खेळाडूंसाठी कॅबिनेट मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली अशी मागणी…

१७ फेब्रुवारी २०२५ मुंबई : कोस्टल रोडमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून,शहराच्या पायाभूत सुविधांमध्येही वाढ झाली आहे.या प्रकल्पासाठी मंजुरी मिळवताना पर्यावरणीय नियमांनुसार जवळपास २०० एकर जागा खुली ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता.त्या जागेतील ५० एकर जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव ठेवून त्या जागेवर खेळाची मैदाने विकसित करावी,अशी मागणी कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा … Read more

कोणताही सामाजिक वाद महाराष्ट्रामध्ये होऊ नये : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

१७ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेच्या रकमा त्यासुद्धा लाभार्थ्यांना मिळत नाही. ज्यावेळी निराधारांच्या रकमा पोहोचत नाही, त्यावेळी राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे. हे वेगळे सांगण्याचे आणखी काही दंडक असू शकत नाही. अशी टीका काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. रविवारी (दि.१६) माजी मंत्री थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला,त्यावेळी … Read more

जलसंपदा विभागाची ती नोटीस अन शहराचा पाणीपुरवठा खंडित ! काय आहे नेमका विषय ?

१७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : ११ कोटी ६३ लाख ७१ हजार रुपयांची पाणीपट्टी थकविल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला नोटीस बजावली असून २० फेब्रुवारी पर्यंत पैसे भरा अन्यथा पूर्वसूचना न देता शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. अहिल्यानगर शहराला मुळा धरणातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो. या पाणीपुरवठ्यापोटी जलसंपदा विभाग महापालिकेला पाणीपट्टी आकारते. मनपाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात … Read more

त्या खुनाचा अजूनही शोध सुरूच ! पोलिसांची करडी नजर…

१७ फेब्रुवारी २०२५ : अहिल्यानगर : पिंपळगाव माळवी (ता. अहिल्यानगर) येथील आढाव वस्ती परिसरात एका ५० वर्षीय महिलेचा ! टणक हत्याराने खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान घडली. या घटनेला तीन दिवस उलटून गेले. मात्र, अद्यापही खुनाचे कारण समोर आलेले नाही. पिंपळगाव माळवी शिवारातील आढाव वस्तीवर लताबाई नानाभाऊ कराळे … Read more

तीन दिवसात अतिक्रमणे काढून घ्या अन्यथा फिरणार बुलडोझर : ‘या’ ठिकाणच्या व्यावसायिकांची झाली पळता भुई थोडी!

Ahilyanagar News : नगर जिल्ह्यातील महामार्गालगतची अतिक्रमणे त्वरित हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नुकतेच दिले. त्यानंतर कोल्हार येथील महामार्गालगतच्या व्यावसायिकांना तीन दिवसांत अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. यामुळे व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून अनेकांनी आपल्या दुकानातील साहित्य हलवण्यास सुरुवात केली आहे. सुमारे आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बांधकाम विभागाचे … Read more

मागणी मंजूर झाल्यामुळे शेतकरी आनंदात ! आमदार विठ्ठलराव लंघे व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे शेतकऱ्यांकडून स्वागत

१५ फेब्रुवारी २०२५ नेवासा : मुळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामाचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सोमवार, १७ फेब्रुवारी पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना मंत्री विखे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. याबाबत आमदार लंघे यांनी पत्रकात सांगितले, … Read more

फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने ‘हा’ रस्ता शेतकऱ्यांना खुला !

Ahilyanagar News : १५ फेब्रुवारी २०२५ बालमटाकळी  शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील बालमटाकळी ते शेकटे बुद्रुक रस्त्यालगत काकडे वस्तीकडे जाणारा वडिलोपार्जित बंद केलेला रस्ता प्रशासनाने मध्यस्थी केल्याने पुन्हा खूला करण्यात आला.शेकटे बुद्रुक रस्त्यालगत काकडे वस्तीकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता येथीलच अमर गरड, भारत गरड, विष्णुदास रामावत यांनी चर खोदुन रस्ता हा बंद केल्याने वस्तीवर तसेच शेतामध्ये … Read more

काय झालं साहेब ? तुम्ही कर्जमाफी करणार होते ना !

Ahilyanagar News : १५ फेब्रुवारी २०२५ कासार पिंपळगाव : महायुतीने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.मात्र अद्याप कर्जमाफीची घोषणा केलेली नाही. त्यामुळे सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळाने मासिक बैठकीत सभासदांची पीक कर्जाची वसुली न करण्याचा ठराव संमत करावा,अशी मागणी क्रांती शेतकरी संघटना पाथर्डी तालुका अध्यक्ष सचिन म्हस्के यांनी केली आहे. काही सहकारी सेवा सोसायट्यांनी … Read more

रेल्वे पटरीवर आढळला महिलेचा मृतदेह ; अपघात कि घातपात ? गूढ कायम…

Ahilyanagar News.: १५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर  रेल्वे गाडीच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी नगर- मनमाड रेल्वे महामार्गावर केडगाव शिवारात हनुमाननगर परिसरात घडली.कमल बाबासाहेब तांबे (रा. जय भवानी चौक, बुरुडगाव, ता.नगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तांबे यांचा मृतदेह रेल्वे पटरीवर आढळून आल्याने तांबे यांचा मुलगा शनेश्वर बाबासाहेब तांबे याने त्यांना … Read more

चक्क ‘या’ अधिकाऱ्यासमोरच तुफान हाणामारी ; एकाच व्यक्तीला मारण्यासाठी तिघे तुटून पडले…

Ahilyanagar News : १५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर  महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्यावरुन अतिक्रमण पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समोरच तिघांनी एकास शिवीगाळ, दमदाटी करीत लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना नगर-मनमाड रोडवरील एमआयडीसी परिसरातील नागापूर येथे १३ फेब्रुवारी रोजी घडली. एमआयडीसी परिसरात नगर ते मनमाड रोड लगत नवनागापूर भाजी बाजारमुळे वाहतुक कोंडी समस्या अनुषंगाने उपाय … Read more

स्वतःच्याच घरात महिलेचा निर्दयी खून ; खुन का केला ? कोणी केला ? कारण आणि आरोपी दोन्ही अज्ञात !

