वीज बिल शून्यावर ! सरकारकडून मोफत सोलर, आता छतच बनेल वीज केंद्र !

Rooftop Solar Yojana

Rooftop Solar Yojana : भारत सरकारने १५ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘पीएम सूर्य घर: मुफ्त बिजली योजना’ सुरू केली, जी रूफटॉप सोलर प्रोग्रामचा एक भाग आहे. या योजनेचे उद्दिष्ट देशातील १ कोटी घरांमध्ये सोलर पॅनेल बसवून दरमहा ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज पुरवणे आहे. ही योजना विशेषत: कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी डिझाइन केली आहे, ज्यामुळे … Read more

पोस्ट ऑफीसची ‘ही’ भन्नाट योजना; व्याजावर कराची सूट तर मिळतेच परंतु खातेही सहज ट्रान्सफरही होते

सगळ्यात सोयीस्कर व विश्वासार्ह गुंतवणूक म्हणून पोस्ट ऑफीसच्या विविध गुंतवणुकांकडे पाहिले जाते. सरकारी बँकांएवढेच व्याजदर पोस्टाच्या विविध स्किममध्ये मिळत असल्याने अनेकजण सध्या पोस्टात गुंतवणूक करण्याकडे वळत आहेत. तुम्ही सुरक्षित मुदत ठेव शोधत असाल आणि तुम्हाला बंपर व्याज हवे असेल, तर पोस्ट ऑफिस योजना ही एक सुवर्णसंधी आहे. पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना तुम्हाला श्रीमंत बनवण्यासाठी … Read more

Supreme Court Decision : वडिलोपार्जित मालमत्ता कोणाची ? सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Supreme Court Decision : भारतीय न्यायव्यवस्थेतील एका दीर्घकाळ चाललेल्या वादाला सर्वोच्च न्यायालयाने २२ एप्रिल २०२५ रोजी ऐतिहासिक निर्णय देऊन पूर्णविराम दिला. वडिलोपार्जित जमिनीच्या विक्रीवरून सुरू झालेला वाद तब्बल ३१ वर्षे न्यायालयाच्या दारात चालला. अखेरीस न्यायालयाने स्पष्ट मत व्यक्त करून वडिलांच्या बाजूने निर्णय दिला आणि वडिलोपार्जित मालमत्तेच्या हक्कांबाबत महत्त्वाचा न्यायनिवाडा दिला. विवादाची पार्श्वभूमी बंगळुरूजवळील एका संयुक्त … Read more

Mumbai Local : मुंबईतील ‘ही’ 3 लोकल रेल्वे स्थानके मेट्रो स्टेशनसारखी होणार अपडेट; नेमके काय होणार? वाचा

Mumbai Local : मुंबईतील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, सरकारकडून दळणवळणाच्या साधनांचे व स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. मुंबईतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मेट्रोचे जाळे वाढविण्यात आले आहेत. असाच पायलट प्रोजेक्ट आता पश्चिम रेल्वे मार्गावरील काही रेल्वे स्थानकांवर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांवरही नियंत्रित प्रवेशाची अंमलबजावणी करण्यात … Read more

Tata Harrier EVः फक्त 10 दिवस राहिलेत… टाटा घेऊन येतंय तगडी इलेक्ट्रिक SUV; किंमत किती? वाचा

Tata Harrier EVः टाटा ही भारतातील एक लोकप्रिय व विश्वसनिय कार कंपनी आहे. याच कंपनीची बहुप्रतिक्षित टाटा हॅरियर ईव्ही 3 जूनला भारतात लाँन्च केली जाणार आहे. ही कार टाटा कर्व ईव्हीची जागा घेईल. टाटा मोटर्सने या कारचे यापूर्वीच प्रदर्शन केले आहे. भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 मध्ये हे माँडेल तयार करण्यात आले होते. कशी आहे कार? … Read more

7th Pay Commission: जुलैपासून महागाई भत्ता 58 ते 60 टक्के होणार? काय आहेत अपडेट, वाचा

7th Pay Commission : वर्षातून दोनदा वाढणाऱ्या महागाई भत्त्यात सरकारने जानेवारीत किरकोळ वाढ केली. मात्र आता जुलैमध्ये सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारने पहिल्या सहामाहीत म्हणजेच जानेवारी ते जून या काळात फक्त 2 टक्के महागाई भत्ता वाढवला होता. आता जुलै तो 3 ते 4 टक्क्यांनी वाढेल, अशी अपेक्षा … Read more

