लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे आवाहन! आ.तांबेंची तत्काळ अंमलबजावणी,पहिल्याच रात्री रस्त्यांची स्वच्छता; नगराध्यक्षांसह नगरसेवक मैदानात

विजयाच्या सभेतून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दांत निर्देश देत शहरातील वर्षभर साचलेली घाण तातडीने दूर करण्याचे आदेश दिले. त्याच दिवशी सायंकाळी आमदार सत्यजित तांबे यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेऊन कामाचा आराखडा ठरवला. या निर्णयानंतर पालिका प्रशासनाने रात्रीच युद्धपातळीवर काम सुरू केले. पालिका अधिकारी-कर्मचारी एकत्र येत शहरातील मुख्य लक्ष्मी रोडची मध्यरात्रीच साफसफाई करण्यात आली. … Read more

मृत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांची भेट घेत पालकमंत्र्यांनी केले सांत्वन

संगमनेर तालुक्यातील बिबट्यांचा वाढता वावर व मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी वन विभागाने ‘हायटेक’ यंत्रणेचा वापर करावा. ज्या भागात बिबट्यांची घनता जास्त आहे, तिथे ‘थर्मल ड्रोन’, ‘नाईट व्हिजन कॅमेरे’ व ५०० हून अधिक ‘ट्रॅप कॅमेरे’ तैनात करण्यात आले आहेत,अशी माहिती जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग … Read more

हजपूर्वी सौदीचा धक्कादायक निर्णय, भारत-पाकसह 14 देशांना व्हिसा बंदी; हजारो भाविकांचे नियोजन धुळीस

Saudi Arabia Bans Visas | सौदी अरेबियाने हज यात्रा सुरू होण्यापूर्वी एक धक्कादायक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत, पाकिस्तानसह 14 देशांमधील नागरिकांच्या व्हिसावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी केवळ व्यवसाय व कुटुंब व्हिसापुरती मर्यादित नसून उमराह व्हिसावरही लागू होणार आहे. या निर्णयामुळे संपूर्ण मुस्लिम जगतात चिंता आणि संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. या … Read more

घरकुल योजनेसाठी शासनाचा मोठा निर्णय!, ५० हजारांचे अतिरिक्त अनुदान, सौर उर्जेच्या माध्यमातून घरे उजाळणार

राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करून त्यात ३५ हजार रुपये घरकुल बांधणीसाठी आणि १५ हजार रुपये सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी दिले जाणार आहेत. यामुळे गरिबांचे घरकुल केवळ बांधले जाणार नाही, तर त्याला पर्यावरणपूरक उजेडाची जोड मिळणार आहे. वीजबिलाचा खर्च वाचणार घराच्या … Read more

बोगस रेशनधारकांवर होणार कडक कारवाई, शासनाने केली विशेष मोहीम सुरू

शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने १ एप्रिलपासून राज्यभरात अपात्र शिधापत्रिकाधारकांच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. ३१ मेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे उत्पन्न जास्त आहे, जे लाभार्थी दिलेल्या पत्त्यावर राहत नाहीत किंवा ज्या लाभार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व प्रकरणांची चौकशी होणार आहे. फॉर्म भरून सादर करणे अनिवार्य या तपासणी मोहिमेमध्ये … Read more

रामनवमीच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर–कटिहार स्पेशल समर ट्रेनचा शुभारंभ, खासदार महाडिक यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर- कोल्हापूर ते कटिहार या नव्या समर स्पेशल गाडी क्रमांक ०१०१४ चा शुभारंभ रामनवमीच्या दिवशी करण्यात आला. उद्योजक हरिश जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून गाडीला रवाना करण्यात आले. या विशेष गाडीने कोल्हापूरकरांसह आसपासच्या भागातील प्रवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं आहे. प्रवाशांचा प्रतिसाद कोल्हापूरहून पुणे, भुसावळ, इटारसी, प्रयागराजमार्गे कटिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. … Read more

रामनवमी निमित्त साईबाबांच्या शिर्डीत तब्बल १००पेक्षा अधिक पालख्या झाल्यात दाखल : ‘हे’ आहे शिर्डीच्या रामनवमीचे खास वैशिष्ट्य

अहिल्यानगर: श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीत श्री साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय श्री रामनवमी उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातून ५० हजारांहून अधिक पदयात्री आणि शंभराहून अधिक पालख्या शिर्डीत दाखल झाल्या. ”तुला खांद्यावर घेईन, पालखीत मिरवीन” या भक्तिभावपूर्ण साई पालखी भजनाने आणि फटाक्यांच्या आतषबाजीने पालख्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. … Read more

अहिल्यानगर – पुणे महामार्गावर अपघात ! पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर

अहिल्यानगरमधील अपघातांची मालिका अद्यापही सुरूच आहे. आता आणखी एक अपघाताचे वृत्त आले आहे. नगर पुणे महामार्गावर चास (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या हॉटेल गुरुदत्त समोर पुण्याहून नगरच्या दिशेने येत असलेल्या पती पत्नीच्या दुचाकी वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर नगर मधील खाजगी रुग्णालयात उपचार … Read more

Ahilyanagar Breaking : नगरमध्ये पोलीस अधीक्षक, २ पोलीस उपअधीक्षक, ५०० पोलीस, एसआरपी आ. जगतापांची भूमिका अन वातावरण तापलं

