तरूण पोरांची लग्न होत नसल्यामुळे शाळेच्या पटसंख्येवर झाला मोठा परिणाम, शाळांमध्ये नव्या विद्यार्थ्यांची संख्या घटली

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये विवाहयोग्य तरुण-तरुणींची लग्ने रखडल्याने एक गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः लग्नासाठी योग्य वयात आल्यावर मुली न मिळाल्याने मुलांची लग्ने होत नाहीत, या गोष्टीचा थेट परिणाम आता प्राथमिक शाळांच्या पटसंख्येवर होऊ लागला आहे. पहिलीत नवीन दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही दिवसेंदिवस दिवस घटू लागली असून, शिक्षण क्षेत्रातही आता … Read more

अहिल्यानगर बाजार समितीत भाजीपाल्याच्या दरात वाढ; वांगे, कारले, दोडका आणि शेवग्याच्या शेंगा महागल्या

Ahilyanagar News: अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी २०९५ क्विंटल विविध भाजीपाल्याची आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ४५८ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ५०० ते १५०० रुपये भाव मिळाला. यापूर्वी टोमॅटोचे भाव २५०० पर्यंत गेले होते. परंतु आठ दिवसांपासून टोमॅटोच्या भावात घसरण होत आहे. वांगे, दोडके, कारल्याच्या भावात वाढ … Read more

अहिल्यानगरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोषण आहारात मोठा घोटाळा, संभाजी ब्रिगेडने केला भ्रष्टाचाराचा भांडाफोड!

Ahilyanagar News: श्रीगोंदा- शहरातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेत पोषण आहारातील तांदळाच्या साठ्यात असलेली तफावत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणत शाळेच्या भ्रष्टकारभाराचा भांडाफोड केला. शिक्षण विभागातील पोषण आहार अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शाळेच्या पोषण आहाराची तपासणी केली असता, अनेक गंभीर बाबी समोर येत शाळेतील तांदळाचा रेकॉर्डवरील तपशील आणि उपलब्ध साठा यात तब्बल २ हजार ३८५ किलोची तफावत … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात, पहिल्याच दिवशी २३५० विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

Ahilyanagar News : अहिल्यानगर- जिल्ह्यात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या कार्यवाहीला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे २३५० विद्यार्थ्यांचे अकरावीसाठी विविध कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश झाले आहेत. जिल्ह्यात ऑनलाईन प्रवेशसाठी नोंदणी झालेल्या ४५४ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण झालेले ६१ हजार ४१२ विद्यार्थी … Read more

वजन कमी करायचंय किंवा साखर-कोलेस्ट्रॉल वाढलंय? आहारतज्ज्ञांचा हा डाएट प्लॅनचा सल्ला नक्की वाचा

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वाढते वजन, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार यांसारख्या आरोग्य समस्यांमुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे. वजन कमी करण्यासाठी नागरिक आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन डाएट प्लॅन अवलंबत आहेत. विशेषतः फायबर आणि जीवनसत्त्वांनी युक्त असलेल्या पालेभाज्यांचा आहारात समावेश वाढला असून, त्यामुळे बाजारात या भाज्यांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. ब्रोकली, पालक, मशरूम यांसारख्या पौष्टिक पालेभाज्या आहारात घेण्याकडे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिसांच्या कामाबाबत तुम्हाला काय वाटतं? क्युआर कोड किंवा लिंकद्वारे तुमचा अभिप्राय नोंदवा, SP सोमनाथ घार्गे यांचा अभिनव उपक्रम

Ahilyanagar News : अहिल्यानगर- जिल्ह्यात पोलिस प्रशासनाला अधिक लोकाभिमुख आणि उत्तरदायी बनवण्यासाठी एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या पुढाकाराने नागरिकांना क्युआर कोड आणि ऑनलाइन लिंकद्वारे पोलिस सेवांबाबत अभिप्राय नोंदवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही मोहीम 30 जून ते 9 जुलै 2025 या कालावधीत राबवली जात असून, … Read more

महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी यायलाच हवी, अभिनेता सुनिल शेट्टींनी शिर्डीतून केला मराठीचा गुणगौरव

शिर्डी- प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते सुनील शेट्टी यांनी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधी दर्शनानंतर मराठी भाषेबद्दल आपुलकीने व्यक्त केलेल्या भावनांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. हिंदी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्रात सध्या वादग्रस्त वातावरण असताना, सुनील शेट्टी यांनी मराठी भाषेचा गौरव करताना स्पष्टपणे सांगितले की, मुंबई ही त्यांची कर्मभूमी असून, कर्मभूमीची भाषा येणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या या परखड आणि … Read more

अहिल्यानगरमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर ६८ हजार नवमतदार वाढले, ‘या’ तालुक्यात वाढले सर्वाधिक मतदार; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर आठ महिन्यांत मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एकूण ६८,५८५ नवीन मतदारांची नोंदणी झाली असून, यामध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही वाढ राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः युवा आणि महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो. जिल्हा … Read more

आमदार रोहित पवारांना मोठा धक्का, बाजार समितीच्या उपसभापतीवर अविश्वासाचा ठराव दाखल, १८ पैकी १२ संचालक विरोधात

Ahilyanagar News: जामखेड- येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी एक मोठा राजकीय भूकंप घडला. आमदार रोहित पवार यांच्या गटाचे उपसभापती कैलास वराट यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. या ठरावावर बाजार समितीच्या 18 संचालकांपैकी तब्बल 12 संचालकांनी सह्या केल्या असून, हा ठराव अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला आहे. या घडामोडींमुळे … Read more

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्यामुळे श्रीगोंदा तालुक्याचा कायापालट झाला- चेअरमन राजेंद्र नागवडे

