तालुक्यातील ‘या’ ठिकाणी चालू होता ‘वेश्याव्यवसाय’ ; एलसीबीच्या छाप्यात सापडल्या एवढ्या मुली आणि महिला

१३ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगर तालुक्यामधील रुईछत्तीसी गावातील एका लॉजवर वेश्याव्यवसायाचा अवैध धंदा चालू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.त्यामुळे या बाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे हॉटेलवर छापा टाकुन ११ महिला, मुलींची सुटका करून लॉज मालकासोबतच अजून चार जणांवर पिटा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला गेला. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात ‘पुष्पराज’ : चंदनाच्या लाकडांचा साठा जप्त

१३ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : चंदन तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र असे असले तरी देखील चोरी छुपे मोठ्या प्रमाणात चंदनाच्या लाकडांची तस्करी केली जाते. नुकताच याच धर्तीवर एक चित्रपट देखील प्रदर्शीत झाला आहे. प्रेक्षकांनी तर यातील नायकाला डोक्यावर घेतले आहे. अशीच चंदनाची तस्करी अहिल्यानगर जिल्ह्यात देखील केली जात आल्याचे समोर आले आहे. जामखेड … Read more

एसटी बस अन टेम्पोची धडक ; बसमधील इतके प्रवाशी जखमी : चालकाने वेळीच बस घातली थेट डाळींबाच्या शेतात अन्यथा घडला असता मोठा अनर्थ

१३ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : अहिल्यानगरकडून पाथर्डीकडे जात असलेल्या एसटी बस आणि टेम्पोच्या झालेल्या भीषण अपघातात बस मधील १५ प्रवाशी जखमी झाले आहेत.हा अपघात बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर – पाथर्डी रोडवरील मेहेकरी फाट्याजवळील सदगुरु विद्यालयाजवळ झाला. याबाबत समजलेली माहिती अशी की बुधवारी दुपारी अहिल्यानगरकडून पाथर्डीकडे निघालेली राजगुरू डेपोची बस मेहेकरी फाट्या जवळील … Read more

हे 5 स्मार्टफोन DSLR ला देखील टक्कर देतील – नंबर 1 सर्वाधिक विकला जात आहे !

Best Camera Smartphones Under 30,000 : भारतीय स्मार्टफोन बाजार झपाट्याने विकसित होत आहे आणि आता ₹30,000 च्या आत उत्तम कॅमेरा असलेले फोन सहज उपलब्ध होत आहेत.जर तुम्हाला प्रोफेशनल दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ घ्यायचे असतील,पण बजेट ₹30,000 च्या आत असेल, तर अनेक उत्तम पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.हे फोन उच्च दर्जाचे कॅमेरे, उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि दमदार बॅटरी … Read more

Samsung Galaxy A56 लवकरच होणार लॉन्च ! OnePlus, iQOO आणि Xiaomi च मार्केट धोक्यात

Samsung लवकरच आपल्या Galaxy A सिरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. Samsung Galaxy A56 हा स्मार्टफोन मार्च 2025 मध्ये अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे हा एक स्वस्त स्मार्टफोन असणार आहे.दरम्यान लाँचिंग पूर्वीच ह्या स्मार्टफोनच्या डिझाईन आणि प्रमुख फीचर्स बाबत अनेक महत्त्वाचे लीक समोर आले आहेत.नवीन रेंडर इमेजमधून फोनच्या डिझाईन बद्दल स्पष्ट कल्पना मिळत … Read more

प्रतापपूर शिवारात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

१२ फेब्रुवारी २०२५ आश्वी : संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या काल मध्यरात्री जेरबंद झाला.त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील आठवड्यात गुरुवारी सायंकाळी संकल्प अर्जुन आंधळे आणि सुनील बबन आंधळे यांच्यावर सर्जेराव नाना आंधळे यांच्या वस्तीनजीक बिबट्या हल्ला करण्याच्या हेतूने चालून आला होता. मात्र दोघांनी यावेळी … Read more

अकोले तालुक्याला रेल्वे जोडण्यासाठी आ. लहामटे यांचा पुढाकार

१२ फेब्रुवारी २०२५ अकोले : अकोले तालुक्याला रेल्वेच्या नकाशावर स्थान मिळावे, यासाठी शहापूर ते शिर्डी रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी राज्य शासनाने प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आ. लहामटे यांनी सांगितले. अकोले तालुक्याला रेल्वेने जोडण्यासाठी शहापूर (ठाणे) – डोळखांब भंडारदरा अकोले … Read more

उद्धव ठाकरें समवेतच्या चर्चेनंतर किरण काळे शिवबंधन बांधण्याच्या तयारीत ; लवकरच मातोश्रीवर करणार प्रवेश

१२ फेब्रुवारी २०२५ : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असणाऱ्या आक्रमक नेते किरण काळे यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. त्यानंतर काळे महायुतीतील घटक पक्षात प्रवेश करणार की महाविकास आघाडीतच राहणार याबद्दल चर्चा सुरू असताना शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत काळेंची मातोश्रीवर सुमारे पाऊण तास प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय … Read more

फार्मर आयडीची साईट बंद ; शेतकऱ्यांना मनस्ताप ! समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची शेतकऱ्यांची मागणी

१२ फेब्रुवारी २०२५ निंबेनांदूर : राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले ; परंतु प्रत्यक्षात मात्र ही साईट कधी बंद तर कधी चालू राहत असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.सध्या फार्मर आयडी काढण्याचे काम सुरू असून,साईट व्यवस्थित चालत नसल्यामुळे फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांना सेतू केंद्रावर वारंवार चकरा माराव्या लागतात. … Read more

