पावसाळ्यात फूड पॉइजनिंग झाल्यास करा ‘हे’ घरगुती उपचार! त्वरित मिळेल आराम
पावसाळा सुरु झाला की वातावरणात गारवा पसरतो, पण त्याचबरोबर अनेक प्रकारच्या आरोग्य तक्रारीही उगम पावतात. यामध्ये सर्वाधिक त्रासदायक ठरतो तो म्हणजे अन्नातून होणारी विषबाधा. एरव्ही जे अन्न आपण आनंदाने खातो, तेच पावसात थोडंसं खराब झालं की शरीराला घातक ठरू शकतं. यामुळे पोटदुखी, उलट्या, मळमळ, ताप आणि प्रचंड अशक्तपणा अशा समस्या जाणवतात. जर तुम्हालाही नुकतंच असं … Read more