इतना सन्नाटा क्यूं था भाई ? मतं गेली कुठे ? विधानसभा निकालावर मनसे प्रमुख राज ठाकरेंकडून संशय
३१ जानेवारी २०२५ मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे १३, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ८ उमेदवार निवडून येऊनही विधानसभा निवडणुकीत त्यांचे अनुक्रमे फक्त १५ आणि १० आमदार निवडून येतात.अजित पवार यांच्या पक्षाचा एकच खासदार निवडून येऊनही विधानसभेला त्यांचे ४१ आमदार निवडून कसे येतात ? ४ महिन्यांत लोकांत इतका फरक कसा पडतो हे सर्व अनाकलनीय असून संशोधनाचा विषय … Read more