भंगारच्या नावाखाली करत होता किमती धातूची चोरी : दिल्लीकडे जाणारा कंटेनर नगरला पकडला

Ahilyanagar News : कमी काळात अधिक पैसा मिळवण्यासाठी कोण काय करेल, याचा अजिबात नेम नाही. मोकळ्या दुधाच्या टॅंकरमध्ये कशा प्रकारे अवैध वाहतूक करण्यात आली, हे वारंवार उघडकीस आले. आता तर चोरट्यांनी मोठी शक्कल लढवली आहे. चक्क भंगार साहित्याच्या नावाखाली तांब्याच्या धातूची अवैध वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला. ही वाहतूक करणारा भलामोठा कंटेनर पकडण्यात आला. कंटेनरसह तब्बल … Read more

आमदार कर्डिले यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट : कार्यकर्त्यांची लागली रिघ : मात्र डॉक्टरांनी दिला हा सल्ला

Ahilyanagar News: ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जनसामान्यांचे प्रश्न सोडवताना व त्यांच्या सुख दु:खात सहभागी होताना कुटुंबाबरोबर स्वत:च्या शरीराकडे देखील दुर्लक्ष होत गेल्याने काही शारीरिक व्याधी निर्माण झाल्याने मागील महिनाभरापूर्वी पाठीच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पुढील पंधरा दिवस सक्तीची विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मतदारसंघातील जनसामान्यांच्या सेवेसाठी सक्रिय होणार असल्याचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी म्हटले … Read more

अखेर पारनेरच्या त्या निवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याऱ्या मुख्याध्यापिका निलंबित:काय आहे नेमका प्रकार

Ahilyanagar News : गोरगरीब व आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी शासनाकडून भरमसाठ निधीची तरतूद करण्यात येते. तो निधी आवश्यक कामासाठी वापरुन निधी योग्य योग्य त्या ठिकाणी वापरूनत्याचा सदुपयोग करण्यापेक्षा त्या निधीतून आपला कसा फायदा होईल याकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे चित्र दिसत असल्याचे दिसुन येते आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू असर्णा­या आदिवासी आश्रमशाळेचे चित्र तर अतिशय … Read more

कुत्र्याच्या पिल्लाला मारणे पडले महागात; पिलाचा मृत्यू झाल्याने संतप्त मालकाने महिलेसोबत केले असे काही

Ahilyanagar News : कुत्र्याच्या पिल्लांना मारहाण करणे येथील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. कारण महिलेने पाळीव कुत्र्याच्या पिल्लांना काठीने मारून त्यातील एका पिल्लाला रस्त्यावर फेकून दिले. या घटनेत त्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना जुना बाजार येथील भिस्त गल्ली येथे १२ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या कुत्र्याच्या पिलाला मारहाण करणाऱ्या महिलेच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात … Read more

तुम्हाला नोकरी करायची तर निट करा आमच्या पोरांच्या करिअरमध्ये अडथळा आणू नका : कॉपाबहाद्दरांच्या पालकांचाच शिक्षकांना इशारा

Ahilyanagar News : सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या काळात परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी प्रशासन डोळ्यात तेल घालून प्रयत्न करत आहे. मात्र जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात बारावीच्या परीक्षेत काही केंद्रावर आतुन तमाशा बाहेरुन किर्तन अशी अवस्था सुरु आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचे आदेश धाब्यावर बसविण्याचे काम काही संस्था चालकांकडुन सुरु आहेत. पुण्यातील एका एजंटकडुन पाथर्डीत … Read more

साकूरच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला ‘तो’ नवस फेडला आ. खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत !

१४ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : तालुक्यात सत्ता परिवर्तन होऊन महायुतीचे अमोल खताळ आमदार व्हावेत यासाठी साकुर पठार भागातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साकुरच्या बिरोबा महाराजांकडे नवस केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने तो आ. खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत फेडण्यात आला. यासाठी आ.खताळ साकुर येथे पोहोचताच त्यांची बस स्थानकापासून विरभद्र बिरोबा महाराजांच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.त्यांनी … Read more

‘त्यांच्याविरुद्ध’ कोणताही ‘पुरावा’ नसताना केवळ ‘राजकीय’ हेतूने चुकीच्या गुन्ह्यात अटक !

