तीन महिन्यांपासून नळाला पाणी येत नसल्यामुळे महिलांचा ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा, मात्र कार्यालयाला कुलूप लावून सरपंच,ग्रामसेवकाने काढला पळ
Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील उंचखडक खुर्द गावातील ठाकरवाडी वस्तीतील महिलांनी गेल्या तीन महिन्यांपासून नळपाणी योजनेचे पाणी न मिळाल्याने मंगळवारी, ३ जून २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. सुमारे दीडशे ते दोनशे संतप्त महिला आणि तरुणींनी रिकामे हंडे डोक्यावर आणि कमरेवर घेऊन ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत आपला रोष व्यक्त केला. … Read more