जामखेड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवर आर्थिक संकट; ६ महिन्यांपासून कमिशन थकले, पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष

Ahilyanagar News: जामखेड- तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत, कारण शासनाकडून त्यांना गेल्या सहा महिन्यांपासून कमिशन मिळालेले नाही. शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप करण्यासाठी शासन दुकानदारांना प्रति किलो दीड रुपये कमिशन देते, ज्यातून गाळा भाडे, कामगारांचा पगार आणि इतर खर्च भागवावे लागतात. मात्र, कमिशन थकल्याने दुकानदारांना उसनवारी किंवा व्याजाने पैसे घेऊन व्यवसाय चालवावा … Read more

सोन्याचे भाव वाढल्यामुळे लग्नसराईत बेन्टेक्स दागिन्यांची वाढली क्रेझ, महिलांनी दिली बेन्टेक्स दागिन्यांना पसंती!

सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने होणारी वाढ आणि चोरट्यांची भीती यामुळे अहिल्यानगरमधील महिलांचा कल आता बेन्टेक्स दागिन्यांकडे वाढत आहे. सोन्याचा दर सध्या 95 हजार ते 1 लाख रुपये प्रतितोळा या दरम्यान चढ-उतार करत आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करणे परवडत नाही. अशा परिस्थितीत लग्नसराईच्या हंगामात महिलांना दागिन्यांची हौस भागवण्यासाठी बेन्टेक्स दागिने हा स्वस्त आणि आकर्षक पर्याय ठरत … Read more

कर्जतच्या राजकारणात शिंदे गटाचा दबदबा! उपनगराध्यक्षपदी संतोष मेहेत्रे बिनविरोध, तर पवार गटाने घेतली माघार!

Ahilyanagar Politics : कर्जत- नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रा. राम शिंदे गटाचे संचालक संतोष मेहेत्रे यांची सोमवारी (दि. 19 मे) बिनविरोध निवड झाली. आमदार रोहित पवार यांच्या गटाने या पदासाठी अर्जच दाखल न केल्याने मेहेत्रे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. पिठासीन अधिकारी नितीन पाटील यांनी दुपारी 2 वाजता मेहेत्रे यांच्या निवडीची घोषणा केली.  यानंतर शिंदे गटाने … Read more

श्रीरामपूर बाजार समितीत मोठा भूकंप! नऊ संचालकांचे राजीनामे, विखे गटाची जोरदार एंट्री तर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली?

Ahilyanagar Politics: श्रीरामपूर- कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. बाजार समितीच्या 18 पैकी 9 संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे आपले राजीनामे सादर केले आहेत, ज्यामुळे समितीवर प्रशासक नियुक्तीच्या हालचालींना वेग आला आहे. या राजीनाम्यांमुळे विखे गटाने गणपूर्तीअभावी प्रशासक नियुक्तीची मागणी केली आहे.  माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या … Read more

वैद्यकीय महाविद्यालय शिर्डीला नेण्याचा घाट ! खा. नीलेश लंके यांचा आरोप विखे पिता-पुत्रांचे नाव न घेता साधला निशाणा

केंद्र सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजुर केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली शिर्डी येथे नेण्याचा घाट घातला असून त्यास आपण तिव्र विरोध करू असे सांगतानाच जिल्हयातील सर्व तालुक्यातील नागरिकांना या महाविद्यालयाचा लाभ व्हावा यासाठी जिल्हयाचे मध्यवर्ती ठिकाण अहिल्यानगर येथेच हे महाविद्यालय सुरू करावे अशी आग्रही मागणी खासदार नीलश लंके यांनी सोमवारी अहिल्यानगर येथे पत्रकारांशी … Read more

अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या पथदिव्यांच्या खांबावरील टीव्ही केबल व इंटरनेट केबल तात्काळ काढाव्यात

अहिल्यानगर : शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या पथदिव्यांच्या खांबावरील इंटरनेट व टीव्ही केबल, तसेच इतर वाहिन्या संबंधितांनी तत्काळ काढून घ्याव्यात. महानगरपालिकेने विनापरवाना केबल टाकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे. विनापरवाना केबल तोडून हटवण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधितांनी तात्काळ अनधिकृत केबल काढून घ्याव्यात, अन्यथा कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी … Read more

