अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने १६ हजार शेतकऱ्यांचे नुकसान, सरकारकडे १७ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी
Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात मे २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतीपिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या नैसर्गिक संकटामुळे १६,१७७ शेतकरी बाधित झाले असून, जिल्हा प्रशासनाने त्यांच्या नुकसानीपोटी १६ कोटी ६८ लाख रुपयांची नुकसानभरपाई शासनाकडे मागितली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी शेती आणि फळबागांना झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या … Read more