अहिल्यानगरमधील बसस्थानके बनलेत गुन्हेगारांचे अड्डे, महिलांच्या दागिने-पैश्यांची सतत चोरी, पोलिस मात्र बघ्याच्या भूमिकेत

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहरातील जुनं बसस्थानक आणि स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानक ही ठिकाणं आता गुन्हेगारांचे अड्डे बनली आहेत. या बसस्थानकांवर पर्स, दागिने आणि रोकड चोरीच्या घटना सातत्यानं घडत आहेत. चोरट्यांचा मुक्त संचार आणि पोलिसांचा निष्क्रिय तपास यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेषत: महिलांना लक्ष्य करून चोरटे गर्दीचा फायदा घेत हातसफाई करत आहेत.  गेल्या आठवडाभरात तीन … Read more

अहिल्यानगर महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचं भवितव्य प्रभाग फेररचनेवर, इच्छुकांची नजर आयोगाच्या निर्णयाकडे

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी उमेदवारांचं भवितव्य प्रभाग फेररचनेवर अवलंबून आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं लक्ष फेररचनेच्या प्रक्रियेकडे लागलं आहे.  शहरातील वाढलेल्या मतदारसंख्येमुळे दोन ते तीन नवीन प्रभाग तयार होण्याची शक्यता आहे, आणि … Read more

सुप्रिया सुळे महायुतीत आल्या तर आनंदच! नीलम गोऱ्हेंचं अहिल्यानगरमध्ये मोठं विधान

Ahilyanagar News : अहिल्यानगर-महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील समीकरणं चर्चेचा विषय ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी खासदार सुप्रिया सुळे महायुतीत सामील झाल्यास त्याचं स्वागत असेल, असं मत व्यक्त केलं आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.  अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर … Read more

श्री साईबाबा संस्थानसाठी नवीन प्रशासकीय समिती स्थापन, समितीवर आमदार आशुतोष काळे, अमोल खताळ यांचा समावेश

Ahilyanagar News: शिर्डी- श्री साईबाबा संस्थान, शिर्डी याच्या व्यवस्थापन आणि कामकाजाला अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नव्या प्रशासकीय समितीच्या स्थापनेचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सहअध्यक्षपदी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती झाली आहे. समितीवर संगमनेरचे आमदार अमोल खताळ, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि शिर्डीच्या नगराध्यक्षांचा समावेश असेल. … Read more

कर्जत नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड सोमवारी होणार, राम शिंदेंच्या उमेदवाराविरोधात रोहित पवार ऐनवेळी आपला डाव टाकणार?

Ahilyanagar News : कर्जत- कर्जत नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी सोमवारी (दि. १९ मे २०२५) सर्व नगरसेवकांची विशेष सभा होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील, तर दुपारी २ वाजता निकाल जाहीर होईल, अशी माहीती प्रभारी मुख्याधिकारी आणि सहायक पीठासीन अधिकारी अजय साळवे यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत गटनेत्याबाबत … Read more

लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणारच! कोणीही महिलांची दिशाभूल करू नये- निलम गोऱ्हे

Ahilyanagar News:  अहिल्यानगर-  लाडकी बहीण योजनेतून महिलांना सध्या दरमहा १,५०० रुपये दिले जात आहेत. ही रक्कम २,१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय महायुती सरकार योग्य वेळी घेईल, आणि याबाबत कोणीही महिलांची दिशाभूल करू नये, असं आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं. अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.  यावेळी … Read more

मंत्रालयात उभी राहणार १०९ कोटींची नवी अत्याधुनिक ५ मजली इमारत, १५ मंत्र्यासाठी असणार केबिन व ‘या’ खास सुविधा

मुंबईतील मंत्रालय परिसरात मंत्र्यांसाठी नव्या बहुमजली इमारतीचं बांधकाम सुरू झालं आहे. या इमारतीत १५ मंत्र्यांसाठी स्वतंत्र केबिन्स असतील, ज्यामुळे त्यांना कार्यालयीन कामकाजासाठी जागेची कमतरता भासणार नाही. सध्या मंत्रालयात मुख्य आणि विस्तारित अशा दोन इमारती असल्या, तरी मंत्र्यांना आणि इतर विभागांना जागा अपुरी पडते. ही अडचण सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) नव्या इमारतीचं नियोजन केलं आहे.  … Read more

अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी लोकसहभागातून उभारला तब्बल ५ कोटी रूपयांचा बंधारा, बंधाऱ्याच्या पाण्यातून भाजीपाला बाजारावर निर्माण केला दबदबा!

Ahilyanagar News: पारनेर- तालुक्यातील म्हसोबा झाप येथील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून उभारलेल्या दोन सिमेंट बंधाऱ्यांमुळे शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. मांडओहोळ नदीवर पाच कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या बंधाऱ्यांनी ५०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणली आहे. यामुळे टोमॅटो, कांदा, वाटाणा आणि मिरचीच्या दर्जेदार आणि सातत्यपूर्ण उत्पादनाने म्हसोबा झापच्या शेतकऱ्यांनी नाशिक, नारायणगाव आणि संगमनेरच्या भाजीपाला बाजारात वर्चस्व मिळवलं आहे.  सरपंच … Read more

अवकाळी पाऊस पडला आणि काजवा महोत्सव संकटात! पावसाळ्यापूर्वीच भंडारदरा चर्चेत

Ahilyanagar News: अकोले- तालुक्यात सलग सहा दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे यंदाचा काजवा महोत्सव संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे. या महोत्सवामुळे भंडारदरा परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतात, पण पावसामुळे यंदा त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.  सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये शनिवारपासून (दि. १० मे २०२५) अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भंडारदरा परिसरात पावसाळ्यापूर्वीच … Read more

… म्हणून अजित पवारांचा फोटो मी कार्यालयात लावलाय! दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्यावरून खासदार लंकेंचं विधान

Ahilyanagar News:  अहिल्यानगर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2023 मध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटांमध्ये राजकीय तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. खासदार नीलेश लंके यांनी पवार कुटुंब अखंडीत राहावं, अशी भावना व्यक्त करत ‘पवार इज द पॉवर’ असं ठामपणे सांगितलं. त्यांच्या कार्यालयात शरद पवार, … Read more

खासदार निलेश लंके यांनी अधिकारी आणि ठेकेदाराच्या लगावली कानशिलात? मात्र काही घडलच नसल्याचं लकेंचं स्पष्टीकरण!