Ahilyanagar News : १५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर मनपाच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीचा भरदिवसा त्यांच्या घरातच अज्ञात इसमाने डोक्यात वार करत खुन केल्याची घटना पिंपळगाव माळवी (ता. अहिल्यानगर) गावच्या शिवारात असलेल्या आढाव वस्तीवर १३ फेब्रुवारीला सायंकाळी उघडकीस आली आहे. लताबाई नानाभाऊ कराळे (वय ५०, रा. भोपते तलावाजवळ, आढाव वस्ती, पिंपळगाव माळवी, ता.नगर) असे खून … Read more

सरकारने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय ; ‘या’ योजनेतून साकार होणार शहरी लोकांच्या घराचे स्वप्न…

१५ फेब्रुवारी २०२५ मुंबई : शहरी भागातील गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर मिळाले पाहिजे, या सामाजिक जबाबदारीसाठी प्रत्येक विभागस्तरीय, शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करावे, असे आवाहन उपसचिव तथा प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०चे अभियान संचालक तथा राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे मुख्य अधिकारी अजित कवडे यांनी केले. बीकेसी येथे प्रधानमंत्री आवास योजना … Read more

पुणे ते शिरुर एलिव्हेटेड फ्लायओव्हर प्रकल्पाचे काम मार्चअखेर मार्गी लागणार

१५ फेब्रुवारी २०२५ वाघोली : पुणे ते शिरूर होणाऱ्या अत्याधुनिक एलिव्हेटेड फ्लायओव्हर उभारण्यात येणार असून भूसंपादनापूर्वी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला ठरवून देणे आदी कामांकरिताचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आले असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मार्च २०२५ मध्ये सुरू करण्याबाबत शासनाने सकारात्मकता दर्शविली आहे, असे आ. ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले. शिरूर – हवेली आ. ज्ञानेश्वर कटके … Read more

मुलींची फी माफ करताय कि नाही ? चंद्रकांत पाटील यांची राज्यातील इतक्या महाविद्यालयांची चौकशी !

१५ फेब्रुवारी २०२५ पुणे : राज्य सरकारने घेतलेल्या मुलींच्या फी माफीसाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी शुक्रवारी पुण्यातील गरवारे महाविद्यालयास अचानक भेट देऊन मुलींच्या फी माफी निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. तसेच राज्यातील १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार असल्याचे नमूद केले.उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे,यासाठी राज्य सरकारने व्यावसायिक आणि वैद्यकीय … Read more

मला पुरस्कार दिल्यामुळे अनेकांना पोट दुखी झाली ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ठाकरे गटावर टीकास्त्र

१५ फेब्रुवारी २०२५ नाशिक : महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला चुनावी जुमला म्हणणाऱ्या आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी उठाव केला म्हणून आमच्यावर ‘खोके खोके’चा आरोप करणाऱ्या विरोधकांना लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत खोक्यात बंद करून त्यांना कायमचे घरी बसविले आहे,अशी सणसणीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते तथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी … Read more

मोदींचा देशाच्या संपत्तीवर डोळा ; राहुल गांधी यांचे टीकास्त्र

१५ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंधित लाचखोरीच्या मुद्द्यावर देशात मौन बाळगतात अन् विदेशात गेले असता याच लाचखोरीला वैयक्तिक प्रकरण असल्याचे सांगतात,असा टोला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी लगावला आहे.लाचखोरी व देशाची संपत्ती लुटणे हे मोदींसाठी वैयक्तिक प्रकरण बनले आहे,अशी खोचक टीका त्यांनी केली. पंतप्रधान … Read more

आपल्याच प्रेयसीचा खून करून केला या पद्धतीने प्लॅन ; जालन्यातील दृश्यम स्टाईल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

१५ फेब्रुवारी २०२५ जालना : प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह शेतातील घरात पुरल्याचा खळबळजनक प्रकार व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शुक्रवारी उघडकीस आला.या प्रकरणातील संशयित प्रियकरास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मोनिका सुमित निर्मळ (३०) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.याप्रकरणी पोलिसांनी शेख इरफान शेख पाशा (३५) याला ताब्यात घेतले आहे. जालना शहरातील जमुनानगर भागात राहणारी तरुणी मोनिका सुमित … Read more

विद्यार्थ्यांसमोरच शिक्षक अन् शिक्षिकेत फ्रीस्टाईल: संगमनेर येथील घटना

Ahilyanagar News : कोणत्या ना तरी कारणावरून शिक्षक सध्या चर्चेत असतात. आता मात्र कहरच केला असून चक्क किरकोळ कारणावरून शिक्षकाने शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोरच शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील एका विद्यालयात घडली. या घटनेमुळे परत एकदा शिक्षक व्यवस्थेचे चांगलेचे वाभाडे निघाले आहेत. याबाबत माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील … Read more