शेवगावात शेअर मार्केटच्या नावाखाली मोठा घोटाळा; एसआयटी चौकशी ठरतोय कळीचा मुद्दा? तब्बल ३८ गुन्हे दाखल तर २८ आहेत अटकेत

अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, शेवगाव पोलीस ठाण्यात जून २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत एकूण ३८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात अद्याप १८ गुन्ह्यांमध्ये एकही आरोपी पोलिसांना सापडलेला नाही, तर २० गुन्ह्यांमधील २८ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मात्र, सहा गुन्ह्यांची … Read more

लाखो भाविकांच्या उपस्थितीत कानिफनाथांची फुलोर बाग यात्रा संपन्न ;तब्बल ४० हजार कावडीने नाथांच्या समाधीस जलाभिषेक

अहिल्यानगर : तालुक्यातील क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेचा अखेरचा टप्पा फुलोर बाग यात्रा व निशान भेट कार्यक्रम लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सायंकाळच्या सुमारास नाथांची पालखी, पंचधातूचा घोडा व कावडी बरोबर आलेले मानाचे ध्वज यांची भेट गावातील लक्ष्मी माता मंदिर परिसरात झाली. हा सोहळा खूप प्रेक्षणीय असतो. तेलंगणा राज्यातील बंजारा समाजातील भाविक देवाच्या स्वागताला … Read more

तु मला मॅच होत नाही, आपली जोडी शोभून दिसत नाही असे म्हणत ठरलेले लग्न मोडले; अपमानित झालेल्या मुलीने उचलले टोकाचे पाऊल

crime

अहिल्यानगर : मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला मुुलाला मुलगी देखील पसंत झाली त्यानंतर लग्न ठरले मात्र या ठरलेल्या लग्नास मुलगा आपली जोडी शोभून दिसत नाही असे कारण देत मुलाच्या कुटुंबीयांनी काही महिन्यातच नकार दिला. त्यामुळे जमलेले लग्न मोडल्याने एका २२ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मुलासह आई वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ महार्गावर सात वाहनांचा भीषण अपघात

अहिल्यानगर जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. अपघात अन अपघातातील मृत्यूच्या काही घटना ताजा असतानाच आता सात वाहनांचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. यांमध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेरमधील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटामध्ये हा अपघात झाला. सायंकाळी ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा ट्रक समोर दुसऱ्या ट्रकला जोरात जाऊन धडकला. या धडके … Read more

शिर्डी साई संस्थानचे सभासद करुन देऊ.. ‘या’ माजी आमदाराकडून उकळलले पैसे, धक्कादायक प्रकार

शिर्डीतील साईबाबांचे देशभर भक्त आहेत. साई संस्थान सर्वात मोठे संस्थान आहे. या संस्थानचे सभासद करून घेण्याचे आमिष दाखवत माजी आमदारांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील माजी आमदार जोगिंदर सिंह गिरवर सिंह अवाना असे या माजी आमदारांचे नाव असून यांची शिर्डीत अमोल गुजराथी नावाच्या व्यक्तीने फसवणूक केली आहे. अवाना हे साईबाबांचे निःस्सीम … Read more

Ahilyanagar News : शनिशिंगणापुरात अलोट गर्दी ! सात लाख भाविकांनी घेतले शनिदर्शन, गुढीपाडवा व शनी अमावस्येचे औचित्य

सोनई : गुढीपाडवा आणि शनी अमावस्याचे औचित्य साधून शनिशिंगणापूर मध्ये सात लाख भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दिवसभर शनी भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली होती. खा. श्रीकांत शिंदे, आ.विठ्ठलराव लंघे, आ. संग्राम जगताप, आ. उडण हिम्मत, आमदार श्वेता महाले, माजी खा. सदाशिव लोखंडे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, पद्मश्री पोपटराव पवार, माजी खा. चंद्रकांत खैरे आदींसह भाजपचे सचिन … Read more

मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन Express Train, कसं असणार वेळापत्रक?

Maharashtra Railway News : मुंबई आणि पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर पुढल्या महिन्यापासून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते आणि यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की अनेक जण आपल्या नातलगांकडे जाण्याचा प्लॅन बनवतात तर काहीजण पिकनिकचा प्लॅन आखतात. यामुळे … Read more

Ahilyanagar News : युवती बेपत्ता, ७०० तरुण शोधायला, २०० एकरात शोधलं, राहुरीतील महिलेसोबत नेमकं काय घडलं?

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एक ३२ वर्षांची महिला अचानक बेपत्ता झाली आणि या गोष्टीने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. ही महिला बिबट्याने ओढून नेली असावी अशी शंका ग्रामस्थांना व्यक्त केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ आणि वन विभागाचे कर्मचारी तिचा शोध घेतला परंतू या महिले बाबत कोणताही सुगावा लागला नाही.राहुरी पोलिस … Read more

चोरट्यांचा नंगानाच ! अहिल्यानगरमध्ये भरदिवसा घरफोडी; दागिने, रोकड लांबवली

अहिल्यानगरमध्ये चोर, दरोडेखोर अगदी बेफान सुटले असल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर पोलिसांचा वचक नसल्याचे चित्र सध्या नगरमध्ये दिसून येत आहे. आता भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या, चांदीचे दागिने, रोख रक्कम व २ मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. बुरूडगाव रोडवर २८ मार्चला ही घटना घडली. अधिक माहिती अशी : बुरुडगाव रोडवरील नक्षत्र लॉन समोरील पाण्याच्या टाकीजवळ … Read more

अपप्रवृत्तींना वेळीच आवर घाला, नाहीतर रस्त्यावर उतरू, राहुरीतील पुतळा विटंबना प्रकरणी आमदार हेमंत ओगले याचा इशारा!