श्रीरामपुरात पिण्याच्या पाण्याला येतोय जनावर मेल्याचा वास, पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप

Ahilyanagar News : श्रीरामपूर- शहरातील वॉर्ड क्रमांक 2, सुभेदार वस्ती, काजीबाबा रोड आणि वैदुवाडा परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. नळातून येणारे पाणी लाल-पिवळे, गढूळ आणि इतके घाणेरडे आहे की ते पिण्यायोग्य नाही. यामुळे नागरिकांना पिण्यासाठी जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे, ज्यामुळे त्यांच्या खिशावर मोठा आर्थिक बोजा पडत … Read more

नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग,  गडाख गटासमोर आमदार लंघेची प्रतिष्ठा पणाला

Ahilyanagar Politics: नेवासा- नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया बाकी असली, तरी सर्व पक्षांनी उमेदवारांची चाचपणी आणि मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीचे आमदार विठ्ठल लंघे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे, कारण त्यांच्या आमदारकीनंतरची ही पहिलीच स्थानिक निवडणूक आहे.  सध्या नगरपंचायत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाच्या ताब्यात आहे, … Read more

शनि शिंगणापूर सौरऊर्जेने उजळणार, दिल्लीतील शनि भक्ताने दिले ८० लाख रूपयांचे भव्य दान

Ahilyanagar News: नेवासा- तालुक्यातील शनिशिंगणापूर, सूर्यपुत्र शनिदेवाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, आता सौरऊर्जेच्या प्रकाशाने उजळणार आहे. दिल्लीतील एका शनिभक्ताने 80 लाख रुपये खर्चाचा 250 किलोवॅटचा सोलर प्रकल्प शनिदेवाला अर्पण केला आहे. या प्रकल्पामुळे शनिशिंगणापूर विजेच्या बाबतीत 50 टक्के स्वयंपूर्ण होणार आहे. सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो कार्यान्वित होईल.  या सौरऊर्जा प्रकल्पामुळे देवस्थानच्या वीज … Read more

संगमनेरमध्ये सव्वादोन कोटींच्या विकासकामांच्या निधीवरून राजकारण तापले, काँग्रेसचा आमदार खताळांवर जोरदार पलटवार

Ahilyanagar Politics:  संगमनेर- घुलेवाडी येथे सव्वादोन कोटींच्या विकासकामांमुळे राजकीय वाद पेटला आहे. आमदार अमोल खताळ यांनी या कामांसाठी निधी आणल्याचा दावा केला असून, महायुती सरकारच्या माध्यमातून प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच हा निधी मंजूर करून घेतल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.  घुलेवाडी गटाचे माजी जिल्हा परिषद … Read more

कोपरगामध्ये कोल्हे गटाला मोठा झटका! सरपंचासह अनेक कार्यकर्त्यांनी केला काळे गटात प्रवेश

Ahilyanagar Politics: कोपरगाव- काकडी गावात राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. कोल्हे गटाचे कट्टर समर्थक आणि काकडीच्या विद्यमान सरपंच सौ. पूर्वा गुंजाळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे कोल्हे गटाला मोठा धक्का बसला आहे.  आ. काळे यांनी सरपंच गुंजाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. सरपंच गुंजाळ … Read more

नागरिकांनो सावधान! मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाची एंट्री, डॉक्टर म्हणतात…

मुंबईसह हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे सौम्य रुग्ण आढळून येत असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील डॉक्टरांनी सौम्य लक्षणांसह रुग्ण आढळत असल्याचे सांगितले असून, 2020 ते 2022 च्या तीव्र साथीच्या तुलनेत सध्याची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशभरात सध्या 93 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर मुंबईत दरमहा सात ते नऊ रुग्ण नोंदवले … Read more

सिबिल स्कोअरमुळे बँक नाकारत आहेत शेतकऱ्यांचे पीक कर्ज,  बँकेवर FIR दाखल करण्याच्या फडणवीसांच्या आदेशाला मात्र केराची टोपली

