अहिल्यानगर जिल्ह्यात सीएनजी वाहनांची संख्या वाढली, मात्र पंपाच्या कमतरतेमुळे वाहनचालकांना तासन्‌तास थांबावं लागतंय रांगेत

Ahilyanagar News: संगमनेर- सीएनजी वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. प्रदूषणमुक्त आणि पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत स्वस्त असलेल्या सीएनजी इंधनाला वाहनचालकांची पसंती मिळत आहे. दुचाकीपासून ते रिक्षा आणि कमर्शियल वाहनांपर्यंत अनेक नामांकित कंपन्यांची सीएनजी वाहने बाजारात उपलब्ध आहेत. पण, या वाढत्या मागणीच्या तुलनेत संगमनेरात सीएनजी पंपांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे वाहनचालकांना पंपांवर दोन-दोन तास रांगेत थांबावे लागते, … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात दिवसभर संततधार, नदी-नाल्यांना पूर तर पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी

Ahilyanagar- अहिल्यानगर- शहर आणि जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पावसाने कांदा, आंबा आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात सरासरी २५.१ मिमी पावसाची नोंद झाली … Read more

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा, लेकरांसारखी जपलेली कोथिंबीर,कांदा पिके डोळ्यादेखत चालले सडून तर फळबागांही उद्धवस्त

Ahilyanagar News: संगमनेर- तालुका गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडला आहे. या पावसाने तालुक्यातील पश्चिमेकडील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. विशेषतः कांदा, कोथिंबीर आणि चारा पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मे महिन्यातील उष्ण वातावरणानंतर अचानक सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.  अवकाळी पाऊस संगमनेर तालुक्यात … Read more

अजित पवार लग्नाला गेले म्हणून टीका करणे चुकीचे, वैष्णवी हगवणे प्रकरणावरून सुजय विखेंनी केली पवारांची पाठराखण

Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने पुणे शहरात आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लग्न समारंभाला उपस्थितीमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, एखाद्या लग्न समारंभाला उपस्थित राहणे आणि तिथे … Read more

Ahilyanagar News : शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले सात्वंन रोख स्वरूपात पाच लाखांची मदत सुपूर्द

अहिल्यानगर, दि.२५– शहीद संदीप गायकर यांच्या ब्राम्हणवाडा गावी त्यांच्या कुटुंबीयांची उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शहीद संदीप गायकर कुटुंबाला रोख पाच लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. उद्योगमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते शहीद संदीप गायकर यांच्या पत्नी दिपाली गायकर तसेच त्यांच्या माता-पित्यांकडे पाच लाख रुपयांची … Read more

Rahuri News : राहुरीत रॉंग साईड गाडी घालणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई !

राहुरी शहरात वाढत्या वाहतूक कोंडीला अटकाव करण्यासाठी राहुरी पोलिसांनी रॉंग साईड गाडी चालवणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत. ट्राफिक जाम करत धोकादायक वाहन चालवणाऱ्या सहा वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम 122/177 अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्य परिवहन महामंडळाच्या एका बस चालकावरही कायदेशीर कारवाई करत कठोर संदेश देण्यात आला आहे. रॉंग साईडचा प्रकार … Read more

Ahilyanagar News: शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी ! ४० टन कांदा वाहून गेला पाण्यात, टरबूजाचे दर कोसळले…

Ahilyanagar News:अहिल्यानगर जिल्ह्यातील भोकर शिवारात यावर्षी वारंवार झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अवकाळी पाऊस व त्यासोबत येणाऱ्या वादळी वाऱ्यांनी अनेकांचे पिके उध्वस्त केली. नुकताच एक शेतकरी नानासाहेब रामदास जगदाळे यांचे चार एकर क्षेत्रातील कांद्याचे उत्पादन पूर्णतः भिजले. अंदाजे ४० टन कांद्याचे नुकसान झाल्याने त्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे. जगदाळे यांनी उशिरा काढणीला … Read more

अहिल्यानगर मध्ये अजून किती पाऊस पडणार ? २२३ गावांना पुराचा धोका! असे आहे नियोजन…

Ahilyanagar Rain News : मे महिन्यात ज्या काळात उन्हाळ्याच्या झळा जाणवायला हव्या, त्याच काळात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात आपत्कालीन स्थितीचे सावट निर्माण झाले आहे. वाढता पाऊस, नदी-नाल्यांना आलेला पूर आणि गावांची वाढती धोक्याची स्थिती यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर गेले आहे. अहिल्यानगरसह संपूर्ण जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाने सज्जतेची तयारी केली असून, संभाव्य संकटांना तोंड देण्यासाठी … Read more

अहिल्यानगर शिरूर रस्त्यावर सहा तासांची कोंडी ! वाहने थांबली, पोलिस नाहीत…

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील नगर-शिरूर रस्त्यावर शनिवारी (दि. २४ मे २०२५) सायंकाळी वाहतूक ठप्प होऊन प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सततच्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असताना सुपा, गव्हाणवाडी आणि शिरूर दरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या. रात्री उशिरापर्यंत, सुमारे सहा तास, प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले होते. विशेष म्हणजे, या कालावधीत पोलिसांचा कोणताही कर्मचारी घटनास्थळी दिसला नाही, ज्यामुळे … Read more

Kopargaon News : लग्नात परवानगीशिवाय वाजवला बँड ! पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Kopargaon News : कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयासमोर शनिवारी (दि. २४ मे २०२५) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कोणतीही परवानगी न घेता बँड वाजवण्याच्या घटनेने स्थानिक पोलिसांना कारवाईसाठी भाग पाडले. या प्रकरणी शहर पोलिसांनी ध्वनिप्रदूषणासह शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बँड चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत, शिरजगाव (ता. येवला) येथील रहिवासी लक्ष्मण दौलत सोनवणे यांनी … Read more

