सहकार क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल, देशातील पहिले सहकारी विद्यापीठ होणार गुजरातमध्ये

Cooperative University : देशाच्या सहकार क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले असून, राज्यसभेत त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापनेसाठीचे विधेयक मंजूर झाले आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून देशभरातील राज्यांना त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये सहकार शिक्षण दिले जाईल. विशेषतः सहकारी क्षेत्रातील भविष्यातील नेतृत्व घडवण्यासाठी हे विद्यापीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितले. सहकारी … Read more

MPSC लिपिक-टंकलेखक परीक्षाबाबत आयोगाचा अत्यंत महत्वाचा निर्णय!

MPSC Clerk-Typist Selection : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-क सेवा (मुख्य) परीक्षा 2023 अंतर्गत लिपिक-टंकलेखक पदांसाठी उमेदवारांना पसंतीक्रम सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी 21 फेब्रुवारी 2025 रोजी आयोगाने उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकरणासाठी पसंतीक्रम मागविले होते. मात्र, अनेक उमेदवारांनी अद्याप पसंतीक्रम सादर केलेला नसल्याचे लक्षात आल्याने आयोगाने शेवटची संधी दिली आहे. पसंतीक्रम सादर करण्यास मुदत … Read more

राज्य सरकारने वाजत-गाजत सुरू केलेली ‘ही’ योजना रद्द, समोर आलं धक्कादायक कारण

One State One Uniform Scheme : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ‘एक राज्य, एक गणवेश’ योजना अखेर रद्द करण्यात आली आहे. यापुढे गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचे अधिकार थेट शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ही योजना अंमलात आणली गेली, मात्र अनेक विद्यार्थी अजूनही गणवेशापासून वंचित असल्याने सरकारला मोठा फेरबदल करावा … Read more

भारतात आली पहिली Hydrogen Train ! तब्बल 110 किमी वेग, 2600 प्रवासी… ही ट्रेन ना पेट्रोलवर ना डिझेलवर, तर चालते ‘हायड्रोजन’वर !

India Hydrogen Train : भारतात पहिल्यांदाच हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या ट्रेनची चाचणी सुरू झाली असून, यामुळे पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहतूक व्यवस्था घडवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं गेलं आहे. जिंद ते सोनीपत या हरियाणातील ८९ किमी मार्गावर ही ट्रेन सध्या चाचणीवर आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये या ट्रेनचं उत्पादन करण्यात आलं आहे. भारताची पाचव्या देशाच्या यादीत एन्ट्री … Read more

Car Loan Tips : ही सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त कार लोन ! आताच पहा दहा लाखांच्या कारसाठी…

Car Loan Tips : स्वतःची कार घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं, पण कार खरेदीसाठी लागणारी मोठी रक्कम सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असते. अशा परिस्थितीत कार लोन हा एक सोयीस्कर पर्याय ठरतो, जो तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी देतो. भारतात अनेक बँका वेगवेगळ्या व्याजदरांवर आणि अटींसह कार लोन देतात, पण तुमच्या बजेटला अनुकूल आणि कमी व्याजदराची बँक … Read more

Facts About Snakes : जगातील टॉप 10 विषारी सापांमध्ये भारताचा ‘हा’ साप ! एक दंश म्हणजे थेट मृत्यू

Facts About Snakes : भारतात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात, आणि त्यापैकी काही इतक्या विषारी आहेत की त्यांचा दंश म्हणजे मृत्यूला आमंत्रणच ठरतो. सामान्यपणे किंग कोबरा हा भारतातील सर्वात विषारी साप मानला जातो, पण याशिवायही काही प्रजाती आहेत ज्या नागापेक्षाही जास्त घातक आहेत. या सापांच्या दंशामुळे होणारा मृत्यूदर नागाच्या तुलनेत अधिक आहे. भारतात सापांच्या सुमारे ३५० … Read more

Indian Railway Rules : खरेदी केलेले तिकीट रद्द करता येते का ? संपूर्ण माहिती जाणून घ्या

