6720mAh बॅटरी आणि MIL-STD प्रोटेक्शनसह Moto G86 भारतात घालणार धुमाकूळ! पाहा लाँचिंग डेट आणि किंमत

मोटोरोलाचा नवीन स्मार्टफोन Moto G86 Power 5G भारतीय बाजारात 30 जुलैला लाँच होतोय आणि त्याने स्मार्टफोन चाहत्यांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण केली आहे. पाण्यात बुडाला तरी खराब होणार नाही, तगडी बॅटरी आणि दमदार कॅमेरासह येणारा हा फोन खरोखरच “पॉवरफुल” ठरणार आहे. जर तुम्ही असा स्मार्टफोन शोधत असाल जो मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारा असेल, तर G86 Power … Read more

एका वडापावच्या किंमतीत मिळवा अनलिमिटेड 5G डेटा आणि OTT फायदे! BSNL, Jio, Vi चे लाँग व्हॅलिडिटी प्लॅन्स

जर तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा आला असेल आणि एकदाच रिचार्ज करून तब्बल 6 महिने निश्चिंत व्हायचं असेल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. हल्ली मोबाईल सेवा कंपन्या ग्राहकांच्या गरजांनुसार अनेक लाँग व्हॅलिडिटी आणि परवडणारे प्लॅन देत आहेत. विशेष म्हणजे, काही प्लॅन इतके बजेटमध्ये आहेत की दररोज फक्त 5 रुपयांपेक्षा कमी खर्चात कॉल, डेटा आणि एसएमएससारख्या … Read more

भारत, पाक की श्रीलंका? आशिया कपमधील सर्वात यशस्वी संघ कोणता?, पाहा आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड!

संपूर्ण आशिया खंडात क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. यात खास महत्त्व असलेल्या आशिया कप स्पर्धेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये, कोणत्या संघाने किती वेळा बाजी मारली आहे, याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असते. आता 2025 च्या आशिया कपची तयारी सुरू झाली असून, भारत या स्पर्धेचं यजमानपद सांभाळणार आहे. … Read more

जगभरात फक्त 8 देशांकडे आहे स्वतःचं उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञान, यादीत भारताचंही नाव! अंतराळात देशाचे तब्बल ‘इतके’ उपग्रह

अवकाशाच्या अथांग पसरलेल्या गूढ दुनियेत भारताने आपल्या कार्यकुशलतेचा ठसा इतक्या ठळकपणे उमटवला आहे की, आता जग भारताकडे एक अंतराळ महासत्ता म्हणून पाहू लागले आहे. एकेकाळी केवळ काही यशस्वी प्रक्षेपणांपुरता मर्यादित असलेला भारताचा अवकाश प्रवास, आज आपल्या डोळ्यांदेखत एका भक्कम सामर्थ्यात रूपांतरित झालेला दिसतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने गेल्या काही दशकांमध्ये जे तांत्रिक कौशल्य … Read more

Gen-Z नंतर आली Gen-Beta पिढी…पालकांनी आत्ताच समजून घ्याव्यात’या’ 5 गोष्टी, नाहीर होईल पश्चाताप!

आजकाल मुलांचे संगोपन हे फक्त चांगले शिक्षण, चांगली सवय आणि चांगला आहार यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. पालकांपुढे आता नवे आव्हान आहे, नव्या युगात जन्मलेल्या मुलांना समजून घेण्याचे. जेन- झी ला आपण नुकतेच ओळखायला सुरुवात केली होती, पण आता 2025 पासून सुरू होणारी ‘Gen Beta’ पिढी आपल्यासमोर आहे. ही पिढी फक्त डिजिटल नाही, तर भावनिकदृष्ट्याही अधिक … Read more

सूर्यासारखं तेज घेऊन जन्मतात ‘या’ अंकाची मुले, कोट्यवधीचा पैसा कमवून इतरांचंही करतात भलं!

कोणत्याही व्यक्तीचा जन्मदिवस हा फक्त एक तारीख नसतो, तर त्यामध्ये दडलेली असते त्याच्या भविष्याची, स्वभावाची आणि भाग्याची एक झलक. अंकशास्त्रामध्ये अशाच संख्यांचा अर्थ लावला जातो, आणि काही विशिष्ट तारखांना जन्मलेली माणसं तर अगदीच नशीबवान मानली जातात. त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांच्या आयुष्यातील यश आणि त्यांची आर्थिक स्थितीही विशेष ठरते. आज आपण बोलणार आहोत अशा लोकांबद्दल, ज्यांचा जन्म … Read more

भारतीय रेल्वेचा 6 वर्षांचा डेटा उघड! दर मिनिटाला किती प्रवासी ट्रेनमध्ये चढतात?, आकडे ऐकून विश्वासच बसणार नाही

