अंतराळात गेल्यावर अंतराळवीरांचे वजन कमी का होते?, कारण वाचून थक्क व्हाल!
अंतराळात एकदा का माणूस पोहोचला, की त्याच्या शरीरात असे काही बदल होतात, जे पृथ्वीवर शक्यच वाटत नाहीत. हल्ली भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचं नाव देशभर गाजतंय. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेले पहिले भारतीय बनले आहेत आणि त्यांच्या या यशामुळे पुन्हा एकदा अंतराळातील मानवी जीवनाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातलाच एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो “अंतराळवीरांचं … Read more