Electric Bike स्लेंडर- प्लॅटिनाला विसरा… डायरेक्ट 100 सीसी बाईक्सना टक्कर द्यायला येतेत ‘ही’ ई- बाईक

Electric Bike ओबेन इलेक्ट्रिक ही भारतातील एक महत्त्वाची इलेक्ट्रिक कंपनी मानली जाते. ही कंपनी सध्या त्यांच्या दुसऱ्या स्वदेशी इलेक्ट्रिक मोटरसायकलवर काम करत आहे. लवकरच ही मोटारसायकल भारतीय बाजारात दाखल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ओ हंड्रेड (O100) नावाच्या या ई- बाईकला बेंगळुरूमध्ये विकसित करण्यात आले आहे. या बाईकद्वारे ओबेन कंपनी आता 100 सीसी … Read more

Tractor Licence: ट्रॅक्टर चालवायला लायसन्स लागते का? जाणून घ्या कायदेशीर नियम!

Tractor Licence:- भारत कृषिप्रधान देश असल्यामुळे, ट्रॅक्टर हे शेतीसाठी अत्यावश्यक वाहन आहे. शेतकरी तसेच कंत्राटी काम करणारे अनेकजण शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा वापर करतात. मात्र, ट्रॅक्टर चालवताना वाहतूक नियम आणि कायद्यानुसार लायसन्सची आवश्यकता असते का, हा अनेकांचा सामान्य प्रश्न असतो. बऱ्याच जणांना वाटते की ट्रॅक्टर केवळ शेतात वापरण्यात येते, त्यामुळे त्यासाठी लायसन्सची गरज नाही. परंतु, ट्रॅक्टर जर … Read more

Pune Ring Road: पुणेकरांसाठी खुशखबर! 42711 कोटीचा रिंग रोड प्रकल्प ‘या’ वर्षापर्यंत पूर्ण होणार?

Pune Ring Road:- पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि सतत वाढणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न बनला आहे. ही समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ कडून आखण्यात आलेला पुणे रिंग रोड प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीचा आहे. हा एकूण 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा महामार्ग असून, … Read more

Middle Class लोकांसाठी Vi ने लॉन्च केले जबरदस्त प्लॅन्स ! मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, डेटा

Vi Prepaid Plans : भारतातील मोबाईल नेटवर्कमध्ये Vi (व्होडाफोन आयडिया) युजर्स साठी 200 रुपयांपेक्षा कमी किमतीतील प्रीपेड प्लॅन्समध्ये उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. या प्लॅन्समध्ये कॉलिंग, डेटा आणि एसएमएस यांसह अनेक फायदे मिळतात. शिवाय, Vi आता दिल्ली, मुंबई, नोएडा, गुरुग्रामसह अनेक शहरांमध्ये 5G सेवा देखील देत आहे. त्यामुळे, कमी बजेटमध्ये उत्तम नेटवर्क आणि सेवा घेण्याची संधी … Read more

गोदावरी नदी किती खोल आहे? वाचा, भारतातील सर्वात खोल 10 नद्यांची यादी

सांस्कृतिक वारसा, अद्वितीय परंपरा आणि गौरवशाली इतिहास लाभलेली भारत भूमी आहे. ही तपश्चर्या आणि नामजपाची भूमी आहे. येथे विविधता आणि सुसंवाद एकत्र पाहता येतो. येथून वाहणाऱ्या पवित्र नद्यांचेही विशेष महत्त्व आहे. या नद्यांच्या काठावर अनेक प्राचीन संस्कृती विकसित झाल्या असल्याचा इतिहास आहे. भारतातील नद्या या केवळ पिण्याच्या पाण्यापुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या … Read more

प्रेमभंगानंतर आयुष्य संपत नाही, ‘या’ टिप्स फाँलो करा आणि बिनधास्त पुढे चला… आयुष्य सुंदर दिसेल

प्रेमाचं खरं नातं आजकाल अनेकांना समजत नाही. त्यामुळे अगदी कमी वेळात प्रेमभंग होतो. याच प्रेमभंगानंतर अनेकजण आतून-बाहेरुन तुटतात. प्रेमभंग म्हणजेच ब्रेकअप हा अनेकांसाठी खूप कठीण असतो. याच प्रेमभंगातून बाहेर कसं निघायचं, हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. स्वतःच्या भावनांना ओळखा ब्रेकअप मधून बाहेर पडण्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्या भावना मान्य करणे. दुःखी, रागावलेले किंवा एकटे वाटणे … Read more

