Top 5 Engineering colleges India : इंजीनियरिंग करायचीय? भारतातल्या सर्वात्तम 5 इंजिनिअरिंग कॉलेजची यादी

इंजिनिअरिंग क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य कॉलेज निवडणं हा एक महत्त्वाचं टप्पा असतो. आजच्या स्पर्धात्मक युगात कुठल्या संस्थेत शिक्षण घ्यावं, हे ठरवताना अनेक घटकांचा विचार करावा लागतो ज. जसे की दर्जेदार शिक्षण, संशोधनाच्या संधी, कॅम्पस प्लेसमेंट्स आणि जागतिक मानांकन यांचा यात समावेश होतो. भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय संस्था क्रमवारी फ्रेमवर्क’ (NIRF) कडून दरवर्षी … Read more

माता पार्वतीने कल्पवृक्षाजवळ मागितली होती मुलगी…अन् मिळाली अशोक सुंदरी! शिव-पार्वतीच्या कन्येबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का?

भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या जीवनात अनेक अद्भुत कथा गुंफलेल्या आहेत. आपण गणेश आणि कार्तिकेय या त्यांच्या पुत्रांविषयी तर जाणतोच, पण फारच कमी लोकांना माहिती आहे की शिव-पार्वती यांना एक कन्या देखील होती. तिचं नाव होतं अशोक सुंदरी. तिचा जन्म कोणत्याही सामान्य रितीने झाला नाही. त्यामागील कथा एखाद्या पुराणातील सुंदर चमत्कारासारखी वाटते. अशोक सुंदरीच्या … Read more

पेट्रोल संकटाची भीती मिटली! जगात युद्ध झालं तरी देशात पेट्रोल संपणार नाही, भारत तयार करतोय 6 गुप्त तेल बंकर

जगात कुठेही युद्ध झालं, किंवा इंधन पुरवठा अडखळला, तरी भारताची गाडी थांबणार नाही. कारण देशाने ऊर्जेच्या सुरक्षेसाठी आता मोठी योजना आखली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले युद्धाचे ढग, विशेषतः पश्चिम आशियात निर्माण होणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने इंधनाच्या गरजांसाठी स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. देशात 6 नवीन धोरणात्मक तेल साठवण केंद्रे म्हणजेच Strategic … Read more

गॅस सिलिंडरचा स्फोट झाला तर भरपाई मिळते का? जाणून घ्या विमा पॉलिसीचा फॉर्म्युला!

स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग असलेला एलपीजी सिलिंडर अनेकदा आपण सहजपणे वापरत असतो, पण त्याची एक छोटीशी दुर्लक्ष केलेली माहिती आपल्या सुरक्षिततेवर मोठं संकट आणू शकते. कारण, एलपीजी सिलिंडरही कालबाह्य होतात आणि जर असा कालबाह्य सिलिंडर वापरला, तर तो गॅसच्या दाबाला सहन न करू शकल्यामुळे स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने याची माहिती जाणून घेणं अत्यावश्यक आहे. … Read more

‘या’ अक्षरांनी सुरू होणाऱ्या नावातच असतो यशाचा मंत्र, मेहनतीने मिळवतात पैसा, प्रसिद्धी आणि विलास!

कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीच्या नावातच त्यांच्या भविष्याची झलक पाहतो. नाव जसं गोड असतं, तसंच ते नशीबही गोड करतं, असं अनेकांचं मत असतं. ज्योतिषशास्त्रही हेच सांगतं, की एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरात त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे, यशाचे आणि भाग्याचे संकेत लपलेले असतात. काही विशिष्ट अक्षरे अशी असतात, जी केवळ नावाचा भाग नसून, आयुष्याला उंचीवर नेण्याचं माध्यम ठरतात. … Read more

‘या’ आहेत जगातील सर्वात जास्त रेंज देणाऱ्या टॉप-10 मिसाईल्स, यादीत भारताच्या ‘अग्नि-V’चेही नाव!

जगभरात संरक्षण तंत्रज्ञानात सातत्याने प्रगती होत असताना, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आज प्रत्येक देशाच्या युद्ध रणनीतीचा अविभाज्य भाग ठरत आहेत. ही अशी शस्त्रे आहेत जी हजारो किलोमीटर दूर असलेल्या लक्ष्यांवर अत्यंत अचूकपणे आणि प्रचंड विध्वंसक क्षमतेने हल्ला करू शकतात. त्यामुळे कोणत्या देशाकडे किती दूरवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आहेत, याकडे जगाचे लक्ष असते. या यादीत एक आश्चर्य … Read more

तुमचा जन्म 2, 11, 20 आणि 29 तारखेला झालाय?, मग तुम्हीही व्हाल करोडपती! चंद्र ग्रहाच्या प्रभावाने भविष्य असतं चमकदार

