Ahilyanagar News : काल पारनेरचा मौलाना आज भवानीनगरचा मौलाना..! ‘मौलाना’ वरून राजकीय वादंग

अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. दरम्यान आता राजकीय वाद धार्मिकतेकडे झुकतोय की काय असे चित्र सध्या निर्माण झालेय. त्यात आता ‘मौलाना’ शब्दावरून नगरचा राजकीय आखाडा तापण्याची शक्यता निर्माण झालीये. नुकतेच कापड बाजारातील एका मारहाणीच्या प्रकरणानंतर आ. संग्राम जगताप यांनी कापड बाजारात धाव घेत चांगलाच समाचार घेतला होता. त्यात त्यांनी, नगर लोकसभा मतदार … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये ‘या’ गावांत गारपीट, अवकाळीचा तडाखा

अहिल्यानगरमध्ये पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. संगमनेर तालुक्याच्या पठार भागासह पश्चिम भागात अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा तडाखा बसला. यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर पठारा मधील हिवरगाव पठार, निमज ,नांदुरी दुमाला, सावरगाव तळ, चंदनापुरी मिर्झापूर ,धांदरफळ खुर्द या गावांना गारपिटीने झोडपले. अवकाळी पावसाचा जोर इतका होता कि काही काळ डोंगरकडेही जोरात … Read more

हृदयस्पर्शी ! हनुमानाच्या मंदिरात दर्शनासाठी गेला अन हृदयविकाराचा झटका आला, देवासमोरच सोडले प्राण, अहिल्यानगरमधील घटना

सकाळची वेळ.. हनुमंत रायांच्या दर्शनासाठी एक व्यक्ती हनुमान मंदिरात गेली. परंतु तेथेच हृदयविकाराचा झटका आला..त्यांना उपचारासाठी नेण्यात आले पण तेथे नेण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली…भक्ताने देवासमोरच प्राण सोडले..अशी चर्चा त्यानंतर नागरिक करू लागले.. ही घटना घडलीये अहिल्यानगरमध्ये. भिंगार येथील रोकडेश्‍वर हनुमान मंदिरात.. अधिक माहिती अशी भिंगार येथील रोकडेश्‍वर हनुमान मंदिरात मंगळवारी (दि.1 एप्रिल) सकाळी 7 वाजता … Read more

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगरमधील आणखी एका पतसंस्थेत ७९ लाखांचा घोटाळा ; संचालक मंडळावर गुन्हा दाखल

अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसात पतसंस्थांसह अनेक घोटाळे समोर आले. यात काहींवर गुन्हेही दाखल झाले. आता आणखी एका पतसंस्थेचा घोटाळा समोर आलाय. ७९ लाखांच्या रकमेचा अपहार या पतसंस्थेने केलाय. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नवनागापुरच्या चेतना कॉलनीत असलेल्या श्री विठ्ठल रुख्मिणी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेवीदाराने ४६ … Read more

पळा पळा ! कापड बाजार, गंज बाजारसह संपूर्ण बाजारपेठेतील अतिक्रमण उध्वस्त, आ. जगतापांनी काल ‘मौलानाचा’ उल्लेख करत इशारा देताच आज कारवाई

बाजारपेठ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. बाजारपेठेत अतिक्रमणे थाटली जाऊ नयेत, यासाठी महापालिकेचे स्वतंत्र विशेष पथक बाजारपेठेत नियुक्त करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.स्टॉल लावण्यावरून अतिक्रमणधारक व दुकानदारांमध्ये झालेल्या वादानंतर आमदार संग्राम जगताप यांनी मंगळवारी व्यापाऱ्यांशी संवाद साधल्यावर अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवण्याची मागणी करण्यात आली. पोलिस प्रशासनानेही महानगरपालिकेला सूचना दिल्या … Read more

अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान चोंडी आता राष्ट्रीय महामार्गाला जोडले जाणार ! प्रा. राम शिंदे यांनी केंद्राकडून आणला ‘इतका’ निधी

