जिल्हा बँकेच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती ‘या’ दिवशी होणार !

२७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : जिल्हा सहकारी बँकेच्या विविध पदांवर घेण्यात येणाऱ्या भरतीच्या तोंडी मुलाखतीला १ मार्च पासून सुरुवात केली जाणार आहे.तक्रारी येऊ नये म्हणून खबरदारी म्हणून यावेळी बँक प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांना प्रक्रियेची माहिती समजावून देत आहे.बँकेत विविध डिपार्टमेंट्ससाठी सातशे पदांची भरती चालू असून या भरतीसाठी ऑनलाइन लेखी परीक्षा पूर्ण झाली आहे. लेखी परीक्षा झाल्यानंतर … Read more

निवडणुकांना दिवाळीचा मुहूर्त ? महानगरपालिका, जिल्हा परिषदेसाठी ४ मार्चच्या सुनावणीकडे लक्ष..

२७ फेब्रुवारी २०२५ नाशिक विधानसभा : निवडणुकीतील विजयानंतर दणदणीत महायुतीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाचपणी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.असे असले तरी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी होत असलेली सुनावणी आता ४ मार्च रोजी होणार आहे. सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता राज्यातील २५ महापालिका व तसेच अनेक जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना दिवाळीचाच मुहूर्त लागेल,अशी … Read more

आम्ही आलो आणि ते पळाले ! विखे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा

Ahilyanagar Politics : श्रीरामपूर बाजार समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधी विखे गटाने सभापती आणि प्रभारी सचिवांवर बेकायदेशीर कारभाराचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित झालेल्या बैठकीस विखे गटाचे संचालक उपस्थित राहिले असतानाही सत्ताधारी गटाने त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला, असा दावा करण्यात आला आहे. बैठकीतून पळ काढला विरोधी गटाच्या म्हणण्यानुसार, बाजार समितीच्या मासिक बैठकीसाठी 22 … Read more

Ahilyanagar Politics : पालकमंत्री विखेंच्या मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये संघर्ष

Ahilyanagar Politics : अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील कार्यकर्त्यांमध्ये टोकाची चकमक उडाल्याने मोठा तणाव निर्माण झाला. आणि वातावरण तापले…. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील एका साहित्य संमेलनात पक्षांतर्गत नियुक्त्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर … Read more

अनैतिक प्रेमसंबंधातून केडगावच्या विवाहित महिलेचा खून ! प्रियकराने बनवला असा प्लॅन कि…

२७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : चारित्र्यावर संशय घेऊन प्रियकराने साडीने गळा आवळून प्रेयसीला जिवंत ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार केडगाव मधून समोर आला आहे.ही घटना सोमवारी (दि. २४) रात्री साडेदहा वाजेदरम्यान केडगाव परिसरातील मोहिनीनगर भागात घडली.संगीता नितीन जाधव (वय ३५, रा. पारगाव खंडाळा, ता. खंडाळा, जि. सातारा, हल्ली रा. केडगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. … Read more

त्या मुद्द्यावरून पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी विरोधकांना लगावला टोला ! म्हणाले कि,जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी पाहणार…

२७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : एखाद्या विषयाबद्दल स्वतःच प्रतिकूल मत असलं तरी पीठासीन अधिकारी म्हणून पीठासीन अधिकाऱ्यांनी मर्यादा पाळली पाहिजे,असे सूचनात्मक वक्तव्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांच्या मर्सिडीज भाष्य प्रकरणावर केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याचे विभाजन होणार नाही असे सांगितले आहे व त्यावर आपले मत व्यक्त … Read more

सावधान…! चहा पिताना ही घ्या काळजी

२७ फेब्रुवारी २०२५ पुणे : आपल्या देशामध्ये अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. अनेक जण सकाळी काहीही न खाता रिकाम्या पोटी चहा घेतात. परंतु, रिकाम्या पोटी चहा घेणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. आहार तज्ज्ञांच्या मते उपाशी पोटी चहा प्यायल्याने अॅसिडिटी, हाडांचे नुकसान आणि अगदी प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो. चहाचा पीएच सहा असतो, ज्यामुळे रिकाम्या पोटी … Read more

माळीवाडा परिसरातील एका शाळेची धोकादायक भिंत महानगरपालिकेने हटवली

अहिल्यानगर – महानगरपालिका प्रशासनाने धोकादायक व मोडकळीस आलेल्या जुन्या इमारती, वस्तूंची पाहणी सुरू केली आहे. ज्यांच्या इमारती, बांधकामे जुनी आहेत, ३० वर्षांपेक्षा अधिक जुने बांधकाम असेल, अशांनी त्यांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. महानगरपालिका लवकरच धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू करणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले. माळीवाडा परिसरातील एका शाळेची धोकादायक भिंत … Read more

गावातील रहिवाशी नसलेल्या ‘त्या’ नागरिकांकडे मतदान कार्ड, आधार कार्ड कसे ; तहसीलदारांनी दिला हा इशारा

Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यात अकोला ग्रामपंचायत अंतर्गत काही गावात काही नागरिक संशयास्पद रित्या फिरत आहेत.या लोकांना मराठी अथवा हिंदी भाषा देखील फारशी समजत नाही.विशेष हे सर्वजण या भागातील रहिवाशी नसताना देखील यांच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रहिवाशांच्या यादीत गावातील कायमस्वरूपी रहिवासी नसलेल्या मतदारांची नावे समाविष्ट आहेत.अशा … Read more

उन्हाचा तडाखा ; ‘या’ तालुक्यातील काही भागात पाणीबाणी : विहिरींनी गाठला तळ,पिके धोक्यात