आपण खूप लोकांना पाहिलं असेल जे शांत, संवेदनशील आणि समोरच्याच्या मनाचा अचूक वेध घेणारे असतात. अशा लोकांमध्ये एक वेगळीच मोहिनी असते. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात आणि निर्णयात एक हळुवारपणा, पण त्याचबरोबर असामान्य समज असते. या विशेष स्वभावामागे त्यांचा मूलांक 2 असतो, असं अंकशास्त्र सांगतं. मूलांक 2 भारतीय ज्योतिषात जसं राशीचं महत्त्व आहे, तसंच अंकशास्त्रात जन्मतारीखेचं स्थान … Read more

भगवान जगन्नाथ मंदिराच्या तिसऱ्या पायरीवर पाय का ठेऊ नये?, यमराजाशी संबंधित आहे ही गूढ कथा!

जगन्नाथ पुरी हे भारतातील एक अत्यंत पवित्र आणि गूढ धार्मिक स्थान आहे, जिथे भक्तगण भगवंताच्या केवळ दर्शनासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून पोहोचतात. ओडिशामधील या मंदिराचे महत्त्व फक्त धार्मिकच नाही, तर त्यामागे अनेक अद्भुत रहस्य आणि परंपराही लपलेल्या आहेत. त्यापैकीच एक विशेष परंपरा म्हणजे, मंदिराच्या तिसऱ्या पायरीवर पाय ठेवणे टाळले जाते. यामागील कारण ऐकून कोणताही भक्त … Read more

‘अनारकली’ बनताना मधुबालाने खरोखर सहन केल्या वेदना, ‘मुघल-ए-आझम’मधील ‘त्या’ सीनमागचं कटू वास्तव तुम्हाला माहितेय का?

चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेत कलाकारांचे हसू, डोळ्यांतले अश्रू, त्यांच्या वाट्याला येणारी वाहवा हे सगळं आपल्याला पडद्यावर दिसतं. पण त्या पडद्यामागे काय असतं, ते फार कमी लोकांना कळतं. मधुबाला या नावामागे फक्त सौंदर्य नव्हे, तर एक असामान्य वेदना आणि बलिदानाची कथा आहे. विशेषतः ‘मुघल-ए-आझम’ चित्रपटातल्या एका दृश्यासाठी तिने घेतलेला जीवघेणा निर्णय. ‘मुघल-ए-आझम’ हा केवळ एक ऐतिहासिक चित्रपट … Read more

नागपूरमध्ये तयार झालं जगाला धडकी भरवणारं ड्रोन, भारतीय हवाई दलाच्या नागास्त्र-1आर ची शक्ती थरकाप उडवणारी!

भारताच्या संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वेगाने वापर होत असताना, भारतीय हवाई दलासाठी एक अत्यंत घातक आणि आधुनिक शस्त्र तयार झालं आहे, नागास्त्र-1R. हे केवळ एक ड्रोन नाही, तर हवेतून शत्रूवर अचूक आणि चोरट्या पद्धतीने हल्ला करणारी एक आत्मघातकी यंत्रणा आहे. भारताच्या “मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत तयार झालेलं हे ड्रोन आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात सामील होत आहे. … Read more

फॅट कटर, स्किन ग्लो ते इम्युनिटी बूस्टर…; अननस खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला थक्क करतील!

अननस हे एक असं फळ आहे, जे पाहिलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं. त्याच्या गोडसर-आंबट चवेमुळे ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. या अननसाचे आपल्या आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. आज 27 जूनरोजी आंतरराष्ट्रीय अननस दिन जगभर साजरा केला जातोय. आजच्या या खास दिवशी आपण अननसचे आश्चर्यकारक फायदे समजून घेऊ. ‘फॅट कटर’ अननस केवळ एक फळ … Read more

‘हनीमून’ हा शब्द आला कुठून? भारतात तो ट्रेंड कसा बनला?, जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास!

लग्न म्हणजे दोन जीवांचे एक होणे, आणि त्यानंतरचा ‘हनीमून’ हा एक असा काळ जो प्रेमाच्या नाजूक धाग्यांना अधिक मजबूत करतो. पण ‘हनीमून’ हा शब्द केवळ प्रेममय सहलीपुरता मर्यादित नाही, त्याच्या पाठीमागे आहे एक रंजक इतिहास, आणि एक असा घटनाक्रम जो भारतातील लोकांच्या मनात या शब्दाबद्दल वेगळीच उत्सुकता निर्माण करतो. ‘असं’ मिळालं ‘हनीमून’नाव ‘हनीमून’ या शब्दाची … Read more

मुस्लिम लोकसंख्या असूनही ‘या’ 8 देशात नाही एकही मशिद, सरकारनेच घातलीये मशि‍दीवर बंदी!

