महाराष्ट्रातील ‘या’ शहरांत धावणार मिडी बस; काय आहे या बसचे वैशिष्ट्य ? सेवा कधी सुरु होणार ? वाचा संपूर्ण माहिती

चिंचोळ्या रस्त्यावर विनाव्यत्यत धावू शकतील, अशा मिडी बस गेल्या काही वर्षांपूर्वी बेस्टच्या ताफ्यात होत्या. कालांतराने त्याची लोकप्रियता कमी झाली. मात्र आता वाढलेल्या प्रवाशांच्या संख्येमुळे याच मिडी बस पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली मुंबई बेस्टने सुरु केल्या आहेत. मुंबईत २०० मिडी बस सुरु करण्यासाठी लवकरच निवीदा काढण्यात येणार आहेत. पावसाळ्यानंतर या मिडीबस रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. काय … Read more

New Tax Regime | गृहकर्ज घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी, वाचणार थेट 2 लाख रुपये; कसे? तर वाचा

केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात सामान्यांना चांगलाच दिलासा दिला आहे. आयकराचा टप्पा वाढवून तो थेट १२ लाखांपर्यंत वाढवला आहे. आयकराचा हा नवीन स्लॅब सर्वांनाच दिलासा देणारा आहे. गेल्या पंचवार्षिकला म्हणजेच २०२० मध्ये सरकारने नवी करप्रमाणीली आणली होती. त्यात जुन्या करप्रणालीत अनेक सूट दिल्या होत्या. आताही यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वात चर्चेत असणारी सूट म्हणजे गृहकर्ज… गृहकर्ज घेणाऱ्यांना आता … Read more

थांबा.! उन्हाळ्यात समुद्रकिनारी फिरायला जाताय? तर मग ही बातमी अगोदर वाचा, आम्ही सांगतोय ते फाॅलो करा

महाराष्ट्रात तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून 40 अंशाच्या पुढे गेलाय. उन्हाने नको-नको करुन ठेवलंय. त्यातच आता परीक्षा संपून अनेकांना सुट्याही लागल्यात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीचा प्लॅन अनेकदा समुद्रकिनारी जाऊन एन्जाॅय केला जातोय. फिरण्यासाठी काही जण उंच डोंगर, थंड हवेची ठिकाणं निवडतात तर काहींना निळाशार समुद्र किनारा भुरळ घालतो. यंदा जर तुम्ही समुद्रकिनारी फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत … Read more

लॉन्ग टर्मसाठी SIP करायचीये? मग आम्ही सांगतोय हे 5 बेस्ट Mutual Funds, गुंतवा पैसे कमवा लाखो

गेल्या काही वर्षांपासून सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा एसआयपी हा भारतातील सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक मानला जात आहे. म्युच्युअल फंड आणि एसआयपी हे दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी आणि ते वेगाने वाढत असल्याचे पाहण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. एकदा तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली की, ती लवकर वाढत असल्याचे तुम्हाला दिसेल. ज्यांना या क्षेत्राचा अनुभव आहे … Read more

जातीनिहाय जनगणनेची तारीख आली समोर; कशी होणार? किती प्रश्न विचारणार ? समजून घ्या सगळे मुद्दे

जनगणना ही दर 10 वर्षांनी होते. यापूर्वी 2011 साली जनगणना झाली होती. मात्र 2021 मध्ये कोरोना काळात ही जनगणना होऊ शकली नाही. आता केंद्र सरकाने थेट जातीनिहाय जनगणना करण्याचा मास्टरस्टोक खेळला आहे. जातीनिहाय जनगणना ही स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच होत असल्याने, तिची जगभर चर्चा सुरु आहे. आगामी निवडणुकांपूर्वी मोदींनी हा डाव का खेळलाय? व या जनगणनेचे … Read more

1.16 ट्रिलियनचे साम्राज्य सांभाळणार ‘हा’ व्यक्ती; कोण आहे वाॅरेन बफेट यांचा उत्तराधिकारी? का आलाय चर्चेत?

बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि सीईओ वॉरेन बफेट सहा दशके कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर या वर्षाच्या अखेरीस निवृत्त होणार आहे. स्वतःच्या १.१६ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या व्यावसायिक साम्राज्याची सूत्रे ग्रेग एबेल यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ओमाहा येथे झालेल्या कंपनीच्या वार्षिक शेअरहोल्डर बैठकीत, वॉरेन बफेट यांनी घोषणा केली. ग्रेग एबेल या वर्षाच्या अखेरीस कंपनीचे सीईओ म्हणून … Read more

Vande Bharat Express : मुंबई- नागपूर फक्त 9 तासांचा प्रवास; थांबे कोठे? तिकीट किती? सुटण्याच्या वेळा कोणत्या? A टू Z माहिती

Vande Bharat Express :भारतीय रेल्वेकडून देशभरातील अनेक मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची योजना आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीने तयार केलेल्या सेमी-हायस्पीड ट्रेन केवळ अनेक शहरांमधील दळणवळण सुधारताना दिसत आहे. देशभरात सध्या १३६ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू आहेत. प्रवाशांच्या सोयी आणि सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आता नागपूर आणि मुंबई वंदे भारत ट्रेन … Read more

घर खरेदी करताना पत्नीमुळे होईल लाखोंचा फायदा ! लक्षात ठेवा ह्या टिप्स

Property Tips : मित्रांनो रिअल इस्टेट क्षेत्र हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक मानले जाते. वाढती लोकसंख्या आणि वेगाने विस्तारणारे शहरीकरण यामुळे गृहनिर्माण क्षेत्राने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. या क्षेत्रातील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी सरकारने २०१६ मध्ये रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (रेरा) स्थापन केले. रेरामुळे घर खरेदीदारांचे हितसंरक्षण, उत्तरदायित्व निश्चिती आणि दक्षता वाढली … Read more

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांची प्रतीक्षा ओव्हर! पीएम किसानचा 20 वा हप्ता लवकरच? संभाव्य तारीख आली समोर

PM Kisan Yojana: सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ज्या काही विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्या योजनांमध्ये केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्थात पीएम किसान योजना ही एक महत्त्वाकांक्षी आणि अतिशय यशस्वी झालेली योजना म्हणून सध्या ओळखली जाते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांचा लाभ तीन टप्प्यात विभागून … Read more

महाराष्ट्रातील टॉप १० किल्ले : पावसाळ्यात फिरायचंय? मग हे १० महाराष्ट्रातील किल्ले चुकवू नका

महाराष्ट्र, ज्याला “किल्ल्यांचा गड” म्हणूनही ओळखले जाते, हे ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले राज्य आहे. येथील किल्ले केवळ इतिहासाचे साक्षीदारच नाहीत, तर ट्रेकिंग, निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ देखील आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगांपासून ते कोकणच्या किनारपट्टीपर्यंत, महाराष्ट्रातील किल्ल्यांचे वैविध्य आणि भव्यता प्रत्येकाला आकर्षित करते. खाली महाराष्ट्रातील टॉप १० किल्ल्यांची यादी आहे, जे फिरायला आणि पाहण्यासाठी … Read more

महाराष्ट्रातील आंब्याच्या टॉप १० लोकप्रिय जाती, जाणून घ्या महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आंबा कोणता

Top 10 Mango Varieties in Maharashtra : महाराष्ट्रात आंब्याची लागवड प्रामुख्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात केली जाते. कोकणातील हवामान आणि माती आंब्याच्या लागवडीसाठी योग्य आहे, ज्यामुळे येथील आंबे जगभरात प्रसिद्ध आहेत. येथील शेतकरी पारंपरिक आणि संकरित जातींची लागवड करतात, ज्यामुळे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही वाढते. आंब्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते, … Read more

महाराष्ट्रातील टॉप १० शाळा जिथे मिळते आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण ! लाईफ होणार सेट…

Top 10 Schools in Maharashtra : महाराष्ट्र हा शिक्षण क्षेत्रात नेहमीच आघाडीवर आहे. राज्यात अशी अनेक शाळा आहेत ज्या उत्कृष्ट शैक्षणिक पद्धतींना महत्त्व देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत. या शाळांमध्ये अत्याधुनिक सुविधांपासून लेकरांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध कार्यशाळा आणि उपक्रम घेण्यात येतात. चला, जाणून घेऊया महाराष्ट्रातील टॉप १० शाळा Cathedral and John Connon School, मुंबई … Read more

शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड व आठ वाहनतळ उभारण्यास मान्यता

मुंबई, दि. 25 – आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे दोन हेलिपॅड व 8 वाहनतळ उभारण्यास व विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता दिली. अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची 91 वी बैठक सह्याद्री अतिथीगृहातील … Read more

Mumbai Local Train : मुंबईत कडाक्याच्या उन्हाळ्यात अचानक एसी लोकलच्या १३ फेऱ्या रद्द, प्रवाशांची मोठी गैरसोय

Mumbai Local Train : मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये कडाक्याच्या उष्णतेमुळे प्रवासी उपनगरीय रेल्वे मार्गावरील वातानुकूलित (एसी) लोकल गाड्यांकडे आकर्षित होत आहेत. मात्र, बुधवारी (२३ एप्रिल २०२५) पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाडामुळे अचानक १३ एसी लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. या रद्द झालेल्या फेऱ्यांच्या जागी नॉन-एसी गाड्या चालवण्यात आल्या, परंतु … Read more

Maharashtra School : राज्यातील सर्व शाळांची माहिती आता एका क्लिकवर ! सरकारचा ‘महास्कूल जीआयएस’ मोठा निर्णय!

महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील अंगणवाड्या आणि विविध माध्यमांच्या शाळांच्या कामकाजात सुसंगती आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने जिओ टॅगिंगद्वारे माहिती संकलनाचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. यानुसार, सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना त्यांच्या भौतिक सुविधांसह छायाचित्रे आणि संबंधित माहिती ३० एप्रिल २०२५ पर्यंत ‘महास्कूल जीआयएस’ या मोबाईल अॅपवर नोंदवणे बंधनकारक आहे. या माहितीची सत्यता तपासण्याची जबाबदारी … Read more

10 th& 12th Student : विद्यार्थी आणि पालकांनो पुढच्या वर्षासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आत्ताच काढून ठेवा, अन्यथा प्रवेशासाठी होईल धावपळ !

दहावी आणि बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्या असून, विद्यार्थी आणि पालक आता पुढील शैक्षणिक प्रवासाची तयारी करत आहेत. मात्र, प्रवेश प्रक्रियेत आवश्यक असलेले शासकीय दाखले वेळेत न मिळाल्यास प्रवेश अडकण्याची शक्यता असते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी पालकांनी आतापासूनच दाखले काढण्याची तयारी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वेळेतच दाखले काढावेत दहावी आणि … Read more

Ahilyanagar News : विद्यार्थ्यांच्या खाद्यांवरील दप्तराचे ओझे पुन्हा वाढणार, प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तके देण्याचा निर्णय

Ahilyanagar News : शालेय विद्यार्थ्यांचे दप्तर हलके करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून एकाच पुस्तकात सर्व विषय समाविष्ट करण्याचा प्रयोग सुरू होता. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत फक्त एकच पुस्तक न्यावे लागत होते. मात्र, आता अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पुस्तके देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन पुन्हा वाढणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षासाठी ही … Read more

Gold Storage: भारतात 24000 टन सोन? भारतातच लपलय सोन्याचे रहस्य… हे धक्कादायक सत्य तुम्हाला हादरवून टाकेल!

Gold Storage:- भारत हा देश सोन्यासाठी प्रसिद्ध आहे, हे आपण सर्वजण जाणतो. पूर्वीपासून भारताला “सोने की चिडिया” म्हटले जायचे आणि त्याचे कारण म्हणजे येथे मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा असणे. पूर्वीच्या काळात राजा-महाराजांकडे, राजवाड्यांमध्ये आणि मंदिरांमध्ये सोन्याची प्रचंड संपत्ती साठवलेली असायची. आता काळ बदलला आहे, पण सोन्याचं महत्त्व अजूनही कमी झालेलं नाही, उलट ते अजून वाढलेलं … Read more