रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! आजपासून आधारशिवाय तात्काळ तिकीट बुकिंग बंद, फक्त 3 स्टेप्समध्ये IRCTC खातं आधारशी जोडा

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवा आणि महत्त्वाचा नियम लागू केला आहे, ज्याचा थेट परिणाम तात्काळ तिकिटांवर होणार आहे. आजपासून, म्हणजे 15 जुलै 2025 पासून, तुम्ही आधार व्हेरिफिकेशन नसलेल्या IRCTC खात्यातून तात्काळ रेल्वे तिकिटं बुक करू शकणार नाही. हा नियम अचानक आल्यासारखा वाटेल, पण त्यामागचं उद्दिष्ट आहे तिकीट दलालांना थांबवणं आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि पारदर्शक … Read more

श्रावण सोमवारी शिवलिंगावर अर्पण करा ‘या’ खास गोष्टी; अविवाहित मुलींना मिळेल शिव-पार्वतीचा आशीर्वाद!

श्रावण महिना म्हणजे भक्तांसाठी एक अतिशय पवित्र आणि शुभ काळ. विशेषतः अविवाहित मुलींसाठी, हा महिना त्यांच्या मनातील एका विशिष्ट प्रार्थनेसाठी खास असतो, म्हणजेच इच्छित वर प्राप्तीची. हिंदू परंपरेनुसार, श्रावण महिन्यात सोमवारच्या दिवशी भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा केल्यास त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात, असं मानलं जातं. याच श्रद्धेवर आधारित असलेली एक सुंदर परंपरा म्हणजे शिवलिंगावर विशिष्ट पूजा … Read more

‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा चहा, ज्यांची किंमत ऐकून करोडपतींनाही फुटेल घाम!

भारतात चहा पिणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. देशातील अनेक भागात चहा बनवण्याची पद्धत देखील वेग-वेगळी दिसून येते. मात्र, सर्वच ठिकाणी चहाची किंमत ही सर्व सामान्य लोकांनाही परवडेल, इतकीच असते. पण, जगात एक चहा अशी देखील आहे, ज्याची किंमत थेट कोटींच्या घरात पोहोचते. एक किलो चहाची किंमत थेट 9 कोटीपर्यंत जाते. होय, आपण बोलत आहोत जगातील … Read more

भारताने पहिला कसोटी सामना कधी आणि कुणासोबत खेळला होता?, जाणून घ्या तो ऐतिहासिक क्षण!

1932 सालचा तो क्षण होता… जेव्हा भारतीय क्रिकेटने परदेशी भूमीवर आपला पहिला कसोटी खेळून इतिहासाची पहिली पायरी चढला. इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर, जगाला पहिल्यांदाच भारतीय संघाच्या ‘ऑल इंडिया’ नावाच्या जर्सीत झळकणाऱ्या खेळाडूंनी एक नवीन अध्याय सुरू केला. त्या काळात भारतात क्रिकेट हा राजघराण्यांचा खेळ मानला जात होता. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी जे खेळाडू निवडले गेले, त्यामध्ये … Read more

13 तारखेला जन्म खरंच अशुभ मानला जातो का?, राहूच्या अधिपत्याखाली जन्मलेल्या या लोकांचं भविष्य कसं असतं?

काही संख्यांना आपण फक्त आकडे समजतो, तर काही संख्यांना समाजात विशेष अर्थ दिला जातो. त्यातलीच एक संख्या म्हणजे 13. ही एक अशी तारीख आहे, जिच्याशी अनेक समज-गैरसमज, भीती आणि गूढता जोडलेली आहे. विशेषतः जर एखाद्याचा जन्मच 13 तारखेला झाला असेल, तर बऱ्याचदा त्याच्याकडे “अशुभ” या नजरेने पाहिले जाते. पण खरंच 13 तारखेचा जन्म म्हणजे अशुभ … Read more

रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा रेशन कार्डच रद्द केलं जाईल

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशभरात कोट्यवधी कुटुंबांना स्वस्त दरात धान्य दिले जाते. मात्र आता रेशनकार्डाच्या पात्रतेबाबत सरकार अधिक जागरूक झालं आहे. अनेक फसव्या लाभार्थ्यांनी एकाहून अधिक कार्डे काढल्याचे समोर आल्याने केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत.नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणताही लाभार्थी जर वेळेवर कागदपत्रे आणि ओळख पडताळणी करत नसेल, तर त्याचे नाव थेट … Read more

जगावर राज्य करणाऱ्या 5 महासत्ता कोणत्या?, भारत कितव्या नंबरवर? पहा शक्तिशाली देशांची यादी!