चोंडी-गिरवली-कवडगाव-अरणगाव या १२ किलोमीटर रस्त्यासाठी केंद्रीय मार्ग निधीतून १० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर निधी मंजूर झाल्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेले चोंडी गाव आता राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जाणार आहे अशी माहिती सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी गावाचा देशातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी विधान … Read more

Hyundai करणार धमाका, नवीन 7-सीटर इलेक्ट्रिक SUV बाबत उत्सुकता वाढवणारी बातमी समोर

7-Seater Electric SUV | भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे आणि वाहन उत्पादक कंपन्याही या सेगमेंटमध्ये नवनवीन मॉडेल्स सादर करत आहेत. या स्पर्धेत आघाडी घेत Hyundai देखील 7-सीटर इलेक्ट्रिक SUV बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. नुकतीच या गाडीची टेस्टिंग सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या टेस्टिंगमध्ये कोणते महत्त्वाचे अपडेट्स मिळाले आहेत, ते जाणून घेऊया. … Read more

कोल्हापूर जिल्हा बँकेकडून महिलांना मिळणार ३० हजार कर्ज, नेमक्या काय आहेत अटी आणि शर्थी जाणून घ्या सविस्तर!

कोल्हापूर- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना बँकेकडून ३० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ‘ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना’ या अंतर्गत १ लाख ३८ हजार १५८ महिलांना फक्त १० टक्के व्याजदराने हे कर्ज दिले जाणार आहे. गेल्या … Read more

अहिल्यानगरमधील या मंदिरात झाली चौथ्यांदा चोरी, पोलिसांकडून एकाही चोरीचा तपास न लागल्यामुळे ग्रामस्थ संतप्त

श्रीरामपूर: श्री रेणुका माता मंदिरात पुन्हा एकदा चोरी झाली असून, चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून दानपेटी लंपास केली आहे. विशेष म्हणजे, हे या मंदिरात घडलेले चौथे चोरीचे प्रकरण असून, अद्यापही कोणत्याही चोरीचा तपास लागलेला नाही. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, पोलिसांनी त्वरित तपास लावावा, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. … Read more

अहिल्यानगरमधील शिवसेनेतील विस्कटलेली साखळी पुन्हा एकत्र! शिंदे गट आणि महायुतीच्या छत्राखाली जुने-नवे शिवसैनिक आले एकत्र

अहिल्यानगर- शिवसेनेत वर्षानुवर्षे राजकीय घडामोडी झाल्या, अनेक नेते बाहेर पडले, काहींनी पक्षांतर केले, तर काहींनी तात्पुरता विराम घेतला. मात्र, आता हे सर्व जण पुन्हा एकत्र आले आहेत. मूळ शिवसेनेपासून वेगळे झालेले आणि अलिकडच्या फूटीनंतर आणखी तुकड्या-तुकड्यांत विभागले गेलेले शिवसैनिक शिंदे गट आणि महायुतीच्या माध्यमातून एकत्र येत आहेत. कधीकाळी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करणारे हे नेते आता शिंदे … Read more

सप्टेंबरमध्ये केंद्रात होणार मोठा बदल? मोदींच्या नागपूर भेटीवर रोहित पवारांचा खळबळजनक दावा

अहिल्यानगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूर दौऱ्यावर होते आणि त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांच्या या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. मोदींचा हा दौरा केवळ व्यक्तिगत कार्यक्रम नव्हता, तर त्यामागे काही महत्त्वाचे राजकीय गणित असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. रोहित पवार यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी हे … Read more

“… आता आम्ही शिक्षणच सोडून द्यायचं का?”; नागपुरातील विद्यार्थ्यांचं थेट शिक्षणमंत्र्यांना पत्र, नेमकं कारण काय?

