Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात ‘इतके’ शिक्षक होतायेत अतिरिक्त ! थेट जिल्ह्याबाहेर होणार समायोजन

मागील काही वर्षांत संचमान्यता झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची संख्या वारंवार समोर आली. यात अनेक शिक्षक अतिरिक्त झाले व बहुतांशी लोकांची समायोजनही झाले. दरम्यान आता अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा २३९ शिक्षक अतिरिक्त ठरत असल्याची माहिती समजली आहे. यांमध्ये मराठीचे २२३ तर उर्दू माध्यमाचे १६ अशा शिक्षकांचा समावेश आहे.अंतिम संचमान्यतेनंतर अतिरीक्त शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीने समायोजन केले जाण्याची शक्यता … Read more

चार आण्याची कोंबडी अन बारा आण्याचा मसाला ; भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था

अहिल्यानगर : नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहीले जाते यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा पीक घेण्याकडे मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मार्च महिन्याच्या सुरुवातीस कांद्याला सरासरी २५००ते ३००० रूपये भाव मिळत होता. परंतु मार्च महिन्यात कांद्याची काढणी सुरू झाल्याने नवीन कांद्याची आवक वाढताच कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात … Read more

शेतात काम करण्यास मजुरांचा नकार; शेतकऱ्यांना करावी लागतात रात्री कामे

अहिल्यानगर : सध्या राज्यातील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. यात जिल्ह्यातील देखील तापमान कमालीचे वाढलेले आहे. मात्र ग्रामीण भागात अद्याप शेतीची कामे प्रलंबित आहेत.मात्र या वाढलेल्या तापमानामुळे शेतात काम करण्यास मजूर तयार नसल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकू लागला आहे. याचा जनजीवनावर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले … Read more

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! फेब्रुवारीचे 1500 जमा, मार्चचा हप्ता कधी मिळणार ? तारीख जाहीर!

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना ठरली आहे, जिच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचा ₹1500 हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र, मार्च महिन्याचा हप्ता अद्याप न मिळाल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विरोधकांनी सरकारवर महिलांची फसवणूक केल्याचा … Read more

अपर तहसील कार्यालय होणार कि नाही ? विखे पाटलांनी स्पष्टच सांगितले…

Radhakrishna Vikhe Patil News

Ahilyanagar News : संगमनेर तालुक्यातील अपर तहसील कार्यालय स्थापन होणारच, असे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाने या संदर्भात हरकती मागविल्या असून, महसूल मंडळांची रचना पूर्ण झाल्यानंतर हे कार्यालय कार्यान्वित केले जाईल. ज्या गावांना समाविष्ट व्हायचे नसेल, त्यांना वगळून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. … Read more

‘त्या’ समाजाला यात्रेत व्यवसाय करण्याला बंदी ! धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या ‘त्या’ सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा नोंदवण्याची मागणी

२६ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : जाती धर्माच्या पलीकडे जाऊन नाथसंप्रदायाने सर्व समाजाला मानवजातीचा धडा दिला असून विविध समाजाचे लोक जसे कि, मुस्लीम, भटके, मागासवर्गीय, वंचित लोक नाथांची भक्ती करताना बघायला मिळतात.पण असे असूनही पाथर्डीमधील मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजातील लोकांना त्या गावच्या यात्रेत व्यवसाय करण्यावर बंदी लावण्यात आली असून या बद्दल ग्रामसभेचे अध्यक्ष व ग्रामसचिव यांच्याविरोधात … Read more

पारनेरच्या शेतकऱ्यांचा पाण्यासाठी संघर्ष ! पुणे जिल्ह्यात अतिरिक्त पाणी, इथे कोरडे कालवे

कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधी म्हणजे १५ फेब्रुवारीला सोडण्यात आले, मात्र पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन अद्यापही सुरू झाले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. “कुकडी कालव्याच्या लाभक्षेत्रातील पिके जळत असतील, मग आमची का जळू नयेत?” असा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांची टाळाटाळ, आदेश नसल्याचे कारण पिंपळगाव जोगा कालव्याचे … Read more

त्या अधिकाऱ्याचा शाहिस्तेखान करून टाका ! त्याशिवाय धर्म टिकणार नाही – आमदार संग्राम जगताप

महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे अन् त्यांच्याच राज्यात त्यांच्याच पुतळ्यासाठी शिवप्रेमींना झटावे लागते, यासारखे दुर्दैव नाही. आज अर्धाकृती पुतळा बसला, लवकरच या ठिकाणी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी सर्वांनी एकजूट झाले पाहिजे. अतृप्त राजकारण्यांच्या विरोधापुढे झुकून एखादा अधिकारी जनरल डायर बनून पुतळा हटवण्यास आलाच, तर सर्वांनी छत्रपती होऊन त्याचा शाहिस्तेखान करून टाका. त्याशिवाय धर्म टिकणार … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘नमो किसान सन्मान निधी’त ३,००० रुपयांची वाढ – आता वर्षाला १५,००० रुपये मिळणार!

राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘नमो किसान सन्मान निधी’त राज्य सरकारतर्फे ३,००० रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे केंद्र सरकारकडून दिले जाणारे ६,००० रुपये आणि राज्य सरकारचे वाढीव ९,००० रुपये असे एकूण १५,००० रुपये शेतकऱ्यांना वार्षिक स्वरूपात मिळणार आहेत. बिहारमधील कार्यक्रमात घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारच्या भागलपूरमध्ये … Read more

भारतासमोर कॅन्सरचं मोठं संकट ! प्रत्येक ५ पैकी ३ रुग्णांचा मृत्यू

भारतात कर्करोगाचे निदान झाल्यानंतर पाचपैकी तीन रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक निष्कर्ष एका नव्या अभ्यासातून समोर आले आहेत. ‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ साऊथईस्ट एशिया’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, भारताचा कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर अमेरिका आणि चीनच्या तुलनेत अधिक आहे.भारतात कर्करोगासंबंधी वाढती प्रकरणे आणि मृत्यूदर हा एक गंभीर विषय बनत आहे. यासाठी आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा … Read more

अहिल्यानगरमध्ये उन्हाचा तडाखा ! रुग्ण वाढले, डॉक्टरांचा इशारा

अहिल्यानगर : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच उन्हाच्या झळा वाढू लागल्या असून, त्यामुळे शहरातील तापाच्या रुग्णसंख्येत १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जिल्हा रुग्णालयात मागील महिन्यात ५३८ हून अधिक तापाचे रुग्ण उपचारासाठी आले. तापमानातील चढ-उतारामुळे नागरिकांना थंडीताप, सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णसंख्येत वाढ, उष्माघात कक्ष सुरू करण्याची तयारी शहरातील खासगी दवाखान्यांतही … Read more

अर्ध्या एकरात २०० LED बल्ब्स आणि शेवंती फुलवण्याचा अनोखा प्रयोग शेतकऱ्याला सात लाखांचा फायदा?

शेतीत नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन घेण्याच्या दिशेने शेतकरी वाटचाल करत आहेत. शहराजवळील जेऊर बहिरवाडी येथील संतोष दारकुंडे या युवा शेतकऱ्याने अशाच एका नावीन्यपूर्ण पद्धतीने शेवंतीची शेती केली आहे. अर्ध्या एकरातील शेवंती पिकाच्या वाढीसाठी त्यांनी २०० एलईडी बल्बचा वापर करून एक अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. एलईडी बल्बच्या सहाय्याने प्रकाश देण्याचा प्रयोग शेवंतीच्या चांगल्या वाढीसाठी … Read more

अहिल्यानगरमध्ये हॉटेलच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ! पोलिसांनी पकडला परप्रांतीय आरोपी

नगर-सोलापूर महामार्गावरील वाकोडी फाटा येथे एका परप्रांतीय व्यक्तीने हॉटेलच्या आड वेश्याव्यवसाय चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भिंगार कॅम्प पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत आरोपीला अटक केली असून, दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. शहानवाज वाहाब आलम हुसेन (मूळ राहणार बिहार, सध्या सावेडी, तपोवन रोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव … Read more

जिल्ह्यातील तीन युवकांनी मोटारसायकलवर केली प्रयागराजची यात्रा

Ahilyanagar News : म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग असाच अनुभव अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील तरुण घेत आहेत. येथील तीन तरुण मोटारसायकलवर थेट प्रयागराज यात्रा करून आले आहेत. सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे. या कुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी देश विदेशातून मोठ्या संख्येने साधू संत तसेच सर्वसामान्य भाविक दाखल झाले आहेत. शेवगाव तालुक्यातील … Read more

आत्मनिर्भरतेतून ‘विकसित भारत’ कडे नेणारा अर्थसंकल्प अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देशविकासाचे भागीदार – ना.विखे पाटील

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने आणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत बाडणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल. १४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील, असा विश्वास जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी … Read more

PM Awas Yojana : जिल्ह्यात ८१ हजार घरकुले मंजूर ! अमित शाह यांच्या हस्ते होणार वाटप

अहिल्यानगर : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा २ मधील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात येणार आहे.जिल्हास्तरावर हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या वतीने सहकार सभागृहात दुपारी ३ वाजता होणार असून त्यास विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण … Read more

Jamin Mojani : एक हेक्टर आता केवळ तासाभरात मोजले जाणार, पण अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे शेतकरी अडचणीत

Jamin Mojani : शेतीच्या मोजणी प्रक्रियेत प्रचंड सुधारणा होत असून, नवीन रोव्हर तंत्रज्ञानामुळे आता एक हेक्टर क्षेत्राची मोजणी केवळ एका तासात पूर्ण केली जात आहे. भूमी अभिलेख विभागाने ई-मोजणीचे व्हर्जन-२ लागू केल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झाली आहे, आणि आता कोणतीही मोजणी रोव्हरच्या मदतीने सुलभपणे पार पडत आहे. मोजणी प्रक्रिया डिजिटल आणि अचूक! नवीन प्रणालीनुसार, मोजणी … Read more

मावस दिरानेच केला भावजयीचा खून ! ‘या’ ठिकाणची घटना ; आरोपीस अटक

२२ फेब्रुवारी २०२५ अकोले : मावस दिराने दारूच्या नशेत भावजयीचा खून केला.ही घटना गुरुवारी (दि.२०) रात्री दहाच्या नंतर उंचखडक बुद्रुक शिवारात घडली.शुक्रवारी पहाटे खून झाल्याचे उघड होताच अकोले पोलिसांनी आरोपी राजू शंकर कातोरे (वय ५४) यास ताब्यात घेतले.जिजाबाई शिवराम खोडके (वय ४५) असे मयत महिलेचे नाव आहे. उंचखडक बुद्रूक शिवारात भाऊसाहेब आनंदा देशमुख यांच्या शेतातील … Read more