसुद्धा बँका बंद असणार आहेत.मार्चमध्ये १२ दिवस शेअर बाजार सुद्धा बंद असणार आहे. … Read more

दुष्काळात तेरावा महिना ! बारा गावांचा पाणीप्रश्न ; मिनी भंडारदरा’साठी ग्रामस्थांचे आंदोलन

बोधेगाव : शेवगाव तालुक्यात गोळेगाव या ठिकाणी १९७२ च्या दुष्काळात पाझर तलाव (मिनी भंडारदरा) निर्मान करण्यात आला होता.या तलावाची निर्मिती झाल्यापासून ५२ वर्षे उलटून गेली तरीही या तलावाच्या दुरुस्तीचे काम झालेले नाही. सद्यःस्थितीत दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन तलाव कोरडाठाक पडतो. त्यामुळे तलावाची दुरुस्ती करून सिमेंटची भिंत बांधावी तसेच उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडावे … Read more

पोटच्या मुलीनेच घरच्यांना जेवणातून दिले विष ! घटनेमागील सत्य समोर आल्यावर…

२७ फेब्रुवारी २०२५ राशीन : कर्जत तालुक्यातल्या राशीन गावातून एक हैराण करणारी घटना घडल्याचे समोर आले आहे.राशीन मधील एकाच कुटुंबातलया चार जणांना जेवणातून विषारी औषध दिल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.विषबाधा झालेल्या कुटुंबातील सर्वाना तातडीने दवाखान्यात ऍडमिट केल्यामुळे पुढचा अनर्थ टळला असून कुटुंबातील सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमागील खरा सूत्रधार घरातील … Read more