Onion Price Crash : कांद्याने डोळ्यात पाणी आणलं ! भाव नसल्याने कांदा झाला शेतकऱ्यांच्या डोक्यावरील ओझं

Onion Price Crash : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात कांदा हे शेतकऱ्यांसाठी नगदी पीक म्हणून ओळखले जाते. मात्र, यंदा कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कांद्याच्या एका किलोसाठी सुमारे पाच रुपये उत्पादन खर्च येतो, परंतु सध्याच्या बाजारभावात हा खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. जिरायत भागातील हे एकमेव नगदी पीक … Read more

Ahilyanagar News : जलसंपदा मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ह्या गावाची ५० वर्षांची तहान भागणार

Ahilyanagar News : एकरुखे, शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ग्रामस्थांच्या दीर्घकालीन पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. कॅनॉल एस्केप, नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या प्रकल्पामुळे गावातील शेतीसाठी सिंचनाची सोय होईल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. परिणामी, गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, कारण हा प्रकल्प त्यांच्या पन्नास वर्षांपासूनच्या मागणीला पूर्णत्वाकडे … Read more

शेतकऱ्यांनो! आता तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही, नवा निर्णयामुळे २० ते २५ दिवसांत सातबाऱ्यावर होणार दस्त नोंद

राज्य सरकारने जमीन व्यवहार सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जमीन खरेदी केल्यानंतर अवघ्या २० ते २५ दिवसांत सात-बारा उताऱ्यावर खरेदीदाराचे नाव नोंदवले जाणार आहे. यासाठी ‘आय सरिता’ आणि ‘ई-फेरफार’ या दोन संगणकीय प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आल्या आहेत. या डिजिटल सुधारणेमुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज भासणार नाही. ही … Read more

मी इतका सोपा गडी नाही! मी कसलेला पैलवान आहे, निकाली कुस्ती करण्याची मला सवय- आमदार शिवाजीराव कर्डीले

Ahilyanagar News: पाथर्डी- तालुक्यातील तिसगाव येथे शुक्रवारी (२३ मे २०२५) आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या २५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतला. “सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मला आमदार आणि राज्यमंत्रिपदाची संधी जनतेने दिली. लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होत, त्यांच्या प्रश्नांची प्रामाणिकपणे सोडवणूक केली.  जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी … Read more

राशीन येथील जगदंबा देवस्थानच्या ३२ एकर जमीनीवर अतिक्रमण, ट्रस्टकडून दुर्लक्ष? मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार

Ahilyanagar News : कर्जत- तालुक्यातील राशीन येथील श्री क्षेत्र जगदंबा देवी मंदिर हे राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र, या देवस्थानच्या १२६.१५ एकर जमीनीपैकी ३२ एकरवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. याबाबत धर्मदाय उपायुक्तांनी अतिक्रमण हटवण्याचे आणि कायदेशीर कारवाईचे आदेश दिले असूनही गेल्या पाच महिन्यांपासून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.  या निष्काळजीपणामुळे वैतागलेल्या स्थानिक रहिवासी योगेंद्र … Read more

अहिल्यानगर बाजार समितीत भाजीपाल्याची जोरदार आवक, गवारीला तब्बल ८ हजारांचा भाव तर फ्लॉवर-लसूणही महागला

Ahilyanagar News: अहिल्यानगर- बाजार समितीत सध्या भाजीपाल्याचे भाव स्थिर असून, पालेभाज्यांची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. शुक्रवारी (२३ मे २०२५) बाजारात शेतकऱ्यांनी ११,५२२ पालेभाज्यांच्या जुड्या विक्रीसाठी आणल्या होत्या. यासोबतच १,७०८ क्विंटल विविध भाजीपाल्याची आवक झाली. गवारीला सर्वाधिक २,५०० ते ८,००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला, तर लसणाला ३,५०० ते ११,००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. पावसाळी … Read more

अहिल्यानगरामध्ये अवकाळी पावसाचा कहर, जिल्ह्यातील १८४६ शेतकऱ्यांचे ८३६ हेक्टरवरील पीक झाले मातीमोल

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात यंदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. मागील ५ मे पासून सुरू झालेल्या या पावसाने आतापर्यंत १,८४६ शेतकऱ्यांच्या ८३६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात सरासरी ९१.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, गुरुवारी (२२ मे २०२५) झालेल्या ७.८ मिलीमीटर पावसाने कर्जत, जामखेड आणि अकोले तालुक्यातील १७४ शेतकऱ्यांच्या ८८.४० हेक्टरवरील पिकांचे … Read more

शहिद जवान संदिप गायकर यांनी देशाच्‍या सेवेसाठी केलेले बलिदान व्‍यर्थ जाणार नाही…

Ahilyanagar News : शहिद जवान संदिप गायकर यांनी देशाच्‍या सेवेसाठी केलेले बलिदान व्‍यर्थ जाणार नाही. त्‍यांना आलेले वीरमरण हे भारत मातेच्‍या चरणी समर्पित झाली आहे. या घटनेचे दु:खअसले तरी, त्‍यांच्‍या धैर्याची प्रेरणा सातत्‍याने मिळत राहावी यासाठी ब्राम्‍हणवाडा येथे शहिद स्‍मारक उभारण्‍याची घोषणा जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. शहिद जवान संदिप गायकर यांच्‍यावर … Read more