Ahilyanagar News: श्रीगोंदा- सहकारी साखर कारखान्याने तालुक्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात मोलाची भूमिका बजावली आहे, असे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी सांगितले. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यामुळे श्रीगोंदा तालुका वैभवाच्या शिखरावर पोहोचला असून, या सहकारी गंगोत्रीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांची आहे. २०२५-२६ या ५१ व्या … Read more

डेंग्यूमुक्त अहिल्यानगर शहरासाठी महानगरपालिकेचे अभियान, कोरडा दिवस पाळण्याचे आयुक्त यशवंत डांगे आवाहन

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महानगरपालिकेने डेंग्यूमुक्त शहरासाठी सुरू केलेल्या अभियानाच्या तिसऱ्या आठवड्यात कोठला परिसरातील कोंड्यामामा चौकात तपासणी मोहीम राबवण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत पाण्याच्या टाक्या, हौद आणि इतर साठ्यांची तपासणी करून त्यात ॲबेट औषध टाकण्यात आले. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आणि त्यांची प्रजनन साखळी तोडण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन … Read more

अहिल्यानगरच्या बाजारात पालेभाज्याची मोठ्या प्रमाणात आवक, जाणून घ्या कोणत्या भाजीपाल्याला काय भाव मिळाला?

Ahilyanagar News: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात रविवारी, २९ जून २०२५ रोजी, १,८२२ क्विंटल विविध भाजीपाल्याची आणि ३२,२९४ पालेभाज्यांच्या जुड्यांची आवक झाली. यामध्ये टोमॅटोची सर्वाधिक ३८५ क्विंटल आवक नोंदवली गेली, आणि त्याला प्रतिक्विंटल ३०० ते १,५०० रुपये भाव मिळाला. पालेभाज्यांमध्ये मेथी, कोथिंबीर, शेपू आणि पालक यांच्या जुड्यांची मोठी आवक झाली, परंतु त्यांचे भावही कमी … Read more

घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, घरकुल बांधकामासाठी शासनाच्यावतीने ५ ब्रास वाळू मिळणार मोफत

Ahilyanagar News: पाथर्डी- तालुक्यातील घरकुल योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तालुका पंचायत समितीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशस्वीतेनंतर, तालुक्यातील १०८ गावांमधील ७,२१६ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली असून, प्रत्येक लाभार्थ्याला शासनातर्फे पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे. मात्र, वाळूच्या वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यांना स्वतः करावा लागेल. प्रांताधिकारी प्रसाद मते आणि तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी ही … Read more

बाजारात आवक वाढल्यामुळे टोमॅटोच्या भावात मोठी घसरण, खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल

नारायणगाव उपबाजारात टोमॅटोच्या वाढत्या आवक आणि कोसळलेल्या भावांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शुक्रवारी, २७ जून २०२५ रोजी, उपबाजारात सुमारे ४० हजार टोमॅटो क्रेट्सची आवक झाली, परंतु भाव केवळ ५० ते ३५० रुपये प्रतिक्रेट इतके कमी मिळाले. मे महिन्यात १० ते १२ हजार क्रेट्सची आवक असताना, पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढली आणि भाव गडगडले. टोमॅटो तोडणी, … Read more

अहिल्यानगरमध्ये कांद्याच्या भावात 200 रूपयांची घसरण, शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल मिळतोय एवढा भाव

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या मोठे संकट उभे आहे, कारण कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. २८ जून २०२५ रोजी गावरान कांद्याचे दर १,४०० ते १,८०० रुपये प्रतिक्विंटल होते, परंतु एकाच दिवसात, म्हणजेच रविवारी, राहुरी बाजार समितीत एक नंबर कांद्याचे दर १,२०० ते १,७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले. यंदा अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचे … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्याबद्दल अपशब्द वापरत सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरूणावर कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल

Ahilyanagar News : अहिल्यानगर-  आमदार संग्राम जगताप, महेश लांडगे, गोपिचंद पडळकर यांच्याबद्दल अपशब्द वापरून चिथावणीखोर भाषा वापरणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २८ जून २०२५ रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेत बादशहा शेख (पूर्ण नाव माहीत नाही) याने व्हायरल केलेल्या व्हीडिओद्वारे हे अपशब्द आणि आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप आहे. नीलेश कन्हेयालाल बांगरे … Read more

अवकाळी पावसाने पूल वाहून गेल्यामुळे ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांची गैरसोय, आमदार रोहित पवारांनी पुढाकार घेत केली बोटीची व्यवस्था 

Ahilyanagar News: कर्जत- तालुक्यातील खेड-शिंपोरा रस्त्यावरील नांदनी नदीवरील १२ वर्षांपूर्वी बांधलेला पूल मे २०२५ मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेला, ज्यामुळे खेड, शिंपोरा, मानेवाडी, बाभुळगाव आणि दुमाळा या गावांचा संपर्क तुटला होता. यामुळे ग्रामस्थ, शेतकरी, व्यावसायिक आणि विशेषतः विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने या समस्येवर तात्पुरता उपाय … Read more

रेशनकार्ड धारकांनो त्वरित ई-केवायसी करून घ्या! अहिल्यानगरमधील ३९ हजार लाभार्थ्यांची नावे रेशनकार्डमधून पुरवठा विभागाने वगळले 

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात रेशनकार्ड योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. मयत, दुबार आणि स्थलांतरित लाभार्थ्यांची नावे रेशनकार्डमधून वगळण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने १९ हजार ५६२ शिधापत्रिका रद्द केल्या असून, ३९ हजार २०० लाभार्थ्यांची नावे यादीतून काढून टाकली आहेत. याशिवाय, रेशनकार्डधारकांना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, … Read more