जगात कोणताही देश ‘महासत्ता’ का ठरतो, हे केवळ त्याच्या हाती असलेल्या शस्त्रास्त्रांवर किंवा सैन्यशक्तीवर अवलंबून नसते. खरंतर एखाद्या देशाची खरी ताकद ही त्याच्या आर्थिक स्थैर्याने, तांत्रिक प्रगतीने, सामाजिक रचनेने आणि जागतिक राजकारणातील प्रभावाने ठरते. या सर्व गोष्टी मिळूनच एखादा देश “सुपर पॉवर” म्हणजेच जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीत स्थान मिळवतो. आज आपण अशाच पाच देशांबद्दल … Read more

जगातलं सर्वात स्वस्त पर्यटन स्थळ! फक्त ₹1300 रोज खर्च करून परदेश फिरा, ‘हा’ देश बनतोय फेव्हरेट डेस्टीनेशन

परदेश प्रवास करायचा म्हणजे हजारो रुपये उडवणं, हेच आपण नेहमी मानत आलो आहोत. पण, जगात एक असं ठिकाण आहे जिथे तुम्ही दिवसभर फिरू शकता, छान जेवू शकता आणि तरी तुमचं रोजचं बजेट 1,200 रुपयेच असेल… विश्वास बसणार नाही ना? पण हे खरं आहे. लाओस आग्नेय आशियात लपलेला एक स्वर्ग, जो परवडण्याच्या बाबतीत जगातल्या सर्व पर्यटन … Read more

भारतीय नागरिकत्वाचा ठोस पुरावा म्हणजे ‘आधार कार्ड’ नव्हे, ‘ही’ 3 कागदपत्रे देतात खरी ओळख! तुमच्याकडे आहेत का?

भारतीय नागरिकत्व म्हणजे केवळ देशात जन्म घेणे नव्हे, तर त्या राष्ट्राशी असलेली एक सखोल ओळख आणि जबाबदारीची बांधिलकी. परंतु आज जेव्हा आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर ओळखपत्रांची इतकी चलती आहे, तेव्हा सामान्य माणसाच्या मनात साहजिकच प्रश्न निर्माण होतो “मग खरंच, माझ्याकडे नागरिकत्व सिद्ध करणारं कोणतं कागदपत्र आहे?” बिहारमध्ये मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेमुळे आणि त्यावर … Read more

जगातील एकमेव शिवमंदिर जे केवळ एकाच दगडातून साकारले गेले, UNESCO नेही जागतिक वारसा जाहीर केला!

जगात अशी अनेक शिवमंदिरे आहेत जिथे भक्तगण दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी करतात, परंतु एक मंदिर असंही आहे जे फक्त त्याच्या रचनेमुळेच नव्हे, तर त्यामागच्या कल्पनाशक्ती, तपश्चर्या आणि अपूर्व शिल्पकलेमुळे जगातलं एकमेव ठरलं आहे. महाराष्ट्रातील वेरूळ येथे वसलेलं कैलास मंदिर हे पाहणाऱ्याच्या डोळ्यांत थेट आश्चर्य आणि मनात भक्तिभाव निर्माण करतं. कारण हे मंदिर इतर कोणत्याही मंदिरासारखं … Read more

पाण्याच्या बाटलीसह सिनेमा हॉलमध्ये आणखी काय-काय नेता येते?, जाणून घ्या नवे नियम!

चित्रपटगृहात चित्रपट बघण्याचा अनुभव जितका उत्साही असतो, तितकाच कधी कधी नियमांमुळे गोंधळाचाही असतो. विशेषतः पाण्याची बाटली किंवा काही घरून आणलेले खाण्याचे पदार्थ सिनेमा हॉलमध्ये नेण्याची परवानगी आहे की नाही, याबद्दल लोकांमध्ये बऱ्याच गैरसमजुती आहेत. त्यामुळेच आज आपण या सगळ्या बाबतीत थोडक्यात आणि स्पष्टपणे जाणून घेऊया. सर्वप्रथम, एक गोष्ट लक्षात घ्या सिनेमा हॉल ही खाजगी मालमत्ता … Read more

घाईघाईत निर्णय घेण्यात तरबेज असतात ‘या’ मुली, मग नंतर करत बसतात पश्चात्ताप!