१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : १५ व्या वित्त आयोगाचा १६ लाख ५० हजार रुपयांचा निधी अपहार प्रकरणी अटकेत असलेले महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी तथा डॉ. अनिल बोरगे व लेखाव्यवस्थापक विजयकुमार रणदिवे यांना कोर्टाने १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.श्री. बोरगे व रणदिवे यांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.१२) गुन्हा दाखल होवून त्यांना … Read more

‘त्यांच्याविरुद्ध’ कोणताही ‘पुरावा’ नसताना केवळ ‘राजकीय’ हेतूने चुकीच्या गुन्ह्यात अटक !

१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : १५ व्या वित्त आयोगाचा १६ लाख ५० हजार रुपयांचा निधी अपहार प्रकरणी अटकेत असलेले महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी तथा डॉ. अनिल बोरगे व लेखाव्यवस्थापक विजयकुमार रणदिवे यांना कोर्टाने १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.श्री. बोरगे व रणदिवे यांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.१२) गुन्हा दाखल होवून त्यांना … Read more

विकासाच्या नावावर सरकारकडून होतेय शेतकऱ्यांची अशी फसवणूक ! शेटे यांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

१४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : राज्यात सध्या अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करून शासन शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत आहेमात्र, ही कारवाई शेतकऱ्यांसाठी मोठा अन्याय ठरत आहे. विकास कामांच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट सुरू असून,शासन त्यांना कोणताही मोबदला न देता त्यांच्या जमिनी हिसकावत आहे.युवा नेते प्रकाश शेटे यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवत तीव्र आंदोलनाचा … Read more

एवढी हिंमत ? महिलेच्या घरात घुसून भर दिवसा दोन तरुणांनी केला असा प्रकार…

१४ फेब्रुवारी २०२५ राहुरी शहर : शहरातील कादरी मशीद परिसरात एका ४० वर्षीय महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून दोन तरुणांनी तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी अडीच वाजता घडली.या प्रकरणी आयाज शफिक बागवान आणि आतीक रफिक बागवान (दोघे रा. राहुरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की … Read more

अहिल्यानगरचा ‘या’ प्रकल्पात आला राज्यात पहिला नंबर ! ३ लाख २० हजार शेतकऱ्यांना मिळाला ‘हा’ लाभ…

१४ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : केंद्र सरकारच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रीकल्चर अंतर्गत देशभरात अॅग्रीस्टंग प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.या उपक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याने आघाडी घेत ३ लाख २० हजार शेतकऱ्यांना या योजनेत सामावून घेतले असून, राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी … Read more

साईबाबांच्या दर्शनाला जाताय ? शिर्डीत चालू आहे हा स्कॅम ; श्रीमंत महिला दिसल्या कि…

१४ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : शहरात झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर, विविध फसवणुकीच्या घटना उघड होत असताना, शिर्डीतील महागड्या साडी विक्रीतून साईभक्त भाविकांची आर्थिक लूट थांबवावी,अशी ठाम भूमिका शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी व्यक्त केली.शिर्डीत भाडोत्री जागांमध्ये भव्य साडी शोरूम्स मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.या ठिकाणी साईभक्त भाविकांना आकर्षित करून,चालकांना ५०% कमिशन आणि सेल्समनला देखील मोठ्या प्रमाणात … Read more

पत्नीची छेड का काढली’ ? असा जाब विचारला म्हणून पती पत्नीला जबर मारहाण

१४ फेब्रुवारी २०२५ राहुरी : तालुक्यातील एका गावात पत्नीची छेडछाड केल्याचा जाब विचारणाऱ्या पतीला आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी तसेच लोखंडी टॉमीने मारहाण केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी रात्री घडली.याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की १९ वर्षीय विवाहित तरुणी आपल्या कुटुंबासह या गावात राहते. ८ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वाआठ वाजता ती घरासमोर उभी असताना … Read more

सावधान ! हवामानातील बदलामुळे धोक्याची घंटा वाजणार ?

