शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा, घामानं पिकवलेला लाखमोलाचा कांदा झाला मातीमोल, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. संगमनेर, कर्जत, जामखेड, नगर आणि श्रीगोंदा तालुक्यांमध्ये पावसाने कांदा, भाजीपाला आणि आंबा पिकांचा सत्यानाश केला आहे. विशेषतः रविवारी (२५ मे २०२५) रात्री संगमनेर तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले. शेतात काढून ठेवलेल्या कांद्याच्या ढिगांवर पाणी शिरल्याने आणि ताडपत्र्या उडून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो … Read more