रेल्वे स्टेशनवर उभं राहून एखादी गाडी प्लॅटफॉर्मवर शिरताना पाहा, आणि त्या दरवाज्यांमधून आत शिरणाऱ्या लोकांची संख्या मोजायचा प्रयत्न करा, ऐकूनच हे अशक्य वाटते. दर मिनिटाला शेकडो लोक गाडीत चढतात आणि उतरतात, आणि हेच आपल्याला दररोज जाणवत असलं तरी यामागचा खरा आकडा ऐकला की आपण थक्क होतो. भारतीय रेल्वेचा गेल्या 6 वर्षांचा प्रवासी डेटा समोर आला … Read more

पाकिस्तानमध्ये भारतासाठी कोणते नाव वापरले जाते?, सत्य जाणून हैराण व्हाल!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अनेक दशकांपासून तणावपूर्ण असले तरी, नुकतीच एक आश्चर्यजनक गोष्ट समोर आली आहे. पाकिस्तानमधील सामान्य लोक भारताला कोणत्या नावाने संबोधतात? त्यांच्या भाषेत भारताचा उल्लेख ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकते, कारण यामध्ये केवळ राजकीय नव्हे तर सांस्कृतिक भावनाही दडलेल्या असतात. भारताला ऐतिहासिकदृष्ट्या अनेक नावांनी ओळखले जाते.जसे की जंबुद्वीप, आर्यावर्त, भारतखंड आणि हिंदुस्तान. … Read more

तिकीट बुकिंगपासून वेटिंगपर्यंत…रेल्वेने बदलले 4 मोठे नियम! आत्ताच जाणून घ्या, अन्यथा नुकसान तुमचंच

भारतीय रेल्वे ही देशाच्या लाखो प्रवाशांच्या आयुष्याशी घट्ट जोडलेली एक जीवनवाहिनी आहे. ती पुन्हा एकदा आपल्या नियमांमध्ये मोठे बदल घेऊन आली आहे. हे बदल फक्त तांत्रिक नाहीत, तर रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या सामान्य माणसाच्या अनुभवावर थेट परिणाम करणारे आहेत. विशेष म्हणजे, हे नियम अनेकांना अजूनही माहिती नाहीत. त्यामुळे तुम्ही जर अजून या अपडेट्सकडे दुर्लक्ष केलं … Read more

Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धासाठी भारताला किती खर्च आला?, सर्वाधिक नुकसान कुणाचे झाले? आकडे ऐकून धक्का बसेल!

कारगिल युद्ध हे केवळ रणांगणावर लढले गेलेलं युद्ध नव्हतं, तर भारताच्या सामर्थ्याची, जिद्दीची आणि अखंडतेची साक्ष होती. मे 1999 मध्ये जेव्हा पाकिस्तानने कारगिलच्या उंच, बर्फाच्छादित पर्वतरांगांवरून भारतात घुसखोरी केली, तेव्हा भारतासाठी हा क्षण केवळ लष्करी नव्हता, तो स्वाभिमानाचा प्रश्न होता. देशाने आपल्या वीर जवानांच्या धाडसावर आणि ‘ऑपरेशन विजय’च्या यशस्वीतेवर उभे राहून 26 जुलै रोजी कारगिल … Read more

थायलंड-कंबोडियात बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार कसा झाला?, आज 90% लोक आहेत बौद्ध धर्माचे अनुयायी!

थायलंड आणि कंबोडिया हे दोन देश केवळ त्यांच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी, पुरातन मंदिरांसाठी किंवा चविष्ट स्ट्रीट फूडसाठीच ओळखले जात नाहीत. या देशांचा खरा आत्मा त्यांच्या लोकांच्या श्रद्धेमध्ये दडलेला आहे. येथे बौद्ध धर्म हा केवळ एक धार्मिक परंपरा नसून, जीवनाचा श्वास आहे. त्यांच्या रोजच्या जगण्यात, सण-उत्सवांमध्ये, शिक्षणपद्धतीत आणि अगदी त्यांच्या राज्यकारभारातही बौद्ध तत्त्वज्ञान खोलवर रुजलेलं दिसून येतं. … Read more

जगातील सर्वात महागडं पाणी, 1 लिटर बाटलीच्या किंमतीत आलीशान घर येईल! असं काय खास असतं या पाण्यात?

