मुलीचे मोबाईलद्वारे छायाचित्रण ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

१२ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : घरासमोरील स्नानगृहात अंघोळ करीत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे एका तरुणाने मोबाईलमध्ये छायाचित्रण केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका परिसरात घडली. याप्रकरणी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत येथील तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका परिसरात राहणारी इयत्ता दहावीत शिकणारी … Read more

दोषी व्यक्ती खासदार-आमदार कसा होऊ शकतो ?

१२ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली: फौजदारी प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर देखील एखादा व्यक्ती पुन्हा संसद आणि विधानसभेत कसा येऊ शकतो, असा परखड सवाल उपस्थित करत सर्वोच्च गुन्हेगारीकरण हा मोठा मुद्दा गुन्हा असल्याचे म्हटले.तसेच या प्रकरणात केंद्र व निवडणूक आयोगाला तीन आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. देशातील खासदार आणि आमदारांविरोधातील फौजदारी प्रकरणे तातडीने … Read more

‘ईव्हीएम’ मधील डेटा नष्ट करू नका ; सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य निवडणूक आयोगाला आदेश !

१२ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : निवडणुकीनंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) च्या पडताळणी संदर्भात दाखल याचिकांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत ईव्हीएम मधील डेटा नष्ट न करण्याचे आणि डेटा रिलोड न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मुख्य निवडणूक आयोगाला दिले.तसेच याप्रकरणी मानक कार्यप्रणाली काय आहे, याची विचारणा न्यायालयाने आयोगाकडे केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी ३ मार्च पासून … Read more

निषेध ग्रामसभेनंतर २४ तासांच्या आत प्राध्यापकावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला : शिर्डी येथील घटना

१२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : देशातील तसेच विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी आता भलत्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. शिर्डी शहरात नुकत्याच झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निषेध ग्रामसभेला २४ तास पूर्ण होत नाही तोच ३२ वर्षीय प्राध्यापकावर पाच ते सहा गुंडांनी धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला … Read more

नवीन मोटारसायकल घेऊन घरी जाण्यासाठी निघालेले तरुण घरापर्यंत पोहचलेच नाहीत : ‘या’ तालुक्यातील घटना

१२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : अहिल्यानगर येथून शोरूम मधून नवीन दुचाकी घेऊन ती घरी नेत असतानाच दोन मित्रांवर काळाने घाला घातला आहे.यात घरी जाण्यासाठी निघालेले तरुण घरापर्यंत पोहचलेच नाहीत. याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील आदित्य संदीप नलगे आणि किरण मोहन लगड हे दोन तरुण मित्रांसह अहिल्यानगर येथे नवीन दुचाकी आणण्यासाठी गेले … Read more

बारावीच्या परीक्षेला गालबोट : कॉपी न करू दिल्याने आधी चाकू दाखवला मग शिक्षकास दिली थेट जीवे मारण्याची धमकी ?

१२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : गेल्या विस ते पंचवीस वर्षातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीची अत्यंत फेमस झालेली कॉपीची परंपरा यंदा खंडित करण्यात जिल्हा परीषद ,महसुल, शिक्षण , पोलिस सर्वंच विभागातील अधिकारी व कर्मचा-यांना यश आले आहे.मात्र दुसरीकडे या परीक्षेत कॉपी करु दिली नाही म्हणुन मनात राग धरुन पाथर्डी तालुक्यातील तिसगावच्या केंद्रावरील एका शिक्षकास शिवीगाळ करुन … Read more

राज्यातील लाखो भाविकांची श्रद्धा असलेल्या ‘या’ देवीच्या मंदिरावर केली हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

१२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत श्रद्धास्थान असलेल्या राशीनच्या जगदंबा देवीच्या दोन किलोचा सोन्याचा मुखवटा प्राणप्रतिष्ठा व शतचंडी यज्ञ सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.मंगळवारी या महायज्ञाच्या शेवटच्या दिवशी सकाळी होमहवन , पूर्णाहुती , देवीची आरती झाल्यानंतर दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. या कालावधीमध्ये अहिल्यानगर … Read more

बारावीची परीक्षा सुरू : पहिल्याच पेपरला तब्बल इतक्या विद्यार्थ्यांनी मारली दांडी

१२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News: बारावीचे वर्ष जीवनाला कलाटणी देणारे वर्ष समजले जाते . त्यामुळे या वर्षाला अत्यंत महत्व दिले जाते .सध्या बारावीची परीक्षा सुरू झालेली असून पहिल्याच पेपरला तब्बल ९८३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे. यंदाच्या वर्षी अहिल्यानगर जिल्हा कॉपी मुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने तगडे नियोजन केले आहे. जिल्ह्यात १०९ परीक्षा केंद्र आहेत. त्या … Read more

कोवळ्या वयात हृदयरोगाने का जात आहेत जीव ?