Indian Railway Rules : आजच्या डिजिटल युगात बहुतांश कामे ऑनलाइन होत असली, तरी दररोज लाखो लोक रेल्वे काउंटरवरून तिकिटे खरेदी करतात. पण जर तुम्हाला अचानक प्रवास रद्द करावा लागला, तर एक प्रश्न मनात येतो – काउंटरवरून घेतलेले तिकीट ऑनलाइन रद्द करता येईल का? अनेकांना वाटते की त्यासाठी पुन्हा स्टेशनवर जावे लागेल, पण आता तसे नाही. … Read more

Ahilyanagar News : २५० एकरात ७०० तरुणांनी शोधले ! अखेर ‘त्या’ बेपत्ता महिलेचे गूढ उलगडले, धक्कादायक..

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरातील ३२ वर्षांची महिला बेपत्ता झाल्यानंतर तिला बिबट्याने ओढून नेले असावे अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. तिचा शोध जवळपास २०० एकरात घेतला गेला. परंतु आता ही महिला नेवासा येथील आपल्या नातेवाईका सोबत ‘मिस्टर इंडिया’ झाली होती अशी माहिती समोर आली आहे. राहुरी पोलिसांनी या महिलेचा शोध लावल्याने स्थानिक ग्रामस्थांसह वन … Read more

Ahilyanagar News : दुर्गम भागात पिकवली काळी मिरी ! बाराशे रुपये प्रतिकिलो भाव, अहिल्यानगरच्या शेतकऱ्याचा प्रयोग

अहिल्यानगरमधील शेतकरी हे नेहमीच विविध प्रयोग करत असतात. आता अकोले सारख्या दुर्गम भागात काळीमिरी पिकवण्याचाच प्रयोग येथील शेतकऱ्याने केलाय. ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ तथा वनौषधी अभ्यासक सेवानिवृत्त प्राध्यापक रामलाल हासे यांनी अथक प्रयत्नातून आपल्या महाळदेवी येथील शेतावर काळी मिरीचे पीक यशस्वीरित्या घेतले आहे. पर्यावरणाचा गाढा अभ्यास असणारे रामलाल हासे यांना 2020 मध्ये कृषी विभागाचे तालुका कृषी … Read more

भारतातील सर्वात श्रीमंत लोक कुठे रहातात ? समोर आली धक्कादायक आकडेवारी

Richest States in India : भारतातील अब्जाधीशांची संख्या गेल्या १०-११ वर्षांत दुप्पट झाली असून, सध्या देशात सुमारे १९१ अब्जाधीश आहेत. यामुळे भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पण यापेक्षा आश्चर्यकारक बाब म्हणजे या १९१ अब्जाधीशांपैकी निम्म्याहून अधिक, म्हणजेच १०८ अब्जाधीश, एकाच राज्यात राहतात. ही धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर लाखो लोकांचे लक्ष या विषयाकडे वेधले गेले … Read more

FD गुंतवणुकीचा सर्वोत्तम काळ ! ‘ह्या’ बँकांमध्ये ठेवा पैसे आणि कमवा दोन लाख रुपयांचं व्याज जास्त

FD Investment : मित्रानो जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ येते, तेव्हा बहुतांश लोक बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) कडे वळतात. FD हा गुंतवणूकदारांसाठी एक सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय मानला जातो, कारण यात गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहते आणि त्यावर ठरलेला परतावा मिळतो. म्हणूनच, बरेच लोक आपल्या बचतीला वाढवण्यासाठी FD चा आधार घेतात. देशातील अनेक बँका आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या … Read more

Maharashtra School : एप्रिल महिन्यात सुद्धा शाळा असणार ? वाद पोहोचला थेट कोर्टात ! विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची अपडेट

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रातील शाळांच्या परीक्षा आणि शाळा सुरू ठेवण्याच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) २ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत वार्षिक परीक्षा आणि संकलित मूल्यमापन चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व शाळांना एप्रिल महिन्यापर्यंत सुरू ठेवाव्या लागणार आहेत. मात्र, या … Read more

