मुंबई-अहमदाबाद विमान प्रवास करणारा अहिल्यानगरचा तरूण सुखरूप, अखेर घरच्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
Ahilyanagar News: संगमनेर- गुजरातमधील अहमदाबाद येथे १२ जून २०२५ रोजी घडलेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला. या दुर्घटनेत २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला, तर फक्त एक प्रवासी सुदैवाने बचावला. या घटनेनंतर सोशल मीडियावर बातम्या आणि व्हिडीओ व्हायरल झाले, ज्यामुळे अनेकांच्या कुटुंबियांमध्ये चिंता पसरली. संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील यश जयंतीलाल भंडारी यांनी … Read more