‘या’ अक्षरापासून ज्यांचे नाव सुरु होते ते लोक असतात रागीट; कशामुळे येतो त्यांना राग? वाचा

नावाच्या अद्याक्षरावरुन आपला स्वभावगूण कळतो, हे अनेकांना माहित नसेल. परंतु संख्याशास्त्र, अक्षरशास्त्र यासारख्या अनेक विद्यांमध्ये नावाच्या पहिल्या अक्षरापासून किंवा थेट नावापासून भविष्य सांगता येतं. शिवाय त्या व्यक्तीचा स्वभावही कळतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका नावाच्या अद्याक्षराबाबत सांगत आहोत, ज्या व्यक्ती एकदम नखरेल असतात. टी अक्षराच्या व्यक्ती आपल्या सर्वांचे नाव केवळ आपली ओळखच सांगत नाही, तर … Read more

इमर्जन्सी तिकीट बुकींगची कायदे झाले कडक, रेल्वेने जाहीर केली ‘ही’ नवी नियमावली

रेल्वेने प्रवास करणारे अनेजण आहेत. शिवाय सध्या सुट्यांच्या हंगामातही अनेकजण रेल्वे प्रवासाचा प्लॅन बनवत आहेत. रेल्वे प्रवास आवडणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी तिकीट बुकिंगशी संबंधित नियम पूर्वीपेक्षा अधिक कडक केले आहेत. हा बदल आपत्कालीन कोटा आरक्षणाअंतर्गत करण्यात आला आहे. आपत्कालीन कोट्याअंतर्गत चुकीच्या पद्धतीने तिकिटे बुकिंग होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर रेल्वेने हे नवे … Read more

गुप्तहेरांपेक्षा खतरनाक असतात ‘या’ मुलांकाचे लोक; संपूर्ण आयुष्यच असतं रहस्यमयी

अंकशास्त्रात प्रत्येक संख्या ही तिचे स्वतःचे विशेष गुण आणि वैशिष्ट्ये दाखवत असते. 8 हा अंक अशा लोकांचा असतो, ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे. या संख्येचा स्वामी ग्रह शनि आहे. म्हणून या लोकांवर शनीचा प्रभाव असतो. शनि हा न्यायाचा देव मानला जातो, म्हणूनच 8 अंकाचे लोक न्यायप्रेमी असतात. हे लोक … Read more

‘या’ 4 राशींच्या मुली असतात इतरांपेक्षा वेगळ्या; समजल्या जातात सर्वात हुशार

ज्योतिशशास्त्रावर अनेक जण विश्वास ठेवतात. या शास्त्रानुसार वेगवेगळ्या राशी या वेगवेगळ्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि जीवनाबद्दल बरेच काही प्रकट करतात. प्रत्येक राशीच्या लोकांमध्ये काही खास वैशिष्ट्ये असतात. तिच वैशिष्ट्ये या लोकांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात. आज आपण अशा 4 राशींबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये जन्मलेल्या मुली खूप बुद्धिमान आणि सर्जनशील असतात. त्यांच्यामध्ये जिंकण्याची प्रचंड आवड दिसून येते. वृश्चिक … Read more

देशी जुगाड : पेट्रोल संपलं तरी गाडी जाईल 3 किलोमिटरपर्यंत; तुम्हीही वाचा हा देशी जुगाड

सर्वसामान्य कुटुंबात एकच टु-व्हिलर अनेकजण वापरतात. त्यामुळे अनेकदा गाडीत पेट्रोल किती शिल्लक आहे, हे तपासले जात नाही. त्यामुळे ऐन रस्त्यात गोची होते आणि पेट्रोल संपतं. रस्त्याने जाताना अनेकजण दुचाकी लोटताना दिसतात. परंतु काही जण पेट्रोल संपण्याच्या गोष्टीतही जुगाड शोधतात. आज आम्ही असेच दोन जुगाड तुम्हाला सांगणार आहोत. रस्त्यातच होते गोची दुचाकीस्वार त्यांच्या दुचाकींमध्ये पेट्रोल संपण्यापूर्वीच … Read more

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकार देतंय 5000 रुपये पेन्शन, आत्ताच ‘असा’ करा अर्ज