New Rules : उद्या एक एप्रिल पासून बदलणार हे पाच नियम ! UPI ते Credit Card

नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२५ पासून सुरू होत आहे. या नव्या सुरुवातीबरोबरच अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक व्यवहारांवर होईल. UPI पेमेंट्सपासून ते बँकेतील किमान शिल्लक मर्यादेपर्यंत आणि क्रेडिट कार्डच्या नियमांपासून करमुक्त उत्पन्नापर्यंत, हे बदल तुमच्या खिशावर आणि नियोजनावर कसा परिणाम करू शकतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे … Read more

आयपीएस पठारेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ! लेखा परीक्षक ते पोलिस उपायुक्त.. ‘असा’ होता अहिल्यानगरच्या भूमीपुत्राचा प्रवास…

पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील भूमिपुत्र व मुंबईतील आयपीएस अधिकारी सुधाकर भानुदास पठारे (वय ५० वर्षे ) यांचे शनिवारी तेलंगणामधून परतताना अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने वाळवणे गावावर शोककळा पसरली असून सर्व ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत दुखवटा पाळला. रविवारी (दि.३०) दुपारी वाळवणे येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.पठारे हे प्रशिक्षणासाठी हैद्राबाद येथे गेले होते. तेथे … Read more

‘या’ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती : पाण्याअभावी कांदा, गहू, चारापिके जळाली शेतकऱ्यांनी सरकारकडे केली ‘ही’मागणी

अहिल्यानगर : सध्या जिल्ह्यात सकाळी गारठा तर दुपारी उन्हाचा तडाखा असे विषम हवामान अनुभवास येत आहे. यामुळे एकीकडे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर दुसरीकडे पाथर्डी तालुक्यातील काही ठिकाणी उभी पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत. पाथर्डी तालुक्यातील आल्हनवाडी, घुमटवाडी, चेकेवाडी, लांडकवाडी, चितळवाडी आणि माणिकदौंडी परीसरातील शेतकऱ्यांच्या दुसाट्याचे गहु , कांदा व काही फळफिके आणि चारापिके … Read more

एमआयडीसी व पाणीप्रश्नावरून सभापती राम शिंदे यांना राष्ट्रवादीचा घरचा आहेर

अहिल्यानगर : तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा व बेरोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसी आदी प्रश्न सभापती प्रा.राम शिंदे, आमदार रोहित पवार यांनी सोडवावा, अन्यथा जामखेडच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी दिला.त्यामुळे हा इशारा म्हणजे सभापती राम शिंदे यांना घरचा आहेर समजला जात आहे. जामखेड येथे राष्ट्रवादी … Read more

शनीअमावस्येची पर्वणी साधत सात लाख भाविकांनी घेतले शनीदर्शन; दहा तोळे सोने अर्पण

अहिल्यानगर : जिल्ह्यासह राज्यभरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनीअमावस्यामुळे सात लाख भाविकांनी शनि मूर्तीचे दर्शन घेतले. देवस्थाने शनी अमावस्या असल्याने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चौथऱ्यावरील दर्शन बंद केले होते. भाविकांना उन्हाच्या बचावासाठी मंडप उभारले होते तीन ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता सुरू झालेली दर्श … Read more

मासे खाण्यापूर्वी थोडं थांबा; तुम्ही खात असलेले मासे विषारी तर नाहीत ना? कारण ‘या’ धरणातच विषारी पदार्थ टाकून केली जातेय मासेमारी

अहिल्यानगर : मासे हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे मासे न खाणारा बहुतेक सापडणार नाही मात्र तुम्ही खात असलेले मासे हे विषारी तर नाहीत ना याची खात्री करा.हो तुम्ही बरोबर वाचले आहे. कारण श्रीगोंदा व शिरूर तालुक्यातील घोड धरणाच्या जलाशयामध्ये काही मासेमारी करणारे व्यावसायिक थेट या पाण्यामध्ये विषारी औषधे व केमिकल टाकून मासेमारी करत असल्याचे … Read more