Nagpur News | नागपूरमधील शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्य शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवून, शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आणि वर्ग बंद होण्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांची चिंता व्यक्त केली आहे. (Nagpur News) विद्यार्थ्यांचा शिक्षणाच्या भवितव्याविषयी सवाल: नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी राज्य शिक्षण मंत्र्यांना एक पत्र पाठवले आहे, ज्यामध्ये त्यांनी शिक्षकांच्या अभावामुळे होणाऱ्या शिक्षणाच्या समस्यांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. “आमच्या … Read more

माझी पुन्हा संधी हुकली! राजीनामा देणार म्हणाले, पण दिलाच नाही; राम शिंदे यांचा रोहित पवारांना टोला!

राजकीय घडामोडींमध्ये आरोप-प्रत्यारोप नवा विषय नाही. मात्र, निवडणुकीनंतर ईव्हीएमविषयी सातत्याने वाद निर्माण होत आहेत. विधानपरिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांना निशाण्यावर घेतलं आहे. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितलं की, ईव्हीएमवर आक्षेप घेतल्यावर वाटलं होतं की, राजीनामा देतील आणि आपल्याला पुन्हा संधी मिळेल, पण तसं काहीच झालं नाही. त्यांच्या या वक्तव्याने … Read more

गडचिरोलीकरांचे स्वप्न होणार साकार! वडसा-गडचिरोली रेल्वेसाठी 1,886 कोटींचा निधी मंजूर

नागपूर: गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयाला रेल्वेच्या नकाशावर आणणारा आणि नक्षलग्रस्त आदिवासी भागाला रेल्वेने जोडणारा वडसा-गडचिरोली रेल्वे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडला होता. मात्र, राज्य सरकारने या प्रकल्पासाठी सुधारित 1,886 कोटी 5 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिल्यामुळे कामाला वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ 52 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग वन कायदे, भूसंपादनातील अडथळे, निधीअभावी विलंब आणि राजकीय … Read more

नागपूरकरांनो, प्लॉट आणि फ्लॅटच्या किमतींमध्ये झाली मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर

नागपूर: तीन वर्षांनंतर राज्य सरकारने रेडीरेकनर दरात वाढ केली असून, याचा थेट परिणाम प्लॉट आणि फ्लॅट खरेदी करणाऱ्या नागरिकांवर होणार आहे. नागपूर शहराच्या हद्दीत रेडीरेकनर दर ४.२३ टक्क्यांनी, तर नागपूर महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) क्षेत्रात ६.६० टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे प्लॉट किंवा फ्लॅटच्या नोंदणीसाठी अधिक मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे, ज्यामुळे सरकारी तिजोरी समृद्ध होणार … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता स्वस्तात मिळणार जेवण आणि पिण्याचे पाणी

उन्हाळ्यात रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. उन्हामुळे वारंवार भूक आणि तहान लागत असल्याने अनेक प्रवाशांना महागडे पदार्थ खरेदी करणे शक्य नसते. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने “इकोनॉमी मील वेंडिंग” सुविधा सुरू केली आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावर कमी किमतीत जेवण आणि पिण्याचे पाणी सहज मिळणार आहे. इतर ऋतूंच्या तुलनेत … Read more

हापूस आंब्याच्या दरात मोठी घसरण! आता डझनभर आंबे मिळणार फक्त इतक्या रुपयांत!

पुणे- गुढीपाडव्याच्या सणानंतर पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये हापूस आंब्याच्या आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. मागील काही दिवसांत कोकणातून आंब्याच्या पेट्या मोठ्या प्रमाणावर बाजारात आल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. सणापूर्वी महाग असलेल्या हापूस आंब्याचे दर आता सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांतच हापूस आंब्याच्या आवकेत तब्बल तीन हजार पेट्यांनी वाढ झाली असून, सध्या … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील गोवंशीय पशुधनासाठी 50 लाखांचे अनुदान, या ९ गोशाळा ठरल्या अनुदानासाठी पात्र

नगर-तालुक्यातील गोशाळांना गोवंशीय पशुधनासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून देशी गायींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. याअंतर्गत तालुक्यातील नऊ गोशाळा पात्र ठरल्या असून, 1,059 गोवंशीय पशुधनांसाठी तब्बल 50 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. राज्यात गोसंवर्धनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत विविध योजना राबविल्या जातात. देशी … Read more