श्रीरामपूर : राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना ही निषेधार्ह आहे. अशा दुष्ट प्रवृत्तींना तात्काळ पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा सज्जड इशारा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी दिला आहे. काँग्रेस कमिटीच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे … Read more

ब्रेकिंग : 8व्या वेतन आयोगाआधीच सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ मोठी मागणी पूर्ण !

8th Pay Commission : आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देऊन सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी पूर्ण केली. आता पुढल्या महिन्यात म्हणजे एप्रिल 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे. आयोगासाठीच्या … Read more

मुंबईला मिळणार आणखी एका नव्या मेट्रो मार्गाची भेट! शहरातील ‘हा’ भाग सुद्धा मेट्रोने जोडला जाणार, कसा असणार नवीन मेट्रो मार्ग ? वाचा…

Mumbai Metro News : राजधानी मुंबईमधील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे तयार केले जात असून मेट्रो मार्गांमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुपरफास्ट होत … Read more

अहिल्यानगरमध्ये रोड रोमिओंचा सुळसुळाट, विद्यार्थी आणि पालक हैराण तर रोडरोमिओंचा कायम बंदोबस्त करण्याची मागणी

जेऊर – नगर तालुक्यातील जेऊर परिसरात रोडरोमिओंचा हैदोस वाढलाय. त्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शाळा-विद्यालयांभोवती त्यांचा वावर वाढलाय, आणि यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही त्रस्त झालेत. या रोडरोमिओंचा कायमचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी बायजामाता व्यापारी प्रतिष्ठानने केली आहे. याबद्दल सविस्तर सांगायचं तर, जेऊर परिसरातल्या शाळांभोवती रोडरोमिओंचा सुळसुळाट झालाय. सध्या परीक्षा सुरू असताना या टवाळक्या … Read more

छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बंद टोलनाका हटवण्यासाठी मुहूर्त सापडेना! टोलनाक्यामुळे अपघातांची मालिका मात्र सुरूच

जेऊर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जेऊर शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला टोलनाका हा परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलाय. या टोलनाक्यामुळे वारंवार अपघात होत असून, तो हटवावा अशी मागणी स्थानिक लोक गेले काही दिवस नव्हे, तर वर्षांपासून करत आहेत. पण प्रशासनाच्या कानावर ही मागणी पडतच नाही, की काय असं वाटावं लागतंय. मागच्या आठवड्यात एका कंटेनरने जोरदार धडक … Read more

नेवाशातून इथून पुढे आषाढी वारीसाठी एकच दिंडी पंढरपूला जाणार, ११९ गावांतील १३० दिंड्यांचा असणार सहभाग!

नेवासा- नेवासा ही संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी. यंदा या पवित्र ठिकाणाहून आषाढी वारीसाठी एक मोठी दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे. परिसरातील ११९ गावांमधील १३० दिंड्या एकत्र येऊन हा सोहळा साकारणार आहेत. देहू आणि आळंदीप्रमाणेच नेवासातूनही असा भव्य पालखी सोहळा निघावा, या संकल्पनेला आता प्रत्यक्षात उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व संतांनी आणि … Read more

मार्च एंडच्या टेन्शनने कर्जदार झाले हैराण! बँक, पतसंस्था, महावितरण, ग्रामपंचायत, सोसायटीच्या कर्मचाऱ्यांची वसूलीसाठी धावपळ

अकोले- मार्च महिना म्हणजे थकबाकी वसुलीचा हंगाम. बँक, पतसंस्था, महावितरण, ग्रामपंचायत, सोसायटी अशा सगळ्याच ठिकाणचे कर्मचारी थकबाकी वसूल करण्यासाठी धडपडतायत. अकोले तालुक्यात तर हे चित्र आणखी गडद दिसतंय. पतसंस्था आणि खासगी फायनान्स कंपन्या तर कर्जदारांना धमक्या देत पठाणी पद्धतीनं वसुली करतायत. यामुळे कर्जदारांची चांगलीच पंचाईत झाली आहे. कर्ज घेतलं म्हणून रोजच्या तगाद्याला आणि अपमानाला सामोरं … Read more

चंदनपुरी घाटात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने घडला विचित्र अपघात, सात वाहने एकमेकांवर आदळली

संगमनेर- तालुक्यात नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात गुरुवारी सायंकाळी एक धक्कादायक अपघात घडला. ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा ट्रक समोरच्या दुसऱ्या ट्रकला जोरात जाऊन धडकला. या धडकेनंतर सात वेगवेगळी वाहनं एकमेकांवर आदळली आणि हा अपघात इतका विचित्र झाला की, पाहणाऱ्यांच्याही अंगावर काटा आला. सुदैवाने या घटनेत कोणाचा जीव गेला नाही, पण वाहनांचं … Read more

मी सुट्टी टाकून पाडव्याला घरी येतोय, आईला साहिलचा शेवटचा फोन! त्यानंतर होत्याचं नव्हतं झालं!

पोहेगाव- पोहेगावातून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. “आई, मी सुट्टी टाकून पाडव्याला घरी येतोय,” असं साहिलनं फोनवरून आपल्या आईला सांगितलं. त्या फोननं आईच्या चेहऱ्यावर हसू फुललं, पण हा आनंद फार वेळ टिकला नाही. अवघ्या काही क्षणांतच मुलाच्या अपघाताची बातमी आली आणि गुडघे कुटुंबावर शोककळा पसरली. साहिल दिलीप गुडघे या तरुणाचं आयुष्य अचानक … Read more