सावेडीत ‘द बर्निंग कार’चा थरार चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला!

अहिल्यानगर : अजुन तरी उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही मात्र सध्या रस्त्यावर धावत असलेली वाहने पेट घेण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी (दि.७) अहिल्यानगरमध्ये सावेडी उपनगरातील एकविरा चौकात अशीच रस्त्याने जात असलेल्या एका स्कार्पिओने पेट घेतल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

विरोधात फिर्याद दिल्याचा राग डोक्यात शिरला अन् त्याने सेवेकऱ्याचे शीर धडावेगळे केले

अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे यांची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. दरम्यान याबाबत मंदिराचे मुख्य पुजारी एकनाथ भानुदास घोरतळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याबाबत अधिक माहिती अशी, दि. ३० जानेवारी रोजी पहिलवान बाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या सुशिलाबाई पाटीलबा तांबे यांच्या मालकीच्या … Read more

विजेचा लपंडाव ; डोळ्यादेखत जळणारी पिके पाहून संतापलेल्या शेतकऱ्यांनी केले असे काही

अहिल्यानगर : राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली . परंतु शेतीसाठी पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने पाण्याअभावी शेतातील पिके शेवटच्या घटका मोजत आहेत . वीजेच्या लपंडावाला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी नगर – सोलापुर महामार्गावर दहिगाव येथे रास्ता रोको आंदोलन करत महावितरण विरोधात संताप व्यक्त केला . महावितरण कडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले … Read more

मुलीच्या नावावर फक्त एक गुंतवणूक आणि मिळतील 70 लाख रुपये! ही Government Scheme बदलू शकते नशीब

Sukanya Samriddhi Scheme:- राज्य आणि केंद्र सरकार नागरिकांसाठी अनेक योजनांचा लाभ देत असतात. विशेषतः मुलींच्या शिक्षण आणि भविष्यासाठी सरकारकडून काही विशेष योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना होय. ही योजना मुलींच्या भविष्यासाठी मोठी बचत आणि परतावा देणारी गुंतवणूक योजना आहे. भारत सरकारच्या बेटी बचाव, बेटी पढाव मोहिमेअंतर्गत ही योजना सुरू … Read more

Astrology: शनीच्या शुभ प्रभावाने आयुष्य बदलेल! ‘या’ 5 लक्षणांनी जाणून घ्या तुमच्यावर शनीची कृपा आहे का?

Horoscope 2025:– सनातन धर्मानुसार शनि हा एक प्रभावी ग्रह मानला जातो. शनीच्या स्थितीचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो. जर कुंडलीत शनि शुभ स्थानावर असेल तर जीवनात उत्तम यश, स्थिरता आणि समृद्धी मिळते. मात्र प्रतिकूल स्थितीत शनि अडथळे आणि कठीण प्रसंग घडवू शकतो. कुंडलीचा सखोल अभ्यास करून शनीचा प्रभाव समजता येतो. पण काही … Read more

विद्याधाम प्राथमिकचे ‘देवाचे घर’ जिल्हास्तरावर प्रथम

देवदैठण :शिरूर येथील विद्याधाम प्राथमिक शाळेने सादर केलेले ‘देवाचे घर ‘ या नाटकाने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला . जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे आणि डायट आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय स्पर्धा आयोजित केल्या होत्या . यात जिल्हाभरातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता विद्याधाम प्राथमिक शाळा शिरूर यांनी सादर केलेल्या देवाचे घर या नाटकाने तालुका व जिल्हास्तरावर … Read more

देवदैठण परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण सार्थक आणि मायंटीकल कंपनीचा उपक्रम

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण व परिसरातील ११ शाळांमधील ५०० विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वही व पेन यांचे वितरण करण्यात आले. पुणे येथील सार्थक वेलफेअर फाउंडेशन व मायंटीकल प्रा. लिमिटेड या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेत परिसरातील शाळांमधील इयत्ता नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वही व पेन यांचे वितरण केले. देवदैठण , … Read more

सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्या ! खासदार नीलेश लंके यांची मागणी मुदतवाढ न दिल्यास संसदेबाहेर आंदोलन

सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी ही आमची मागणी असून त्यासंदर्भात आपण संबंधित मंत्र्यांची भेट घेउन निवेदन सादर करणार आहोत. मागणीची दखल न घेतली गेल्यास सोमवारी संसदेबाहेर या प्रश्नावर आंदोलन करू असा इशारा खा. नीलेश लंके यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला. संसदेच्या अधिवेशनामध्ये नवी दिल्लीमध्ये असलेल्या खा. नीलेश लंके यांनी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी … Read more

महानगरपालिकेने अहिल्यानगर शहरात चार ठिकाणी उभारले सोलर प्रकल्प

अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांच्या वीज बिलाच्या खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने शहरात चार ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. राज्य शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पातून निर्मिती होणारी वीज तेथील प्रकल्पातच वापरली जाणार आहे. या माध्यमातून महानगरपालिकेची सुमारे ४ कोटी २० लक्ष रुपयांची बचत होणार आहे. लवकरच हे प्रकल्प कार्यान्वित … Read more

जुनी नाणी आणि नोटा विकून लाखो रुपये मिळवण्याची संधी? परंतु RBI चा धक्कादायक इशारा काय?

