कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यटक संख्येवर मर्यादा, सुरूवातीला येणाऱ्या ६०० पर्यटकांनाच दिली जाणार परवानगी, वनविभागाचा निर्णय
Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य हे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. येथील धबधबे, गडकिल्ले, आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, अलीकडील काळात वाढत्या पर्यटक संख्येमुळे पर्यावरणाची हानी आणि अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे वन्यजीव विभागाने अभयारण्यात प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज केवळ ६०० … Read more