अहिल्यानगर जिल्ह्यातील ५९ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेपायी बँकांचं १३६२ कोटी रूपयांचं कर्ज थकवलं, बँका आर्थिक अडचणीत
Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. सुमारे ५९ हजार ७०६ शेतकऱ्यांकडे १३६२ कोटी ६२ लाख रुपयांची कर्जथकबाकी असून, यामुळे जिल्ह्यातील ३२ राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँका आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. लाडकी बहीण योजनेप्रमाणे हे आश्वासन पूर्ण होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर … Read more