साधारण 10 ते 20 रुपयांना मिळणाऱ्या पाण्याच्या बाटलीसुद्धा आपल्या खिशाला चटका लावते. मग कल्पना करा, जर कोणी तुम्हाला सांगितले की एका पाण्याच्या बाटलीची किंमत लाखोंमध्ये आहे, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? होय, हे खरं आहे. जगात एक अशी पाण्याची बाटली आहे, जी केवळ पिण्यासाठीच नाही, तर तिचं अस्तित्वही श्रीमंतीचं प्रतीक मानलं जातं. बहुतांश लोक प्रवासादरम्यान … Read more

जर्मनी, फ्रान्सनंतर आता भारतातही धावणार पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन! जाणून घ्या तिची वैशिष्ट्ये

भारतीय रेल्वेच्या प्रवासात एक नवीन, क्रांतिकारी पान जोडलं जात आहे. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन आता ट्रॅकवर येण्यासाठी सज्ज झाली आहे. केवळ रेल्वेच्या दृष्टीने नव्हे, तर पर्यावरणाच्या आणि भविष्यातील इंधन धोरणाच्या दृष्टीनेही ही एक मोठी झेप मानली जात आहे. बदलत्या तंत्रज्ञानासोबत रेल्वे जशी नव्यानं सजते आहे, तसंच देशाचं भविष्यही अधिक स्वच्छ आणि हरित होण्याच्या दिशेने वळतंय. … Read more

जन्मतारखेनुसार पर्समध्ये ठेवा ‘या’ गोष्टी…पैसा आणि भाग्य तुमच्याकडे ओढून येईल!

कोणत्याही घरात, पैशाचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. कुणालाही आपलं जीवन सुखकर आणि स्वप्नांसारखं जगायचं असतं, त्यासाठी पैसा हवा असतो. काही लोक मेहनत करून पैसे कमावतात, पण त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. महिन्याच्या शेवटी परिस्थिती अशी होते की, पैशासाठी कुणाकडेतरी हात पसरावा लागतो. मग मनात हा प्रश्न नकळत उमटतो, एवढी मेहनत करूनही पैसा का टिकत नाही? याच उत्तरासाठी … Read more

दक्षिण दिशेचा योग्य वापर केला की मिळते अपार संपत्ती, श्रीमंत लोकांचा गुपित वास्तु उपाय उघड!

घर म्हटलं की फक्त भिंती आणि छत नव्हे, तर तिथे असते एक उबदारपणाची जागा, जिथं सुख, समाधान आणि समृद्धी वसत असते. आणि ही समृद्धी अनेकदा नुसती मेहनतीवर नाही, तर घरातल्या उर्जेच्या प्रवाहावरही अवलंबून असते. आपल्या भारतीय परंपरेत वास्तुशास्त्राला यासाठी मोठं महत्त्व दिलं जातं. या शास्त्रानुसार, घरातील प्रत्येक दिशेला स्वतःचं वैशिष्ट्य असतं. त्यापैकी एक विशेष दिशा … Read more

भारतात कधीकाळी 1 रुपयात मिळायचे 20 किलो गहू, 8 किलो तूप आणि…; ऐकून विश्वास बसणार नाही!

कधीकाळी आपल्या आजी-आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी आज स्वप्नवत वाटतात. “5 पैशांना पाव मिळायचा”, “10 पैशात मजेदार खाद्यपदार्थ” किंवा “1 रुपयात संपूर्ण बाजार करून यायचे” हे वाक्य आपल्याला त्या काळाची एक झलक देतात. पण खरंच, त्या काळात 1 रुपयाचं इतकं मोठं मोल होतं की आज त्याची कल्पनाही करणे कठीण आहे. आज जिथे एका रुपयात फारतर प्लास्टिक पिशवी … Read more

कर्मफळदाता शनिदेवाच्या प्रिय आहेत ‘या’ जन्मतारखा, वयाच्या 30 नंतर फळतं नशीब! हा भाग्यवान मूलांक तुमचा तर नाही?

आपल्या जन्मतारखेत लपलेलं भविष्य कुणाला उत्सुक करत नाही? भारतीय परंपरेतील अंकशास्त्र म्हणजे केवळ एक प्राचीन शास्त्र नाही, तर आपल्या जीवनाची दिशा ठरवणारा अद्भुत मंत्र आहे. यात प्रत्येक अंकाच्या मागे एक विशिष्ट ग्रह, त्याची ऊर्जा, आणि त्यातून घडणारी व्यक्तिमत्त्वाची छाया असते. या सर्वांमध्ये एक अंक असा आहे ज्याच्यावर शनिदेवांचा विशेष आशीर्वाद असतो, तो म्हणजे अंक 8. … Read more

घरमालकाची मनमानी कशाला सहन करता?, प्रत्येक भाडेकरूंना ‘हे’ 10 कायदेशीर हक्क माहीत असायलाच हवे!

आजच्या धकाधकीच्या जगात शहरांमध्ये भाड्याने घर घेणं ही अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. नोकरी, शिक्षण, व्यवसाय अशा वेगवेगळ्या गरजांमुळे अनेक जण आपलं गाव सोडून नवीन ठिकाणी स्थलांतर करतात. अशा वेळी घर मिळणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच घरमालकाशी सुसंवाद साधणं आणि कायदेशीर हक्कांचं भान ठेवणं आवश्यक ठरतं. कारण अनेकदा भाड्याने राहताना काही जण घरमालकाच्या मनमानीला बळी … Read more