तरूण पोरांची लग्न होत नसल्यामुळे शाळेच्या पटसंख्येवर झाला मोठा परिणाम, शाळांमध्ये नव्या विद्यार्थ्यांची संख्या घटली
Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विवाहयोग्य तरुण-तरुणींची लग्ने रखडल्याने एक गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः लग्नासाठी योग्य वयात आल्यावर मुली न मिळाल्याने मुलांची लग्ने होत नाहीत, या गोष्टीचा थेट परिणाम आता प्राथमिक शाळांच्या पटसंख्येवर होऊ लागला आहे. पहिलीत नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही दिवसेंदिवस दिवस घटू लागली असून, शिक्षण क्षेत्रातही आता … Read more