अहिल्यानगर : महावितरणची धमाकेदार ऑफर ! बिल भरा अन् स्मार्टफोन, गॅजेट्स जिंकण्याची संधी मिळवा

अहिल्यानगर जिल्ह्यात ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत असली, तरी ती आणखी वाढावी यासाठी महावितरणने ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच यांसारखी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. ही योजना डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्राहकांना सोयीस्कर पद्धतीने वीजबिल भरण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे. या … Read more

अहिल्यानगर इकडे लक्ष द्या ! आजारात उपचारासाठी मोजावे लागतील लाखो रुपये!

अहिल्यानगर : कोणत्याही रुग्णाला उपचारांअभावी जीव गमवावा लागू नये, या उद्देशाने केंद्र सरकारने ‘आयुष्मान भारत गोल्डन कार्ड’ योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळण्याची हमी देण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी ४१ लाख ६५ हजार नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत १७ लाख … Read more

सरकारच्या नव्या नियमामुळे रेडियम व्यावसायिकांना बसणार कोट्यवधींचा फटका ; कोण ऐकणार त्यांचं म्हणणं ?

राज्य सरकारने सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवणे अनिवार्य केल्याने अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातील नंबर प्लेट बनवणाऱ्या व्यावसायिकांवर मोठे संकट कोसळले आहे. या निर्णयानुसार, १ जुलै २०२५ पासून एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. या नियमामुळे पारंपरिक पद्धतीने रेडियम आणि अॅक्रिलिक नंबर प्लेट बनवणारे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले असून, … Read more

१० कोटींचा रस्ता एका पावसाळ्यात उखडला; पैशांचा चक्काचूर की भ्रष्टाचाराचा कहर?

कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा ते वडगाव पान या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मागील वर्षी तब्बल १० कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, पण अवघ्या एका पावसाळ्यातच त्याची वाताहत झाली आहे. रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत, डांबराचा थर उखडला आहे, तर काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे खचला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे … Read more

शिर्डीत ‘त्या’ वाहनांना बंदी जाणून घ्या, तुमच्या प्रवासावर काय परिणाम होणार ?

शिर्डी शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने अवजड आणि जास्त उंचीच्या वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. साकुरी परिसरातून माहिती देताना ही माहिती समोर आली आहे. शिर्डी हे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने येथे वाहतुकीची समस्या कायमच भेडसावत होती. नगर-मनमाड रस्त्यावर बाह्य वळण रस्ता उपलब्ध असूनही लक्झरी बसेस आणि … Read more

जमीन स्वतःची तरीही शेती दुसऱ्यांच्या हाती; शेतकरी का आहेत चिंतेत

अहिल्यानगर : शेतीच्या वाढत्या अडचणींमुळे शेतकऱ्यांचा शेती स्वतः कसण्याऐवजी ती हिश्श्याने (वाट्याने) देण्याकडे कल वाढत आहे. मजुरांची कमतरता, वाढता खर्च आणि शेतमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. जिरायत क्षेत्राबरोबरच बागायती शेतीदेखील निम्म्या हिश्श्याने देण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उत्पादनापेक्षा लागवड खर्च जास्त होत असल्याने स्वतः शेती करणे परवडत नाही. … Read more

Numerology : जन्मतारखेवरून ओळखा लाईफ पार्टनर ! या जन्मतारखांचे लोक असतात ‘पार्टनर प्रेमात’ नंबर वन

अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्यांचा स्वभाव आणि गुण ओळखले जातात, जसं ज्योतिषात राशीवरून केलं जातं. मूलांक म्हणजे जन्मतारीख एक अंकी करून जो नंबर येतो, तो. आज आपण मूलांक 4 बद्दल बोलणार आहोत, म्हणजे जे लोक कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले असतात. या लोकांचा मूलांक 4 असतो, आणि यावरून त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा … Read more

Chhaava OTT Release : ‘छावा’ ओटीटीवर येतोय ! ह्या दिवसापासून Netflix वर पाहता येणार

Chhaava OTT Release : विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या अभिनयाने सजलेला ‘छावा’ हा पीरियड ड्रामा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले असून, प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आता हा चित्रपट थिएटरमधील यशस्वी धावपळीनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास … Read more

लेखक येणार भेटीला, सांस्कृतिक कार्यक्रम जोडीला ‘सकाळ’ महोत्सवात खरेदीचा आनंद होणार द्विगुणित

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील पुस्तकप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे ! ‘सकाळ’ आयोजित पुस्तक महोत्सव शुक्रवारपासून सावेडीतील जॉगिंग ट्रॅकवर सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध प्रकाशनांची पुस्तके, नामवंत लेखकांशी संवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत पाहायला मिळणार आहे. उद्घाटन आणि पहिला दिवस शुक्रवारी (ता. २१) सकाळी ११ वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे … Read more

Ahilyanagar News : इसको जिंदा नही छोडेंगे..! नगरच्या रस्त्यावर पुन्हा खुनी थरार, कोयता, चॉपरने हल्ला..