श्रीराम नवमी निमित्त ६ एप्रिल रोजी सकल हिंदू समाजासह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकी दरम्यान अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मिरवणुकीचे ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे व व्हिडीओ कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी … Read more

Ahilyanagar news : बुऱ्हाणनगरच ‘ते’ प्रकरण ! जिल्हाधिकाऱ्यांसह १० अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाची नोटीस, ‘बड्या’ राजकारण्यांना धक्का

बुऱ्हाणनगर येथील श्री अंबिका तुळजाभवानी देवी मंदिराशी सलग्न असलेले अंबिका सांस्कृतिक भवन २० फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाने कोणतीही पूर्व नोटीस न बजावता पोलीस बळाचा वापर करत बेकायदेशीरपणे जमीनदोस्त केले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचे उल्लंघन करत जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीरपणे ही कारवाई केली आहे. या विरोधात भगत कुटुंबीयाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य व जिल्हा … Read more

AMC News : उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे – प्रशासक यशवंत डांगे

अहिल्यानगर – उन्हाळा सुरू झाला असून पारा ३८ ते ३९ अंशावर पोहोचला आहे. या काळात उष्माघाताच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे उन्हाळ्यात काय करावे व काय करू नये, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच, नागरिकांनी उन्हात बाहेर पडणे शक्यतो टाळावे, व्यापारी संकुले, सार्वजनिक … Read more

Ahilyanagar Breaking : शिर्डीत पुन्हा दुहेरी हत्याकांड !

शिर्डीमध्ये विविध गुन्हेगारी घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. मागील काही घटना ताजा असतानाच आता दुहेरी हत्याकांडाचा थरार समोर आला आहे.शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या कोपरगाव तालुक्यातील काकडी शिवारात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे उपचार अज्ञात हल्लेखोरांनी भोसले यांच्या वस्तीवर केलेल्या हल्ल्यात कृष्णा साहेबराव … Read more

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाबाबत मोठी बातमी ! 701 किलोमीटर लांबीच्या एक्सप्रेस वे वर ‘या’ ठिकाणी विकसित होणार गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती

Mumbai Nagpur Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात हजारो किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शेकडो किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पांमुळे राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत झाली असून समृद्धी महामार्ग हा राज्यातील एक महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रोजेक्ट आहे. या एक्सप्रेस वे बाबत बोलायचं झालं तर 701 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असून आत्तापर्यंत या मार्गाचा 625 किलोमीटर … Read more

केंद्रातील मोदी सरकारचा राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठा निर्णय ! ‘या’ Railway मार्ग प्रकल्पाला मंजुरी

Maharashtra Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रातील मोदी सरकारने एका महत्वाच्या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, महाराष्ट्रालाही एका प्रकल्पाची भेट मिळाली आहे. राज्यातील गोंदिया-बल्हारशाह रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली असून या प्रकल्पासाठी तब्बल … Read more

फक्त 25 हजारात सुरू होणार ‘हा’ व्यवसाय, पहिल्या दिवसापासूनच होणार मोठी कमाई

Small Business Idea : तुम्हालाही स्वतःचा नवीन बिजनेस सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण अशा एका बिजनेस प्लॅनची माहिती पाहणार आहोत, जो सुरू केल्यास अगदी पहिल्या दिवसापासूनच कमाई सुरू होणार आहे. खरंतर अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे. विशेषता कोरोना काळापासून देशात नवनवीन व्यवसायांना सुरुवात करण्यात … Read more

महाराष्ट्रातील या ठिकाणी आहे सर्वात प्राचीन राम मंदिर! भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण येथे राहिले होते 4 महिने

राम नवमीच्या दिवशी देशभरातील राम भक्त उत्साहाने श्रीराम जन्मत्सव साजरा करतात. महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक राम मंदिर विशेष लक्ष वेधून घेतं. हे मंदिर महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील आहे, आणि या मंदिराचं इतिहास, महत्व आणि खास वैशिष्ट्ये अविस्मरणीय आहेत. रामटेक येथील राम मंदिर महाराष्ट्रातील सर्वात जुनं राम मंदिर मानलं जातं. हे मंदिर … Read more

भारतातील या राज्यात सापडला सर्वात मोठा सोन्याचा खजिना! खोदकाम सुरू, अर्थव्यवस्थेवर होणार मोठा परिणाम

सोन्याचे दर पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांसाठी सोनं खरेदी करणे अवघड होत आहे. भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर तब्बल 93 हजार 460 रुपये प्रति तोळा इतके विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. या परिस्थितीत, भारतीय अर्थव्यवस्थेला एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. ओडिशा राज्यात सोन्याची एक मोठी खाण सापडली आहे, जिचा उत्खनन सुरू करण्यात आला … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! बडनेरा-नाशिक मेमू गाडीच्या वेळेत महत्त्वाचा बदल, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

उन्हाळा हा अनेकांसाठी सुट्टीचा आणि प्रवासाचा काळ असतो. विशेषत: रेल्वे प्रवास हे अधिक लोकप्रिय होतात, कारण रेल्वेने बाहेरगावी जाण्याची सोय प्रचंड प्रमाणात आहे. उन्हाळ्यातील सुट्ट्यांच्या हंगामात, मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागते, ज्यामुळे रेल्वे प्रशासन नेहमीच प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या उपाययोजना करत असते. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अधिक … Read more