अहिल्यानगरमध्ये श्रीरान नवमी मिरवणूक वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता, हिंदू संघटना आणि पोलिस प्रशासन यांच्यात मतभेद

अहिल्यानगर- शहरात श्रीराम नवमीचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही रविवारी (दि. ६ एप्रिल) मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, मिरवणूक कोणत्या मार्गाने काढावी, यावरून हिंदू संघटना आणि पोलिस प्रशासन यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. पोलिसांनी निश्चित केलेल्या मार्गाला विरोध करत हिंदू संघटनांनी पारंपरिक मार्गावर मिरवणूक निघावी, अशी ठाम मागणी केली आहे. जिल्हा … Read more

संगमनेर तालुक्यात ६७७ हेक्टर क्षेत्रावर अवकाळी पावसाचा तडाखा कांदा, गहू, बाजरी, टोमॅटो, डाळिंब व द्राक्ष बागांचे मोठे नुकसान

संगमनेर- तालुक्यात बुधवारी जोरदार वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. या नैसर्गिक संकटाचा तडाखा तालुक्यातील अनेक गावांना बसला असून, कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार १३ गावांमधील ६७७.५२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या पावसामुळे कांदा, गहू, बाजरी, टोमॅटो, वाटाणा यांसारख्या पिकांसह डाळिंब आणि द्राक्षांच्या बागांचेही नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकारी … Read more

अहिल्यानगरमधील हा भाग घर किंवा जमीन खरेदीसाठी आहे सर्वात महागडा, तर या परिसरामध्ये मिळणार सर्वात स्वस्त घरे

अहिल्यानगर: राज्य सरकारने रेडीरेकनर दरात वाढ केल्यानंतर अहिल्यानगर शहरात मालमत्तांचे दर झपाट्याने वाढले आहेत. यंदा सरासरी ५.४१ टक्क्यांनी वाढ झाल्याने घर, भूखंड, दुकाने आणि कार्यालयांची किंमत चांगलीच वाढणार आहे. परिणामी खरेदीदारांवर आर्थिक बोजा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर महापालिकेच्या हद्दीत कापडबाजार परिसर हा सर्वात महागडा ठरला आहे. तर दुसरीकडे, फराह बाग येथील मोरचुदनगर हा सर्वांत … Read more

अहिल्यानगरला दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले, पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता!

अहिल्यानगर: जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हलक्यापासून ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे शहरातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यांसह हलक्यापावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन … Read more

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगरमधील ‘या’ सरपंचांचा मुलगा लाचलुचपतच्या जाळ्यात, ठेकेदाराकडे मागितले १ लाख..

अहिल्यानगरमध्ये नुकत्याच लाचलुचपतच्या काही कारवाया झाल्या. यात महसूलच्या काही अधिकाऱ्यांना ताब्यातही घेण्यात आलं. आता या घटना ताजा असतानाच आता लाचलुचपतच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. चक्क अहिल्यानगरमधील सरपंचांच्याच मुलाने ठेकेदाराकडे १ लाख रुपयांची मागणी केली. सरपंचाची रहात वडिलांची सही घेऊन देतो यासाठी एक लाख मागितले. मकरंद हिंगे असे या याचे नाव आहे. दरम्यान, ठेकेदाराला … Read more

Ahilyanagar News : बिबट्याचा धुमाकूळ ; पाडला तीन शेळ्यांचा फडशा

अहिल्यानगरमध्ये बिबट्याचे वास्तव्य आता नवीन राहिलेले नाही. विविध घटना ताजा असताना आता बिबट्याच्या हल्ल्याच्या नवीन घटना समोर आल्या आहेत. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा व काजगाव या दोन गावांमध्ये बिबट्याने धुमाकुळ घातला असून देवळाली प्रवरात एक तर करजगाव येथे दोन शेळ्यांचा फडशा पाडला. देवळाली प्रवरा येथे 1 एप्रिल रोजी रात्री एकच्या सुमारास संतोष रामदास आटक यांच्या … Read more