जगात विविध धर्मांचे अनुयायी राहत असले तरी काही देश आजही धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीत मर्यादांमध्ये अडकलेले दिसतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही अशा देशांमध्ये मुस्लिम लोकसंख्या अस्तित्वात आहे, परंतु त्यांना मशिद बांधण्याची परवानगी नाही. या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण असलं, तरी ती एक वस्तुस्थिती आहेआणि त्यामुळे धार्मिक समावेश, स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात. व्हॅटिकन सिटी … Read more

स्वित्झर्लंडपेक्षा कमी नाहीत भारतातील ‘ही’ 9 ठिकाणं; येथील निसर्ग सौंदर्य पाहून जणू स्वर्गच भासेल!

भारताचा प्रत्येक कोपरा काही ना काही खास वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. पण काही ठिकाणं अशी असतात की जिथं तुम्ही गेलात की वाटतं हे खरंच भारत आहे की स्वित्झर्लंड? हिरव्या गार दऱ्या, धुक्यानी झाकलेली शिखरं, निळसर तलाव आणि गार वारे हे सगळं भारतातही अनुभवता येतं. म्हणूनच जगभरातून लाखो पर्यटक दरवर्षी या खास ठिकाणांना भेट देण्यासाठी येतात, आणि … Read more

सावधान! ट्रेनमध्ये मजेसाठी चेन खेचली, तर जाल थेट तुरुंगात; रेल्वेचे ‘हे’ नियम मोडल्यास भरावा लागेल हजारोंचा दंड

भारतीय रेल्वेचा प्रवास हा देशातील लाखो लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. पण जर प्रवास करताना आपण थोडीशी बेफिकिरी दाखवली, तर त्याचे परिणाम केवळ तुमच्यापुरते मर्यादित राहत नाहीत ते शेकडो इतर प्रवाशांचंही नुकसान करतात. अलीकडेच रेल्वे प्रशासनाने घेतलेली एक मोठी कारवाई याचं जिवंत उदाहरण आहे. प्रयागराज विभागात नियम मोडणाऱ्या तब्बल 1,567 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. … Read more

जुलै महिन्याची ‘ही’ तारीख ठरणार जगाचा अंत? बाबा वेंगाची थरकाप उडवणारी भविष्यवाणी!

जगातील विविध संकटांनी आधीच चिंतेचं वातावरण निर्माण झालं असताना, एक नवीन आणि धक्कादायक भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आली आहे. या वेळी केंद्रस्थानी आहेत ‘जपानी बाबा वेंगा’ म्हणून ओळख मिळवत असलेले रियो तात्सुकी, ज्यांनी 5 जुलै 2025 रोजी संभाव्य “प्रलयसदृश” नैसर्गिक आपत्तीचा इशारा दिला आहे. या इशाऱ्याने ना फक्त सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे, तर प्रवास आणि … Read more

भिजवलेले की भाजलेले? काजू-बदाम, अक्रोड आणि मनुकासारखे ड्रायफ्रूट्स कोणत्या पद्धतीने खाल्ल्यास मिळेल फायदा?

आपल्या रोजच्या आहारात सुकामेव्याचं स्थान खास असतं. बदाम, अक्रोड, मनुका, काजू, पिस्ता अशा सुक्या फळांना आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानलं जातं. ते केवळ चवदारच नाहीत, तर ऊर्जा देणारे, मेंदूला चालना देणारे आणि शरीराला पोषण देणारे घटक असतात. पण अनेकदा मनात हा प्रश्न येतो, हे सुके फळे भिजवून खावीत की भाजून? दोन्ही पद्धतीत फायदे आहेत, पण योग्य … Read more

14,500 फुटांवर यशस्वी चाचणी! भारताची पहिली AI गन अंधारातही ओळखेल शत्रू, कमाल तंत्रज्ञान पाहून चीनही झाला गार

हायटेक युद्धाच्या दिशेने भारतीय लष्कर एक मोठं पाऊल टाकत आहे. पारंपरिक युद्धाच्या संकल्पना मागे टाकत, आता भारतात अशी यंत्रणा तयार झाली आहे जी सैनिकाच्या अनुपस्थितीतही युद्धभूमीवर धोकादायक निर्णय घेऊ शकते. देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सक्षम मशीन गन नेगेव एलएमजी आता प्रत्यक्ष चाचण्यांमध्ये उतरली असून, ती शत्रूची हालचाल ओळखून स्वतःहून गोळीबार करू शकते. बेंगळुरूस्थित संरक्षण … Read more