काटवन खंडोबा परिसरात महिला वकिलास जीवे मारण्याची धमकी

१२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याबाबत विचारणा केल्याचा राग येऊन एकाने महिला वकील व तिच्या मुलास तसेच त्यांच्या भांडणात जे मध्ये येईल, त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. ही घटना १० फेब्रुवारी रोजी काटवन खंडोबा रोड, सप्तपदी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे येथे घडली. याबाबतची माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी किरण बबन कोळपे (रा. विळद … Read more

ईव्हीएम तपासणी, व्हीव्हीपॅट पडताळणीतून गडाख यांची माघार

१२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नेवासा विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार शंकरराव गडाख यांनी ईव्हीएम तपासणी व व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी मागे घेतली आहे. मंगळवारी (दि. ११) रोजी शंकरराव गडाख यांचा या संदर्भातील लेखी अर्ज जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे दाखल झाला आहे. या प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाकडे नियमानुसार जमा केलेली रक्कम मिळण्याची मागणी … Read more

एंडोमेट्रिओसिसचा भारतीय महिलांसाठी मोठा धोका ! आई होण्यात येऊ शकतात अडचणी

१२ फेब्रुवारी २०२५ मुंबई: आजच्या काळात महिलांच्या आरोग्याबाबत अनेक नवीन आजार उदयास येत आहेत, त्यातील एक म्हणजे एंडोमेट्रिओसिस. हा एक गंभीर आजार आहे, ज्याचा स्त्रियांच्या प्रजनन आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हा एक वेदनादायक रोग आहे. ताज्या अहवालांनुसार, भारतातील प्रत्येक १० पैकी १ महिला या आजाराची शिकार आहे, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये याकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे … Read more

पुणे जिल्ह्यात ७५ हजार लाडक्या बहिणींकडे चारचाकी ; अपात्र बहिणींची नावे तत्काळ वगळण्यास सुरुवात

१२ फेब्रुवारी २०२५ पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांची निकषानुसार छाननी सुरू झाली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्यात चारचाकी असलेल्या बहिणींच्या नावांची पडताळणी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. यामध्ये अपात्र आढळणाऱ्या बहिणींची नावे तत्काळ वगळण्यासही सुरुवात झाली असून, पुण्यात चारचाकी असलेल्या बहिणींची संख्या सुमारे ७५ हजार १०० एवढी आहे. राज्य सरकारने विधानसभा … Read more

हायकोर्टाने वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग भूसंपादन प्रकरणातील रेल्वेची याचिका नाकारली ; १२० दिवसांपेक्षा अधिक विलंब माफीच्या कक्षेत येत नसल्याचा निर्वाळा

१२ फेब्रुवारी २०२५ नागपूर वर्धा-नांदेड : रेल्वेमार्गाशी संबंधित भूसंपादन प्रकरणांमध्ये भारतीय रेल्वेने केलेल्या अपीलमध्ये झालेल्या विलंब माफीची याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नाकारली आहे. भूमी अधिग्रहण, पुनर्वसन आणि पुनःस्थापना कायदा, २०१३ नुसार १२० दिवसांपेक्षा जास्त विलंब माफ केला जाऊ शकत नाही, असे या प्रकरणाच्या सुनावणीत हायकोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट केले. याप्रकरणी न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि … Read more

मुंबई पुणे मिसिंग लिंक लवकरात लवकर पूर्ण करा : मेघना साकोरे बोर्डीकर

१२ फेब्रुवारी २०२५ मुंबई : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली.या दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला, तसेच प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि ऑगस्ट २०२५ अखेर प्रकल्प पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या. … Read more

वाळू तस्करांकडून महसूलच्या पथकावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

१२ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : वाळू तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या महसूल खात्याच्या पथकातील कर्मचाऱ्यांवर जेसीबी घालून पथकातील कर्मचाऱ्यांना ठार करण्याचा प्रयत्न झाला.सोमवारी मध्यरात्री तालुक्यातील अंभोरे परिसरात ही घटना घडली.याप्रकरणी पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यातील तिघांना अटक केली आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कनोली शिवारातील प्रवरा नदी पात्रामधून अनाधिकृतरित्या वाळू … Read more

काहीही झाले तरी २५ मे च्या आत ‘डॉ. तनपुरे ‘ची निवडणूक घ्या ; उच्च न्यायालयाचे आदेश !

१२ फेब्रुवारी २०२५ राहुरी शहर : कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं, कितीही मोठं संकट आलं, काहीही परिस्थिती निर्माण झाली, तरीही डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २५ मे २०२५च्या आत कारखान्याचे नवीन संचालक मंडळ सत्तेवर आले पाहिजे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायाधीश एस. जी. मेहेरे व शैलेश पी. ब्रम्हे यांनी दिला आहे. डॉ. … Read more

‘मुळा’ च्या डाव्या कालव्याला १३ पासून आवर्तन ; आ.कर्डीले यांची माहिती

१२ फेब्रुवारी २०२५ तांदुळवाडी : मुळा धरणाच्या डाव्या कालव्याला उद्या दि. १३ फेब्रुवारी पासून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे.उन्हाची तीव्रता वाढल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा आदी पिकांना पाण्याची नितांत गरज होती.भुगर्भातील पाणी पातळी घटल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे … Read more