अहिल्यानगरमध्ये मढी-मायंबानंतर या भागामध्ये उभा राहणार रोप वे प्रकल्प, अंमलबजावणीचे आदेश जारी

राजूर (अकोले) : महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि गडकिल्ल्यांमध्ये मानाचे स्थान असलेल्या हरिश्चंद्रगडावर आता रोपवे उभारण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. २०२२-२३च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ‘राष्ट्रीय रोपवे कार्यक्रम पर्वतमाला’ ही योजना जाहीर करण्यात आली होती. … Read more

करंजी घाटातील गर्भगिरी डोंगराला लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप, शेकडो झाडे जळून खाक, अनेक पशु-पक्षांचा तडफडून मृत्यू

करंजी (पाथर्डी): करंजी घाटाजवळील गर्भगिरी डोंगराला मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली, तर जंगलातील अनेक पशु-पक्षांचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मध्यरात्री दीडच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास करंजी घाटाजवळील घोरदरा परिसरात ही आग लागली. काही वेळातच आगीने शेकडो एकर … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील सेतू केंद्राची संख्या दुप्पटीने वाढणार, सेवा शुल्कामध्ये झाली एवढ्या रूपयाने वाढ!

अहिल्यानगर :- राज्य सरकारने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (सेतू केंद्र) दुप्पट करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा लाभ नागरिकांना अधिक सोयीस्करपणे मिळणार आहे. सध्या जिल्ह्यात २०८३ सेवा केंद्रे कार्यरत आहेत, मात्र ती आता दुप्पट केली जाणार आहेत. यासोबतच, सेवा शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. आधी ३३.६० रुपये आकारले जात असले तरी आता ५० रुपये शुल्क लागू … Read more

जिल्ह्यातील २१ वी पशूगणना जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून अद्यापही अपूर्णच, फक्त या तालुक्याची गणना झाली १०० टक्के पूर्ण

अहिल्यानगर- जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत २१ वी पशुगणना सुरू करण्यात आली असून, यंदाच्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील पशुधनाचा अधिक अचूक अंदाज घेतला जात आहे. पाच वर्षांपूर्वी, २०१९ मध्ये झालेल्या गणनेवेळी ९ लाख ११ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करून १७ लाख ६७ हजार पशुधनाची नोंद झाली होती. मात्र, यंदाच्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील कुटुंबसंख्या १० लाख १५ हजारांवर पोहोचली असून, अद्याप २५० … Read more

साखर कारखान्यांच्या निवडणुकांमुळे अहिल्यानगरमध्ये राजकीय संघर्ष पेटणार! विखे-थोरात पुन्हा आमनेसामने?

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. कारण, दोन्ही गटांच्या प्रभावाखालील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तनपुरे साखर कारखान्याच्या अंतिम मतदारयादीची घोषणा झाल्याने ही निवडणूकही कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांमुळे विखे … Read more

रामभाऊ ते रामभाऊच : एक फोन अन काही तासात शेतकऱ्यांना खात्यात जमा झाले तब्बल ११ कोटी

अहिल्यानगर : निवडणुकीत निवडून येण्यासाठी अनेक नेते मंडळी सर्वसामान्य नागरिकांना अनेक आश्वासने देतात. तुमच्यासाठी मी सदैव तत्पर असेल असे देखील सांगितले जाते, मात्र निवडणूक झाल्यानंतर त्या नेत्यांना सर्वसामान्य जनतेचा विसर पडलेला दिसून येत असल्याचे आपण पाहत आहोत. मात्र याला जिल्ह्यातील काही नेते अपवाद ठरले आहेत यातील एक म्हणजे कर्जत- जामखेड मतदारसंघातील नागरिकांचे लाडके ‘रामभाऊ’ म्हणजे … Read more