Ahilyanagar News: श्रीगोंदा- तालुक्यातील आढळगाव शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी चे चौपदरीकरणाचं काम रखडल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे. याच मुद्द्यावर सामाजिक कार्यकर्ते सुभान तांबोळी आणि गावकऱ्यांनी दोन दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे. गुरुवारी (दि. १५ मे २०२५) दुपारी खासदार नीलेश लंके यांनी उपोषणस्थळी भेट दिली, तेव्हा त्यांनी उपअभियंता आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामातील दिरंगाईवरून चांगलंच … Read more

दारू पिणाऱ्यांनो सावधान! ढाबा-हॉटेलवर दारू प्याल तर थेट कोर्टात जाल, दारू पिणाऱ्या २७४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील हॉटेल आणि ढाब्यांवर दारू पिणं तळीरामांना चांगलंच महागात पडत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या चार महिन्यांत अशा २७४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, त्यांना कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे. अवैध दारू विक्री आणि हातभट्टीच्या दारूच्या व्यापारावरही विभागाने कडक कारवाई सुरू केली आहे. जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत ९६९ जणांविरुद्ध … Read more

अहिल्यानगरकरांनो! ३० जूनपर्यंत तुमच्या गाडीला हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवा, अन्यथा होणार दंडाची कारवाई!

Ahilyanagar News: अहिल्यानगर-  जिल्ह्यातील सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवणं परिवहन विभागाने बंधनकारक केलं आहे. यासाठी ३० जून २०२५ ही अंतिम मुदत असून, आतापर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ७३० वाहनांना या नंबरप्लेट बसवण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही मोठ्या संख्येने वाहनं जुन्या नंबरप्लेट्ससह धावत आहेत. या जुन्या नंबरप्लेट्समुळे वाहन चोरी, बनावट नंबरप्लेट आणि गुन्ह्यांसाठी वाहनांचा वापर … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ मोठ्या पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखोंची फसवणूक ! संचालक मंडळासह १२ जणांवर गुन्हा

ठेवीदारांकडून मुदत ठेव म्हणून घेतलेली रक्कम व त्यावरील व्याज मुदत संपल्यानंतरही देण्यास टाळाटाळ करत ठेवीदारांची ४२ लाख ७ हजार ७१० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळासह १२ जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ठेवीदार अमेय रमेश मुदकवी (वय ५०, रा. गृहशिल्प सोसायटी, … Read more

शिर्डी साईबाबा संस्थानच्या कारभारात मोठा बदल ! कारभारासाठी सरकारकडून नवा फॉर्म्युला तयार

Shirdi News : राज्यात नवीन सरकार स्थापनेला बरीच वेळ झाल्यानंतरही शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे नवीन विश्वस्त मंडळ नेमले गेलेले नाही. त्यामुळे संस्थानच्या कारभारासंदर्भात निर्माण होणारे तणाव टाळण्यासाठी राज्य सरकारने आता नवा पर्याय शोधला आहे. याअंतर्गत, न्यायालयाने पूर्वी नेमलेली तदर्थ समिती हटवून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या समितीसाठी न्यायालयाची मंजुरी … Read more

पाच पिढ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपली! अखेर निळवंडेचे पाणी पोहोचले दहेगावात, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू

Ahilyanagar News: राहाता- तालुक्यातील दहेगाव आणि पिंपळस या गावांतील शेतकऱ्यांची निळवंडे धरणातून पाणी मिळण्याची पाच पिढ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. निळवंडे धरणाचे पाणी दहेगावातील ‘लांडा’ ओढ्यात दुपारी दीड वाजता पोहोचले, आणि यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. या ऐतिहासिक क्षणासाठी जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील, माजी जिल्हा परिषद … Read more

तृतीयपंथी चालविणारे राज्यातील पहिलं शेळीपालन केंद्र चितळी येथे साकार ! तृतीयपंथीयांच्या रोजगारासाठी नवी वाट

Shirdi News : समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या शासकीय मदतीच्या व सप्रेम सामाजिक संस्थेच्या पाठबळामुळे श्रीरामपूर येथील तृतीयपंथी समाजसेवा संस्थेने राहाता तालुक्यातील चितळी येथे तृतीयपंथीयांच्यावतीने चालविण्यात येणारा राज्यातील पहिला शेळीपालन प्रकल्प साकार केला आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे, अशी भावना तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या सचिव … Read more

अहिल्यानगरमधील अवैध कत्तलखाने आणि मशिदींवरील भोंगे तात्काळ हटवा, अन्यथा उपोषण करण्याचा संजय मरकड यांचा इशारा

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्यांवर तात्काळ बंदी घालावी आणि मशिदींवरील भोंगे काढून टाकावेत, अशी मागणी कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड यांनी सकल हिंदू समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे. गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने आणि भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या मागण्या मान्य न झाल्यास … Read more