सध्या प्रत्येकजण आपल्या भविष्याचा विचार करतो. आपण सध्या जे कमवतो, त्यातील काही भाग भविष्यासाठी वाचवून ठेवण्याकडे आता अनेकांचा कल वाढला आहे. अशा वेळी आपल्या पैशाचा योग्य उपयोग करुन भविष्यासाठी एक चांगली गुंतवणूक करण्यावर भर दिला जातो. अनेकजण आत्तापासून आपल्या रिटायर्टमेंटच्या आयुष्याचा व आपल्या पेन्शनचा विचार करतात. या सर्वांसाठी सरकारने एक चांगली योजना आणली आहे. या … Read more

जगातील सर्वात महागडी कार माहिती आहे? किंमत आहे एवढी जी भारतात कुणीच खरेदी करु शकले नाही

महागड्या गाड्यांचे शौकीन असलेले अनेक लोक आपण पाहतो. अनेक श्रीमंत लोकांना तर महागड्या कार खरेदी करण्याचा शौक असतो. काहींनी आलिशान कारचा संग्रहही ठेवला आहे. अशा वेळी एक प्रश्न पडतो, की जगातील सर्वात महागडी कार कोणती? ती कुणाकडे आहे? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. सर्वात महागडी कार कोणती? लक्झरी कारचा विषय येतो त्यावेळी सर्वात पहिलं … Read more

ज्या व्यक्तीचं नाव ‘या’ 3 अक्षरांनी सुरु होतं, त्यांचा राग अगदी नाकावर असतो; तुमच्या घरात आहे का अशी व्यक्ती

नावात काय आहे, असं अनेकजण म्हणतात. परंतु नावातच सर्व काही असतं, असंही म्हणणारे अनेकजण भेटतात. नावावरुन आपली ओळख होते. पण नावाच्या पहिल्या अक्षरावरुन आपलं भविष्य व आपला स्वभावगुणही समजतो, हेही अनेकांना माहित असेल. आज आम्ही अशा तीन अद्याक्षरांची नावे सांगणार आहोत, ज्या व्यक्तींचा राग हा त्यांच्या नाकावरच असतो. हे व्यक्ती खूप रागीट असतात. परंतु ते … Read more

आरोग्य विमा घेताय? मग अगोदर ही बातमी वाचा, अनेकदा विमा काढूनही खर्च स्वतः करावा लागतो

आरोग्य विमा किंवा मेडिक्लेम पॉलिसीची मागणी सध्या चांगलीच वाढली आहे. आपत्कालीन आणि गंभीर आजाराच्या वेळी उपचार घेण्यास मदत करण्यासाठी अनेकदा आरोग्य विमा फायदेशीर ठरतो. बऱ्याचदा असे दिसून येते, की एखाद्या व्यक्तीकडे आरोग्य विमा असतो, परंतु तो कामाच्या ठिकाणी वापरण्यास असमर्थ असतो. शेवटी आपल्याला स्वतःच्या खिशातून वैद्यकीय खर्च करावा लागतो. अशी कोणती परिस्थिती असते ज्यावेळी आरोग्य … Read more

अगदी घरच्याघरी तुम्ही कमवू शकता लाखो रुपये; व्यवसायही असा जो बाराही महिने चालतो

सध्या पावसाने अवकाळी स्वरुपात हजेरी लावली असली तरी, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अजूनही 40 अंशाच्या पुढे तापमान आहे. अशा वेळी तुम्ही हंगामी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी विशेषतः तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाची कल्पना देणार आहोत, जी सुरू करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. या व्यवसायात तुम्हाला बर्फाचे तुकडे अर्थात … Read more

जगातील कोणताही देश फक्त 30 मिनिटांत बेचिराख; चीनने विकसीत केले अंतराळ युद्धाचे तंत्रज्ञान

भारत- पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनने केलेल्या एका दाव्यानंतर संपूर्ण जग हादरून गेले आहे. चीनने आता अवकाशातून क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता विकसीत केल्याचा दावा केला आहे. त्यांचा हा दावा खरा असेल तर, चीन जगातील कोणत्याही देशावर फक्त 30 मिनिटांत हल्ला करु शकतो. चीनच्या या दाव्यानंतर संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. कारण आत्तापर्यंत जमीनीवरुन युद्ध करण्याचे नियम होते. … Read more

जगात कोणता धर्म सगळ्यात वेगाने वाढतोय? कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