संगमनेर तालुक्यात वीज कोसळून दोन गायींचा मृत्यू : लोकप्रतिनिधींची तातडीने मदतीची मागणी

संगमनेर- तालुक्यात बुधवारी संध्याकाळी आलेल्या जोरदार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. या पावसासोबत काही ठिकाणी गारपीटही झाली, ज्यामुळे शेतीपिकांसह पशुधनावरही संकट कोसळले. कवठे धांदरफळ गावात निवृत्ती रखमा घुले यांच्या गोठ्यावर वीज पडल्याने दोन गायींचा मृत्यू झाला. या घटनेने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या अवकाळी पावसाचा फटका तालुक्यातील … Read more

अहिल्यानगर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान तर आज ऑरेंज अलर्ट

अहिल्यानगर, ३ एप्रिल: सलग चार दिवस ढगाळ वातावरण राहिल्यानंतर मंगळवारी (१ एप्रिल) संध्याकाळी शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला. सततच्या उष्णतेने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. यामुळे शहराच्या तापमानात २८ दिवसांनंतर ४ अंशांनी घट होऊन ते ३५ अंशांवर आले. बुधवारी (२ एप्रिल) दुपारी अकोले तालुक्यात अर्धा तास जोरदार अवकाळी पाऊस … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी ‘जिवंत सातबारा’ अभियान सुरू, १ एप्रिलपासून अभियानाला सुरूवात!

श्रीरामपूर: शेतजमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘जिवंत सातबारा’ अभियान हाती घेतले असून, श्रीरामपूर तालुक्यात हे अभियान १ एप्रिल २०२५ ते १० मे २०२५ दरम्यान राबवले जाणार आहे. शेतजमिनींचे मालकी हक्क वारसदारांकडे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यासाठी सातबारा उताऱ्यावर त्यांची नोंद असणे आवश्यक असते. मात्र, अनेक मृत खातेदारांच्या वारसांची नोंद सातबाऱ्यावर वेळेत होत नसल्याने त्यांच्या … Read more

फक्त हिंदुत्वामुळेच विधानसभेत माझा विजय : आमदार कर्डिले

अहिल्यानगर : तुम्ही सर्वांनी हिंदुत्व स्वीकारले याचा आनंद आहे. विधानसभेतील माझा विजय हा फक्त हिंदुत्वामुळे झाला असल्याचे प्रतिपादन आ. शिवाजी कर्डिले यांनी केले. नगर तालुक्यातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. पुढेते म्हणाले की, १९९५ मध्ये नगर – नेवासा मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यामध्ये इमामपूर गावचे मोठे योगदान माझ्या पाठीशी उभे राहिले होते. जेऊर … Read more

अहिल्यानगरमधील शेतकऱ्याची चोरीस गेलेली जमीन सापडणार? तहसीलदारांनी दिले चौकशीचे आदेश

अकोला: धामणगाव आवारी येथील शेतकरी चंद्रभान रामभाऊ गावंडे यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीचा सातबारा उताऱ्यावरून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात गावंडे यांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली असून तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. गावंडे यांच्या मालकीची सर्व्हे नंबर ९३/२/१ ही जमीन अचानक सातबारा उताऱ्यावरून गायब झाली आहे. त्यामुळे त्यांनी … Read more

जिल्ह्यातील आयुर्वेदाची खाण असलेल्या जंगलाला भीषण आग वनौषधी वनस्पती,झाडाझुडपांसह वन्य प्राण्यांनाही मोठी झळ

अहिल्यानगर : मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी जंगलांना वणवा लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यात मोठी वनसंपदा नष्ट होत आहे. जिल्ह्यातील नवनाथांची भूमी म्हणून ओळख असलेल्या पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील वनविभागाच्या जंगलाला मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घोरदरा पाझर तलाव परिसरात आग लागली. या आगीने काही वेळातच रुद्ररूप धारण केल्याने जंगलातील अनेक छोटे मोठे झाड … Read more