वांबोरी चारीला उद्यापासून पाणी सुटणार, आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मागणीची पालकमंत्री विखे पाटलांनी घेतली तात्काळ दखल
करंजी- शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून मुळा धरणातून बुधवार (दि. २३) रोजी वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आ. शिवाजीराव शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. मुळा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुळा धरणात २० हजार दशलक्षघन फूट पाणीसाठा झाला असून, उजवा व डाव्या कालव्यामधूनदेखील ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आलेले आहे. वांबोरी चारी लाभक्षेत्रात पाऊस कमी असल्यामुळे … Read more