Ahilyanagar News : मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच उन्हाचा चांगलाच चटका जाणवत आहे.जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात अनेक गावांत पाणीबाणी सुरू झाली असून विहिरींची पाण्याची पातळी खालवली आहे.विहिरींनी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीलाच तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतोय की काय अशी भीती वाटू लागली आहे. गतवर्षी पावसाळ्यात जरी जेमतेम पाऊस झाला असला तरी अनेक शेतकऱ्यांनी … Read more

शहरात चाललंय काय ? पाच जणांच्या टोळक्याने केला व्यापाऱ्यावर कोयत्याने हल्ला

Ahilyanagar News : सध्या जिल्ह्यात चोरी दरोडे यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचसोबत महिलांचे दागिने देखील ओरबडले जात आहेत. या घटना कमी होत्या म्हणून की काय त्यात आता सावेडी परिसरात एका व्यापाऱ्यावर पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केला आहे. सागर पुरुषोत्तम कुकरेजा (वय ३३, रा.प्रोफेसर कॉलनी चौक, नगर) असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. … Read more

SIM कार्ड खरेदीसाठी नवे नियम लागू ! जाणून घ्या कोणते सिम बंद होणार

सायबर गुन्हेगारी आणि फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने सिम कार्ड खरेदीसाठी नवीन कडक नियम लागू केले आहेत.या नव्या नियमांमुळे देशभरातील अनधिकृत सिम कार्ड विक्रीस प्रतिबंध होईल, तसेच ग्राहकांची सुरक्षितता अधिक मजबूत होईल.सरकारने जारी केलेल्या नव्या निर्देशांनुसार, केवायसी (KYC) प्रक्रिया अधिक कठोर करण्यात आली असून, वितरक आणि एजंट यांच्यासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. सिम … Read more

सरकारी योजनेत करोडपती होण्याची संधी ! महिन्याला मिळवा १ लाख रुपये पेन्शन

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि लाभदायक गुंतवणूक करण्याची गरज अधिक वाढली आहे. आर्थिक स्थैर्य आणि दीर्घकालीन सुरक्षितता मिळवण्यासाठी नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) हा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. ही सरकारी योजना केवळ पेन्शन मिळवण्यासाठीच नव्हे, तर मोठ्या परताव्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरू शकते.योग्य नियोजन केल्यास या योजनेतून महिन्याला १ लाख रुपये पेन्शन मिळू शकते तसेच कोट्यवधींची … Read more

PF खातेदारांसाठी मोठी बातमी ! 15 मार्च पर्यंत हे महत्त्वाचं काम पूर्ण करा, नाहीतर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे (EPFO) सदस्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. EPFO ने युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करण्यासाठी आणि बँक खाते आधारशी लिंक करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता नोकरदारांना हे आवश्यक काम १५ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. UAN सक्रिय केल्याने EPFO च्या सर्व ऑनलाइन सेवांचा सहज उपयोग करता येईल. … Read more

त्या’ तालमीच्या पहिलवानावर नियतीने साधला डाव ! कुस्तीसाठी गेला पण…

Ahilyanagar Breaking : २६ फेब्रुवारी २०२५ : राहुरी येथून कुस्तीच्या आखाड्यावरुन परत नगरला येत असताना निंबळक बायपास महामार्गाच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या कुस्तीपटूला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.यात या कुस्तीपटूचा जागीच मृत्यू झाला.ही घटना सोमवारी (दि. २४) पहाटे १.४५ च्या सुमारास घडली.मयूर कैलास तांबे (वय १९, रा. कर्जत, हल्ली रा. वाडिया पार्क तालीम, नगर) असे या … Read more

सरपंच म्हणतात : यात्रेबाबातचा आमचा निर्णय ‘तो’ बरोबरच ; आता माघार नाही : नितेश राणे मढीत येऊन होळी पेटवणार!

Ahilyanagar News: आम्ही मढी ग्रामपंचायतीने घेतलेला ठराव विचार पुर्वक व नियमानुसारच घेतलेला आहे. पशुहत्येला बंदी असताना कानिफनाथगडाच्या पायथ्याला पशुहत्या करण्यात येत आहे.नाथांच्या रुढी व परंपरा पायदळी तुडविल्या जात आहेत. आमच्या माताभगीनीच्या दागीने व पैसे चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. अन्याय किती दिवस सहन करणार. आम्ही घेतलेल्या ठरावावर आम्ही ठाम अहोत. ९९ टक्के लोकांनी ठराव समंत केलेला … Read more

राहुरी येथील कुस्तीच्या आखाड्यासाठी गेलेल्या कुस्तीपटूसोबत घडले असे काही

Ahilyanagar News : शहरातील वाडियापार्क तालमीत कुस्तीचा सराव करणाऱ्या कुस्ती पटूचा निंबळक शिवारात बायपास रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. मयूर कैलास तांबे (वय १९, रा.कर्जत, हल्ली रा. वाडिया पार्क तालीम, नगर) असे या कुस्तीपटूचे नाव आहे. मयूर हा कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी कर्जतहून नगरमध्ये आला होता. वाडियापार्क तालमीत कुस्तीचा सराव करत तो तेथेच इतर … Read more

नगर तालुक्यातील राजकिय समीकरणे बदलणार : तालुक्यात उबाठा गटाला मोठा हादरा : अनेक कट्टर कार्यकर्ते भाजपच्या गोटात

Ahilyanagar News : जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या नगर तालुक्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळेच आगामी काळात येथील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे आहेत. नगर तालुक्यातील इमामपूर येथील विद्यमान सरपंच, उपसरपंच यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून आमदार कर्डिले यांचे नेतृत्व मान्य केल्याने उबाठा गटाला मोठा … Read more