700 एकराचा परिसर, 36 किलोमिटरची भिंत… ‘या’ किल्ल्यावर सती गेल्यात 50,000 महिला

महाराष्ट्राला जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा व गड-किल्ल्यांचा इतिहास आहे, तसाच भारतातील अनेक राज्यांनाही आहे. भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता, हा प्रश्न कुणी विचारला तर आपण शिवाजी महाराजांचे किल्ले आठवायला लागतो. परंतु राजस्थानमधील चित्तोडगड किल्ला हा भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे, हे अनेकांना माहित नसेल. हा किल्ला तब्बल 700 एक जागेवर बांधला गेला आहे. त्याची … Read more

1 जूनला उघडणार भारतातील ‘फुलांचा स्वर्ग’; काय आहे या स्वर्गात ज्याने युनोस्कोलाही चकीत केलंय? वाचा

आकर्षक फुले शरीरालाच नाही तर मनालाही शांती देतात. अशा विविध रंगी व विविध सुगंधी फुलांचा स्वर्ग आहे, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’. या व्हॅलीत तुमची नजर जाईल तेथपर्यंत फक्त रंगीबेरंगी फुले दिसतात. विशेष म्हणजे ही व्हॅली वर्षातील फक्त तीन ते चार महिनेच पर्यटकांसाठी खुली असते. तीच व्हॅली यंदा 1 जूनला पर्यटकांना पाहता येणार आहे. यूनेस्कोलाही पडली भुरळ … Read more

हापूस, पायरी सोडा… हा आंबा आहे 3,00,000 रुपये किलो; काय आहे यात एवढे खास? वाचा

जगातील सर्वात महागड्या आंब्याची चर्चा होते, तेव्हा मियाझाकीचे नाव सर्वात आधी येते. या आंब्याची लागवड जपानमध्ये केली जाते. पण आता भारतातील शेतकऱ्यांनीही मियाझाकी आंब्याची शेती सुरू केली आहे. चव आणि सुगंधासाठी हा आंबा जगभर ओळखला जातो. हा आंबा जगातील सर्वात महागडे फळ म्हणूनही ओळखले जाते. एक किलो मियाझाकी आंब्याची किंमत अडीच ते तीन लाख रुपये … Read more

सोने-चांदी नाही, तर आख्खी मुंबई दिली होती हुंड्यात… वाचा, ही आश्चर्यकारक कहाणी

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईला भारताचे प्रवेशद्वार आणि स्वप्नांचे शहरही म्हटले जाते. हे शहर लावापासून बनवलेल्या सात लहान बेटांनी बनले आहे. मुंबईचा इतिहास बराच जुना असला तरी, 17 व्या शतकात या शहरासोबत एक मनोरंजक घटना घडली होती. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला या रंजक घटनेबद्दल सांगणार … Read more

एसीपेक्षा स्वस्त व आरोग्यदायी प्रोडक्ट आले; ते खोलीच काय पण आख्खं घर ठेवते ठंडा ठंडा कूल कूल

अवकाळी पावसातही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अजूनही 40 अंशापर्यंत तापमान असल्याचे सांगितले जात आहे. आर्द्रता आणि वाढते तापमान टाळणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. पंखे आणि कूलर अनेकदा ही आर्द्रता काढून टाकण्यात अपयशी ठरतात. एअर कंडिशनर (एसी) आर्द्रता कमी करण्यासाठी प्रभावी असते, परंतु त्याची किंमत सामान्यांना परवडत नाही. मग या दमट उष्णतेपासून स्वतःला कसे वाचवायचे? … Read more

नेमके कोण होते नीम करोली बाबा? त्यांच्या नावाची कथाही आहे अजब

उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील कैची धाम मंदिर आहे. नीम करोली बाबांच्या भक्तांसाठी हा स्वर्ग समजला जातो. जून 2024 मध्ये कैंची धामच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाले. भारतातच नाही तर जगभरात नीम करोरी बाबांचे भक्त आहेत. नीम करोली बाबा कोण होते, त्यांनी अध्यात्माचा मार्ग कसा निवडला, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जमीनदार कुटुंबात झाला जन्म नीम करोली … Read more