Old Currency Online Selling:- जर तुम्हाला जुने नाणे आणि नोटा गोळा करण्याची आवड असेल तर तुम्ही सध्या सुरू असलेला एक आकर्षक ट्रेंडमध्ये सहभागी होण्याचा विचार करत असाल. बाजारात अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुने नाणे आणि नोटांचे लिलाव सुरू झाले आहेत. जिथे लोक एकमेकांशी बोली लावून ती विकत घेत आहेत. या लिलावांमध्ये उच्च किमतींवर काही नाणी आणि … Read more

ग्रामीण भागात ATM वापरणाऱ्यांसाठी मोठा धक्का! आता नवीन शुल्क किती असेल?

ATM Change Rule:- एटीएमद्वारे पैसे काढण्यासाठी लागणारे शुल्क लवकरच वाढण्याची शक्यता आहे.ज्यामुळे एटीएम वापरकर्त्यांवर थेट परिणाम होईल. सध्या बऱ्याच बँकांमध्ये ग्राहकांना प्रत्येक महिन्यात पाच मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा मिळते. परंतु या मर्यादेनंतर ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी एक शुल्क भरावे लागते. या संदर्भात राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक प्रस्ताव तयार केला असून ज्यात एटीएमद्वारे पैसे काढण्याचे … Read more

आता घर बांधा फक्त 5 लाखांत ! जाणून घ्या खर्च कमी करण्याच्या टिप्स…

Home Construction Tips : घर बांधणे बहुतेक लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि स्वप्नवत कार्य असते. अनेक लोकांसाठी स्वप्नातील घर म्हणजे त्यांचे जीवन पूर्ण करणारी गोष्ट असते. तथापि घर बांधणे एक कठीण आणि महागडी प्रक्रिया असू शकते. पारंपारिक पद्धतीने घर बांधल्यास खूप खर्च येतो आणि घराच्या बांधकामाच्या प्रत्येक घटकावर पैसे खर्च करावे लागतात. परंतु काही स्मार्ट उपाय … Read more

नवीन Tax Slab मुळे तुमच्या उत्पन्नावर किती कर लागेल? जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि कॅल्क्युलेशन

New Tax Slab:- २०२५ च्या अर्थसंकल्पातील महत्त्वपूर्ण सुधारणा करदात्यांना कर भरण्याच्या प्रक्रियेत दिलासा देणाऱ्या आहेत. यात मुख्यतः काही नवीन कर स्लॅब्सची अंमलबजावणी केली गेली आहे आणि उत्पन्नावर लागणारा कर कमी करण्यासाठी काही सवलती प्रदान करण्यात आल्या आहेत. या सुधारणा पगारदार व्यक्तींना आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना विशेषतः फायद्याच्या ठरतील. जर आपण १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या लोकांबद्दल … Read more

धनंजय मुंडे दोषी ठरले ! करुणा मुंडेंना दरमहा 2 लाख रुपये द्यावे लागणार…

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांना करुणा मुंडे उर्फ करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी म्हणून द्यावी लागणार आहे. करुणा शर्मा यांनी केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या आरोपांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने मान्यता दिली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, करुणा शर्मा यांच्यावर झालेल्या … Read more

राजा राणी की कहानी तो पुरानी हो गई।

प्रा. डॉ. महेबूब सय्यद (न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर) : बाल वाङमय हा आपल्याकडे सर्वात दुर्लक्षित वाङमय प्रकार आहे. वास्तविक पाहता सहज आणि सोपं लिहिणं हे कठीण असतं. त्या तुलनेत अवघड लिहणं हे सोपं असतं. भाषेचा फुलारा, वाक्यांची आताषबाजी, शब्दांचं माधुर्य, उपमा उत्प्रेक्षा आणि अलंकारांचा भडीमार केला की साहित्य लिहिता येतं; असा आपल्याकडे … Read more

श्रीरामपूरात सराईत चोरटा जेरबंद

श्रीरामपूर : विविध ठिकाणाहून चोरी केलेले ४४ हजाराचे चार मोबाईल जप्त करून सराईत चोरट्याला येथील शहर पोलिसंनी नुकतेच जेरबंद केले आहे. सदर आरोपींवर यापुर्वी देखील विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून तो सराईत चोरटा असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. १) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी नवनाथ माणिक जाधव (रा. गोंधवणी रोड) हे … Read more

राहुरीत सराईत टोळीचा पर्दाफाश; पोलिसांची मोठी कारवाई

राहुरी : मोटारसायकल, गाड्यांचे टायर आणि हॉटेलमधील साहित्य चोरणाऱ्या महिलांच्या सराईत टोळीला राहुरी पोलिसांनी अटक केली असून, सुमारे ४.२५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीच्या म्होरक्याने १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला धमकावून जबरदस्तीने चोरीस भाग पाडल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दि. २५ जानेवारी २०२५ रोजी राहुरी पोलीस … Read more

अपर तहसील कार्यालयाला जोडण्यास समनापूरचा विरोध

समनापूर : आश्वी येथे होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयास जोडण्यास संगमनेर तालुक्यातील समनापूर गावाने विरोध केला असून तसा ठराव ग्रामस्थांनी केला आहे. संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे नुकतीच ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत आश्वी बुद्रूक येथे होणाऱ्या अपर तहसील कार्यालयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समनापूर गाव आश्वीपासून अंदाजे २० ते २२ किलोमीटर आहे. त्यामुळे गाव आश्वी बुद्रूक येथे … Read more