१४ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : हवामानबदल पृथ्वीच्या जलचक्रावर गंभीर परिणाम करत आहे. २०२४ मध्ये कोट्यवधी लोकांना अतिवृष्टी, भीषण पूर आणि दुष्काळाचा सामना करावा लागण्यास हाच घटक कारणीभूत आहे,असे एका नव्या आंतरराष्ट्रीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘२०२४ ग्लोबल वॉटर मॉनिटर रिपोर्ट’ हा अहवाल ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, चीन, जर्मनी आणि इतर देशांतील संशोधकांनी तयार केला … Read more

शेअर मार्केटकडे लोकांची पाठ ! या ठिकाणी होतेय सर्वाधिक गुंतवणूक ; मिळतोय जबरदस्त परतावा

१४ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : शेअर बाजारात पडझडीचे वातावरण असतानाही जानेवारी महिन्यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांत ३९,६८८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. लघु आणि मध्यम कंपन्यांच्या शेअर्सशी जोडलेल्या योजनांमध्ये भांडवलाचा ओघ वाढल्यामुळे एकूण गुंतवणूक वाढली आहे. परंतु ही निव्वळ गुंतवणूक डिसेंबरमधील ४१,१५६ कोटी रुपयांपेक्षा ३.५ टक्के कमी आहे. गुंतवणूकदारांचा इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये सातत्याने गुंतवणुकीचा जानेवारी हा … Read more

कियाच्या सिरॉसची तरुणाई मधून मागणी ! या करणामुळे ठरली लक्षवेधी

१४ फेब्रुवारी २०२५ मुंबई : किया इंडिया या ऑटोमेकरने आकर्षक किमतीत नवीन किया सिरॉस लाँच करण्यासह मध्यम व कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये नवीन एसयूव्ही न सेगमेंट दाखल केला आहे.कंपनीचे प्रीमियम मॉडेल्स ईव्ही ९ व कार्निव्हलमधील डिझाइनमधून प्रेरणा घेत सिरॉसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रीमियम आरामदायीपणा व आकर्षक डिझाइनचे एकत्रिकरण 5 आहे, जे भारतातील ग्राहकांना अद्वितीय मूल्य तत्त्व देत … Read more

पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं साहेब ! प्रत्येकवेळी न्यायालयाने आदेश देण्याची वाट पाहणार का ? उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला प्रश्नांची सरबत्ती

१४ फेब्रुवारी २०२५ मुंबई : प्लास्टिकच्या फुलांचा समावेश एकेरी वापराच्या वस्तूंच्या प्रतिबंधित यादीत का केला नाही ? प्लास्टिक फुलांचा पुनर्वापर करणे खरच शक्य आहे का? किंवा ती विघटनशील आहेत का? अशी विचारणा बुधवारी उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली.पुनर्वापर करता येत नाही किंवा विघटनशील नसतात, अशा एकेरी वापराच्या प्लास्टिकवर केंद्र सरकारनेच अधिसूचना काढून बंदी घातल्याकडे मुख्य … Read more

विशेष पोक्सो न्यायालयांसह ७९० जलदगती न्यायालये स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य ; उच्च न्यायालयात मात्र इतक्या न्यायाधीशांची पदे रिक्त

१४ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : देशभरातील न्यायालयांत प्रलंबित खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच सर्वोच्च न्यायालयात २ तर विविध उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची ३६७ पदे रिक्त आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी संसदेत दिली आहे.याचवेळी अनेक राज्यांमध्ये जिल्हा आणि अधिनस्थ न्यायपालिकेत सुमारे ५,३२० न्यायिक अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचेही केंद्राने सांगितले. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कायदा … Read more