अहिल्यानगर शहरात मागील काही दिवंगत खून, खुनी हल्ले अशा अनेक घटना घडत आहेत. आता पुन्हा एकदा शहरात खुनी हल्ला झालाय. क्लेरा ब्रूस बॉईज होस्टेलच्या समोरील रोडवर काल १९ मार्च रोजी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेत चौघांनी एकास लाथाबुक्क्‌यांनी व लाकडी काठीने मारहाण करुन लोखंडी कोयता, चॉपरने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत … Read more

एक चूक जीवावर बेतली ! कॉलेज तरुणाचा रंगपंचमीच्या दिवशी दुर्दैवी अंत

रंगपंचमी साजरी करण्यासाठी मित्रांसह शेततळ्यात गेलेल्या दंतवैद्यक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सुभाषनगर येथील डॉ. सचिन मजती यांच्या फार्महाऊसवर घडली. क्षितीजकुमार कुंडलिक क्षीरसागर (२२, रा. अहिल्यानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. क्षितीजकुमार भारती दंत महाविद्यालयात अखेरच्या वर्षात शिक्षण घेत होता. बुधवारी रंगपंचमीनिमित्त तो आणि त्याचे पाच ते सहा मित्र मिरजेतील दंतरोगतज्ज्ञ … Read more

आठवड्यात वाढले आजारी बालकांचे प्रमाण ; सर्दी-खोकल्याने त्रस्त, डॉक्टरांचा उन्हापासून संरक्षणाचा सल्ला

२० मार्च २०२५, अहिल्यानगर : गेल्या काही दिवसांपासून दिवसाचे तापमान वाढत असून, मध्यरात्रीनंतर ते कमी होत आहे. या हवामान बदलामुळे नागरिकांमध्ये आजारांचे प्रमाण वाढले असले, तरी बालकांमध्ये ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. सर्दी, खोकला, ताप आणि उलट्या (व्हायरल गॅस्टरायटिस) यांसारख्या संसर्गजन्य आजारांनी ग्रस्त बालकांची संख्या गेल्या आठवड्यात २० टक्क्यांनी वाढल्याची माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली. अहिल्यानगर … Read more

अप्पू चौक आता हत्तीशिवाय ! ऐतिहासिक शिल्प हटवल्याने स्थानिक नाराज !

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील लाल टाकी परिसरातील प्रसिद्ध ‘अप्पू’ हत्तीचा पुतळा अखेर महापालिकेने हटवला आहे. चौकातील रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने हा पुतळा हलवण्यात आला आहे. मात्र, नागरिकांमध्ये याबाबत नाराजी असून, काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी हत्ती शिल्प बसवण्याची मागणी केली जात आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले की, पुतळा कायमस्वरूपी हटवण्याचा … Read more

जामखेड शहरातील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय ! ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम आता गती घेणार असून, शहरातील पक्क्या अतिक्रमणांवर आठ दिवसांत कारवाई केली जाणार आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, व्यापारी आणि नागरिक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक सुधारणा व विकासकामांना गती मिळेल. शहरातील अतिक्रमण, राष्ट्रीय महामार्गाचे काम तसेच भूमिगत गटार व पाणीपुरवठा पाइपलाइन यांसाठी … Read more

विवाह सोहळ्यातील स्टेजने घेतला पेट ! दोघेजण गंभीर जखमी

संगमनेर तालुक्यातील कसारवाडी शिवारातील मालपाणी हेल्थ क्लब अँड पॅलेसमध्ये बुधवारी दुपारी मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीत विवाह समारंभासाठी उभारण्यात आलेले स्टेज संपूर्णपणे जळून खाक झाले असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मालपाणी हेल्थ क्लब हा परिसरातील प्रसिद्ध विवाह सोहळ्यांचे ठिकाण आहे. अनेक भव्य विवाह समारंभ येथे पार पडतात. या पार्श्वभूमीवर बुधवारी एका लग्न … Read more

Matheran News : पर्यटकांसाठी मोठी बातमी ! माथेरान बंद अखेर मागे

Matheran News : माथेरानमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला बंद अखेर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे. दस्तुरी येथे पर्यटकांची सातत्याने होणारी फसवणूक थांबवण्यासाठी स्थानिकांनी बंद पुकारला होता. मात्र, अधिकाऱ्यांना ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानंतर माथेरानकरांचे समाधान झाले आणि १९ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता व्यवहार सुरळीत करण्यात आले. माथेरानमध्ये पर्यटकांची … Read more

बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्यांनी रचला व्यापाऱ्याच्या खुनाचा कट – पोलिस तपासात मोठे धक्के!

अहिल्यानगरमध्ये व्यापारी दीपक लालसिंग परदेशी यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. तोफखाना पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींकडून एक पांढऱ्या रंगाची कार जप्त केली असून, या गुन्ह्यात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. २४ फेब्रुवारी रोजी व्यापारी दीपक परदेशी यांचे अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी त्यांना पांढऱ्या … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील सह्याद्री रांगांतील डोंगर काळवंडले ! प्रचंड आगीने वन्यजीव मानवी वस्तीकडे निघाले, वनस्पती, पशुपक्षी खाक

मागील काही दिवसांत आग, वणवा लागल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. जिल्ह्यातील विविध भागात डोंगरांना आग अर्थात वणवा लागला जात आहे. जंगलांना आग लागत आहे. अर्थात हा वणवा किंवा आग ही मानवनिर्मित असल्याचे नेहमीच बोलले जाते. जास्त नुकसान हे सह्याद्री पर्वत रांगांचे होताना दिसतेय. सह्याद्री पर्वत रांगातील डोंगर, दऱ्यांच्या कुशीत संगमनेर-अकोले तालुक्याचा पठार भाग वसला … Read more