जगभरात सुमारे 300 धर्म असल्याचे सांगितले जाते. त्यात ख्रिश्चन, इस्लाम, हिंदू आणि त्यानंतर बौद्ध धर्माचा क्रमांक लागतो, असे सांगितले जाते. परंतु जगभरात धर्म वाढण्याचा वेग पाहिला तर एक धर्म असा आहे, जो विलक्षण वेगाने वाढतोय. अमेरिकास्थित प्यू रिसर्च सेंटरचे म्हणणे आहे, की जर मुस्लिम लोकसंख्या वाढण्याचा ट्रेंड असाच चालू राहिला तर तो काळ दूर नाही … Read more

पीएम किसान सन्मान योजनेचा 20 हप्ता कधी येणार? कुणाला येणार? नवी अपडेट आली समोर

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांना वर्षाभरात 6000 रुपयांची मदत मिळते. या योजनेचा 20 वा हप्ता येणार आहे. हा हप्ता कधी येईल? या चर्चा सुरु झाल्या आहेत. काय आहे योजना? शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता देण्यासाठी … Read more

सगळ्या अवयवांचे होते, पण मेंदुचे प्रत्यारोपण होत नाही; कारण वाचून तुम्हीही व्हाल शाँक

विज्ञान एवढे पुढे गेले आहे की, मानवी शरीराचा एखादा भाग निकामी झाला तर तो बदलता येतो. त्याला प्रत्यारोपण असे म्हणतात. अगदी हात, पाय, डोळे, कान, नाक या सर्वांच्या बाबतीत शस्त्रक्रिया करुन हे शक्य होते. परंतु मानवी शरीरात असा एक अवयव आहे, त्याचे प्रत्यारोपण अद्याप यशस्वी झाले नाही. तो अवयव आहे, मेंदू. मेंदूचे प्रत्यारोपण का यशस्वी … Read more

10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी लागेल निकाल, मोठी अपडेट समोर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष आता दहावीच्या निकालाकडे लागले आहे. विद्यार्थी mahahsscboard.in सह विविध वेबसाइटवर निकाल पाहू शकतात. आता याच निकालाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. कधी लागेल निकाल? यावर्षी 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. … Read more

ATM वरचं Cancel बटन दोनदा दाबलं तर तुमचा पिन सुरक्षित राहतो का? काय आहे सत्य? वाचा

एटीएम कार्ड मशिनमध्ये टाकण्यापूर्वी दोनदा कॅन्सल बटन दाबा, त्यामुळे तुमच्या एटीएम कार्डचा पिन सुरक्षित राहील, असा मॅसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. विशेष म्हणजे ही माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिली असल्याचा दावाही, या मॅसेजमध्ये करण्यात आला होता. परंतु हा मॅसेज खरा आहे का? हा प्रश्न सर्वांनाच पडला. आता याच प्रश्नाचं उत्तर पीआयबीनं … Read more

सरकार प्रत्येकाला देतंय 5000 रुपयांपर्यंत पेन्शन; कसा करायचा अर्ज? काय आहेत अटी? वाचा

आपण जे काही पैसे कमवतो त्यातील काही रक्कम आपण आपल्या भविष्यासाठी देखील वाचवतो. बचत करणे योग्य मानले जाते कारण ते भविष्यात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मदत करते. काही लोक त्यांचे पैसे बँकेत ठेवतात, तर काही लोक ते एफडीमध्ये जमा करतात. भारत सरकारची अटल पेन्शन योजना नावाची एक योजना आहे, ज्यामध्ये सामील होऊन तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षानंतर … Read more

EPFO किती बॅलन्स आहे? नुसता मिस्ड काँल दिला तरी समजेल खात्यातील पैसे

खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने भविष्य निर्वाह निधी योजना सुरु केली आहे. ही सर्वात सुरक्षित व विश्वासार्ह योजना समजली जाते. त्यात कर्मचाऱ्यांच्या मुळ पगाराच्या किंवा महागाई भत्त्याच्या 12 टक्के रक्कम योगदान म्हणून भरली जाते. तेवढीच रक्कम कंपनी मालकाकडूनही घेतली जाते. या रकमेवर ईपीएफओ दरवर्षी व्याज देते. आता तुमच्या खात्यावर किती रक्कम जमा झालीय, हे … Read more