११ फेब्रुवारी २०२५ विदिशा (मध्य प्रदेश) : आजकाल लहान वयात अचानक मृत्यू होण्याचा ट्रेंड काही थांबत नाहीये,बरेच लोक तरुण आणि तंदुरुस्त दिसतात, पण हृदयातील एक छोटीशी समस्या देखील त्यांचे आयुष्य संपवू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये लग्नाच्या कार्यक्रमात नाचणाऱ्या २३ वर्षीय तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.ती इंदूर येथील रहिवासी … Read more

तूर्तास पाणी कपातीचे संकट टळले ; १४ गाव पाणी योजनेसाठी साडेबारा लाखांची वसूली

११ फेब्रुवारी २०२५ वळण : बारागाव नांदूर व इतर १४ गाव पाणी योजनेच्या काल सोमवारी सदस्यांच्या बैठकीत थकित ११ ग्रामपंचायतीकडील ४२ लाख ३९ हजार ३२९ रुपये पैकी सुमारे १२ लाख ५१ हजार रुपयाची वसूली झाल्याने तूर्तास पाणी कपातीचे संकट टळले आहे.आता उर्वरित थकीत रक्कम भरण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना २८ फेब्रुवारी पर्यंत मुदत दिली आहे.अशाच प्रकारे लवकरात … Read more

पाथर्डीत कॉपी पुरविणारे रॅकेट जोरात ? हॉटेल, लॉज हाऊसफुल्ल, चौकाचौकांत लागले निषेधाचे पोस्टर

११ फेब्रुवारी २०२५ पाथर्डी : बारावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच राज्यभरातील ‘ढ’ गोळ्यांसाठी कॉपी पुरवून हमखास पासिंगचा फॉर्म्युला राबवणाऱ्या तालुक्यातील ठराविक शिक्षण संस्थांसह हॉटेल, लॉज, बिअरबार या व्यवसायांना चांगले दिवस आले आहेत.या सर्व गैरप्रकारामुळे मात्र स्थानिक अभ्यासू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारकारमय झाले आहे.या सर्व बाबींचा खरपूस समाचार घेणारे पोस्टर शहरातील चौकाचौकांत लागले आहेत.पोस्टर लावून कॉपीबहाद्दर शिक्षणसम्राटांचा … Read more

सिद्धार्थनगर परिसरातून मुलगा व मुलीचे अपहरण

११ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : शहरातील सिद्धार्थनगर परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी व १२ वर्षीय अल्पवयीन मुलगा असे दोघांचे अपहरण केल्याच्या २ वेगवेगळ्या घटना ८ व ९ फेब्रुवारी रोजी घडल्या आहेत.याबाबतची माहिती अशी की, लाल टाकी परिसरातील सिद्धार्थनगर, साठे चौकातील बंगल्यासमोर ८ फेब्रुवारीला संध्याकाळच्या वेळेस खेळणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलास एका इसमाने फूस लावून त्याचे … Read more

महाराष्ट्रात ५ महिन्यांत ३९ लाख मतदार कसे वाढले ? राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला थेट सवाल !

८ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तब्बल ३९ लाख नवीन मतदार वाढले कसे ? असा थेट सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी मुख्य निवडणूक आयोगाला केला.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आरोप लावत त्यांनी राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी वापरलेल्या मतदार याद्या उपलब्ध करून देण्याची … Read more

महाराष्ट्रात ११ लाख टन सोयाबीनची हमीभावाने खरेदी

८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : महाराष्ट्रात इतर सर्व राज्यांपेक्षा सर्वात जास्त सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यात आल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी दिली.६ फेब्रुवारी २०२५ अखेर राज्यात ५ लाख ११ हजार ६५७ शेतकऱ्यांकडून ११ लाख २१ हजार ३८५ मे. टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली असल्याचे रावल यांनी सांगितले.सोयाबीन खरेदी करण्यासाठीची मुदत गुरुवार, ६ फेब्रुवारी … Read more

रुग्णालयांतील औषधांची गुणवत्ता तपासणार ; राज्यात मोहीम राबवण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश !

८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमधील औषधांचा उपलब्ध साठा व गुणवत्ता याची नवीन नियमावली प्रमाणे तपासणी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिले.जिल्हास्तरापासून राज्यस्तरापर्यंत सर्वत्र तातडीने ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे.राज्यातील सर्व रुग्णालयांनी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवावा.औषध गुणवत्ता तपासणी मोहीम नवीन नियमावलीनुसार करावी. सर्व आरोग्य संस्थांनी खरेदी केल्यानुसार औषधांच्या नोंदी … Read more

भारताने गाठला सौरऊर्जा क्षमतेमध्ये १०० गिगावॅटचा ऐतिहासिक टप्पा

८ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : अक्षय ऊर्जेमध्ये जागतिक आघाडीवर असलेले आपले स्थान अधिक मजबूत करत भारताने १०० गिगावॅट सौरऊर्जा क्षमतेचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार २०३० पर्यंत ५०० गिगावॅट बिगर-जीवाश्म इंधन-आधारित ऊर्जा क्षमतेचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे.ते साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अक्षय ऊर्जा देशाच्या स्वच्छ, हरित … Read more

लाडकी बहीण योजनेतून ५ लाख महिलांना वगळले

८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत २१०० रुपये देण्याच्या आश्वासन पूर्ततेकडे आस लावून बसलेल्या तब्बल ५ लाख महिलांना राज्य सरकारने पात्रता निकषांचा आधार घेत झटका दिला आहे.योजनेच्या पात्रता निकषात न बसणाऱ्या पाच लाख अपात्र महिलांची नावे वगळण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’ … Read more

मूर्ती विटंबनेची फिर्याद दिल्याने सेवेकऱ्याचा खून

८ फेब्रुवारी २०२५ शेवगाव : तालुक्यातील बोधेगाव येथे प्रजासत्ताकदिनी म्हणजे २६ जानेवारी रोजी पहिलवान बाबा मंदिराच्या सेवेकऱ्याची निघृण हत्या करण्यात आली होती.या घटनेमुळे शेवगावसह अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.अखेर सेवेकऱ्याच्या हत्येचे रहस्य उलगडण्यात शेवगाव पोलिसांना यश आले आहे.पहिलवान बाबा मूर्ती विटंबना केल्याची फिर्याद हत्या झालेले सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे यांनी दिली होती. याचा राग … Read more