महाराष्ट्रातील शेतकरी सध्या एका नव्या संकटात सापडले आहेत. निसर्गाच्या लहरीपणाने आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आता सिबिल स्कोअरच्या अटीमुळे बँकांकडून पीक कर्ज नाकारले जात आहे. सिबिल स्कोअर हा बँकांना कर्ज देण्यापूर्वी व्यक्तीची पतक्षमता तपासण्याचा मापदंड आहे. परंतु, याच स्कोअरमुळे शेतकऱ्यांचा सध्या बोजवारा उडाला आहे. आधीच्या कर्जाची परतफेड वेळेवर न झाल्याने किंवा कर्जाचे पुनर्गठन केल्याने अनेक शेतकऱ्यांचा … Read more

भंडारदऱ्यातील निकृष्ट रस्त्यांचा काजवा महोत्सवाला फटका, निकृष्ट रस्त्यामुळे पर्यटन आणि स्थानिक रोजगार धोक्यात

Ahilyanagar News: अकोले- तालुक्यातील भंडारदरा, ज्याला ‘पर्यटनाची पंढरी’ म्हणून ओळखले जाते, येथील रस्त्यांची दुरवस्था पर्यटन आणि स्थानिक रोजगारावर गडद सावट घालत आहे. ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे आणि निकृष्ट बांधकामामुळे काजवा महोत्सवासारख्या मोठ्या कार्यक्रमांसाठी येणाऱ्या पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि अर्धवट कामांमुळे स्थानिक आदिवासी बांधवांचा रोजगार धोक्यात आला आहे.  साम्रद गावातील आशिया खंडातील दुसऱ्या … Read more

अवकाळी पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका, चाळीत साठवलेला कांदा खराब होण्याचा धोका वाढला 

मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अधिक नफा मिळवण्याच्या आशेने चाळीत साठवलेला कांदा आता वाढत्या उष्णतेमुळे आणि अनियमित पावसामुळे खराब होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षित नफा मिळण्याऐवजी मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. कांद्याला बुरशी लागण्याचा धोका वाढला असून, साठवणुकीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. यातच मजुरांचे वाढते … Read more

आंबा खरेदी करतांना फसवणुकीपासून सावध राहा, फसवणुकीपासून वाचण्यासाठी आंबे खरेदीचे ‘हे’ सोपे उपाय जाणून घ्या!

उन्हाळा आला की आंब्याचा हंगाम सुरू होतो आणि बाजारात रंगीबेरंगी आंब्यांची रेलचेल दिसते. श्रीरामपूरसह आसपासच्या भागात गेल्या महिन्यापासून आंब्यांचा सिझन जोरात सुरू आहे. हापूस, केसर, तोतापुरी अशा विविध प्रकारचे आंबे बाजारात दाखल झाले आहेत. आंब्याची चव आणि सुगंध यामुळे शहरात असो वा गावात, प्रत्येकजण आंब्याचा आनंद घेण्यासाठी उत्सुक असतो.  पण, बाजारात आंबे खरेदी करताना अनेकदा … Read more

सुपा मंडळात अवघ्या तीन दिवसांत ५३.८ मिमी पावसाची नोंद, भाजीपाला, फळबागांचे मोठे नुकसान

Ahilyanagar News: पारनेर- तालुक्यातील सुपा मंडळात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तीनच दिवसांत 53.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, जी तालुक्यातील दहा मंडळांपैकी सर्वाधिक आहे. या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने टोमॅटो, कांदा, वाटाणा, फ्लॉवर, कोबी, मिरची यांसारख्या भाजीपाला पिकांसह आंबा आणि इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांनी तातडीने … Read more

अहिल्यानगरमध्ये स्व. अरूणकाका जगताप यांचा पुतळा उभा राहणार, व्यापारी संघटनांची मागणी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहराचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनाने व्यापारी वर्गावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या जाण्याने जणू एक आधारवड हरपला आहे. त्यांचा सातत्याने मिळणारा सहकार्याचा हात आणि दिलखुलास स्वभाव यामुळे व्यापारी वर्गात त्यांच्याबद्दल विशेष आदर होता.  या दुःखद प्रसंगी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती जपण्यासाठी अहिल्यानगरातील व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन शोकसभा घेतली. … Read more