नाव, व्यक्तिमत्त्व आणि भविष्य यांचा अनोखा संबंध सांगणाऱ्या अंकशास्त्राच्या विश्वात आज आपण एका वेगळ्याच विषयाकडे वळणार आहोत. आपण अनेकदा ऐकतो की एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा तिच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे निर्णय तिच्या जन्मतारखेशी निगडित असतात. पण जेव्हा ही संख्या 5 असते, तेव्हा गोष्ट जरा वेगळीच रंगत जाते. कारण या संख्येमागे लपलेले गुणधर्म इतके वैशिष्ट्यपूर्ण असतात की, … Read more

पोलीस दल, जिल्हाधिकारी आणि शहर आयुक्तांचा आद्य जनक होता ‘हा’ भारतीय राजा! ग्रीक इतिहासकारही झाले होते थक्क

आज जगभरात पोलिस दल आणि प्रशासकीय पदे अस्तित्वात असली तरी यांचा उगम नेमका कुठे झाला, यावर अनेकांचे वेगवेगळे मत असते. बहुतांश लोक मानतात की आधुनिक पोलिस व्यवस्था युरोपात उदयाला आली. मात्र सत्य हे आहे की भारतात सुमारे 2300 वर्षांपूर्वीच एका दूरदृष्टी असलेल्या सम्राटाने हे सर्व घडवून आणले होते. तो राजा म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य … Read more

केस गळतायत, कोंडा वाढलाय आणि खाजही सुटलीये?, ‘ही’ एकच सवय ठरेल रामबाण उपाय!

रोजच्या धावपळीत केसांवर लक्ष देणं अनेकजण विसरून जातात. वेळेअभावी किंवा कंटाळ्यामुळे अनेक लोक केसांना नियमित तेल लावत नाहीत. पण ही सवय तुमच्या केसांसाठी काळजीचं कारण बनू शकते. तुम्हाला वाटत असेल की फक्त शॅम्पू आणि कंडिशनर लावून केसांची काळजी होते, पण वास्तव वेगळं आहे. केसांना तेल लावणं ही केवळ एक पारंपरिक पद्धत नाही, तर ही काळजी … Read more

रक्तातील युरिक अॅसिड झपाट्याने कमी करायचंय?, मग गव्हाऐवजी खा ‘या’ पीठाच्या भाकरी!

आजकाल आपल्या दैनंदिन जीवनशैलीमुळे अनेकांना युरिक अॅसिड वाढण्याचा त्रास जाणवतोय. गुडघे दुखणे, सांधेदुखी, पाय सुजणे यासारख्या त्रासांची सुरुवात याच अति युरिक अॅसिडपासून होते. पण ही समस्या तुम्ही फक्त रोजच्या जेवणात थोडासा बदल केलात तरी सहज नियंत्रित करू शकता. खरं सांगायचं तर आपण जे खातो तेच आपल्या आरोग्याच्या प्रत्येक टप्प्यावर परिणाम करतं. आज ज्या धान्याचा उल्लेख … Read more

भारतीय तोफा आता GPS वर चालणार! DRDO बनवतंय जगातील सर्वात घातक तोफगन, मिळेल 80 किमीची रेंज

भारतीय लष्कराच्या तोफखाना शक्तीत लवकरच एक जबरदस्त क्रांती होणार आहे. आता सामान्य दारूगोळ्यांच्या मर्यादेपलीकडे जाऊन, भारत स्वतःचं अशा अत्याधुनिक शेल्सचं उत्पादन करत आहे जे फक्त नेमबाज नाहीत, तर इतकं अचूक आणि प्रचंड क्षमतेचं आहे की शत्रूवर क्षेपणास्त्रांसारखा मारा करतील. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO सध्या अशा शेल्सवर काम करत आहे जे GPS आणि … Read more

घड्याळाच्या चुकीच्या दिशेमुळे येतो मानसिक तणाव आणि आर्थिक तोटा, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

घरात वेळेचं भान ठेवणं जितकं गरजेचं आहे, तितकंच त्या वेळेच्या ‘दिशेचं’ भान राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. विशेषतः वास्तुशास्त्राच्या संदर्भात पाहिलं तर भिंतीवर लावलेलं घड्याळ केवळ वेळ दाखवण्यापुरतं मर्यादित नसतं ते आपल्या घरातल्या ऊर्जा प्रवाहावर आणि अगदी नशिबाच्या दिशेवरही प्रभाव टाकतं. म्हणूनच, घड्याळ कुठे लावायचं, कसं लावायचं, आणि कुठे टाळावं, हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. … Read more

प्रत्येक श्रावण सोमवारी शिवलिंगावर ‘या’ वस्तू अर्पण करा, मिळेल आवडता जोडीदार!

श्रावण महिना म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना अर्पण करण्याचा सर्वोत्तम काळ. विशेषतः स्त्रियांसाठी, हा महिना केवळ आध्यात्मिक उन्नतीचा नाही, तर मनातील खास इच्छा पूर्ण करण्याचाही असतो. अनेक तरुणी या काळात एकच इच्छा मनाशी बाळगून पूजेमध्ये रमतात, त्यांना त्यांच्या मनासारखा, योग्य जीवनसाथी लाभावा. आणि या इच्छेला पूर्णत्व देण्यासाठी, काही पारंपरिक पूजाविधींचे पालन केल्यास ते … Read more