पाईपलाईन फुटल्याने पुणतांबा गावात पाणीटंचाई, ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारावर ग्रामस्थ संतप्त
Ahilyanagar News: पुणतांबा- येथील गावाला पाणीपुरवठा करणारी तळ्याजवळील पाईपलाईन फुटल्यामुळे ऐन पावसाळ्यात पुणतांबेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरलेली आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीटंचाई यापुर्वी गावाला ४ ते ५ दिवसाआड प्रत्येक प्रभागामध्ये … Read more