महाराष्ट्रात एक-दोन नाही तब्बल 12 सुपरफास्ट रेल्वे मार्ग तयार होणार ! रेल्वे मंत्रालयाकडून 16,241 कोटी रुपये मंजूर

Maharashtra Railway

Maharashtra Railway : गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील रेल्वे नेटवर्क मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. अजूनही भारतीय रेल्वे कडून नवनवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे आणि देशात आणखी काही नवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. अशातच आता देशाची आर्थिक राजधानी मुंबई संदर्भात मोठी बातमी … Read more

नागपूर – गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! ‘या’ गावांमध्ये पूर्ण झाली मोजणी

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्राला शक्तीपीठ महामार्गाची भेट मिळणार आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे नागपूर ते गोवा यादरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. शक्तीपीठ महामार्ग राज्यातील तीन प्रमुख शक्तीपिठांना आणि अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. हा महामार्ग 802 किलोमीटर लांबीचा राहणार असून राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे. दरम्यान याच शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा टप्पा पार … Read more

महाराष्ट्रातील सर्वच शाळांना ऑगस्ट महिन्यातील 15, 16 आणि 17 तारखेला सुट्टी राहणार ! कारण काय ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : ऑगस्ट महिना सुरू होण्याआधीच राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुढील ऑगस्ट महिन्यात अनेक दिवस सुट्ट्या राहणार आहेत. खरंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. श्रावण हा महिना अध्यात्मिक साधनेचा काळ असतो. हा असा महिना आहे ज्या महिन्यात सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होते. … Read more

सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल ! 29 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती आहे ?

Gold Rate Today

Gold Rate Today : सोने – खरेदीच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहे. 23 जुलै 2025 रोजी शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 2 हजार 330 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी होती. त्यानंतर मात्र या मौल्यवान धातूच्या किमतीत सातत्याने घसरण सुरू … Read more

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड एक्साम फेब्रुवारी – मार्च 2025 मध्ये झाल्यात. या दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा रिझल्ट मे महिन्यात डिक्लेअर करण्यात आला. मे च्या पहिल्या आठवड्यात बारावीचा रिझल्ट लागला आणि त्यानंतर मग लगेचच दहावीचा रिझल्ट जाहीर करण्यात आला. शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये दहावी आणि … Read more

‘हे’ आहेत भारतातील टॉप 9 श्रीमंत जिल्हे ! यादीत महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश

India's Richest Districts

India’s Richest Districts : भारत हा एक वेगाने प्रगती करणारा देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीतही सध्या भारत पहिल्या क्रमांकावर आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी भारत चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनलाय. शिवाय भारताच्या अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. सध्या आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आधी आपली इकॉनोमी पाचव्या … Read more

रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! आता ‘या’ एप्लीकेशनमधून घरबसल्या नवीन सदस्याचे नाव जोडता येणार

Ration Card News

Ration Card News : सरकारकडून रेशन कार्ड धारकांना सवलतीच्या दरात रेशनवरील धान्याचा लाभ दिला जातो. रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे जोडली जातात. मात्र, घरात नव्या सदस्याच्या आगमन झाले, म्हणजे जर घरात नववधू आली किंवा नवीन बाळाचा जन्म झाला तर त्याचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रेशन कार्ड मध्ये … Read more

पुण्यातून कोकणातील ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! 15 रेल्वे स्थानकावर थांबणार

Pune Railway News

Pune Railway News : पुण्यातून कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे ते रत्नागिरी दरम्यान नॉन एसी आणि एसी साप्ताहिक गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. पुणे ते रत्नागिरी दरम्यान नॉन एसी आणि एसी अशा दोन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जाणार आहेत. या दोन्ही गाड्या साप्ताहिक राहणार आहेत आणि या … Read more

एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून श्रीशैलमसाठी सुरू झाली नवीन बससेवा, पहा संपूर्ण वेळापत्रक

ST Bus Service

ST Bus Service : महाराष्ट्रात श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हा अध्यात्मिक साधनेचा काळ म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यात मांसाहार पूर्णपणे बंद असतो आणि या महिन्यात अनेकजण भगवान शंकराच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर, उज्जैन, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, भीमाशंकर, परळी वैजनाथ, श्रीशैलम यांसारख्या तीर्थक्षेत्रांवर भेटी देतात. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या श्रावण महिन्यात एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जाणार … Read more

Bank Of Baroda कडून गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! 10 वर्षांसाठी 25 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा हप्ता?

Bank Of Baroda Home Loan

Bank Of Baroda Home Loan : अलीकडे जमिनीचे रेट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जमिनीला अक्षरशा सोन्यासारखा भाव मिळतो. यामुळे मुंबई, पुणे, नागपूर सारख्या महानगरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या वाढल्या आहेत. प्लॉट, फ्लॅट, बंगलो, रो-हाऊस घेणं आता सोपं नाहीये. वाढत्या महागाईमुळे घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या स्वप्नापलीकडील गोष्ट बनली आहे. मात्र बँकांच्या आर्थिक मदतीमुळे अनेकांचे घर खरेदीचे स्वप्न … Read more

2 वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप 5 बँका ; 1 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

FD News

FD News : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणार आहात, पण कोणत्या बँकेत गुंतवणूक करावी, यामुळे गोंधळले आहात का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी विशेष कामाची ठरणार आहे. खरंतर गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आणि या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली. आरबीआयच्या रेपो रेट मधील कपातीच्या निर्णयानंतर देशभरातील … Read more

2100 सोडा आता 1500 पण मिळणार नाहीत ! ‘या’ लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयांचा लाभ, कारण आहे शॉकिंग

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेतून आत्तापर्यंत 50 लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे. निकषाबाहेर जाऊन ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता त्या महिलांना आता या योजनेतून बाद करण्यात आले आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, 21 वर्षांपेक्षा कमी वय … Read more

दीड तासांचा प्रवास आता फक्त 10 मिनिटात ! महाराष्ट्राच्या ‘या’ शहरातील 2400 कोटी रुपयांच्या केबल ब्रिजला केंद्र सरकारची मंजुरी

Maharashtra News

Maharashtra News : देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबई शहर व उपनगरांमधील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळे रस्ते विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत. मढ ते वर्सोवा यादरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केबल स्टेड ब्रिज तयार केला जाणार आहे. मढ ते वर्सोवा केबल स्टेड ब्रिज … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला मिळणार आणखी एका रिंग रोडची भेट ! 6 तालुक्यांमधील 36 गावांमधून जाणार Ring Road, गावांची यादी पहा….

Maharashtra Ring Road

Maharashtra Ring Road : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशाच आता उपराजधानी नागपूरमधील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर, अलीकडील काही वर्षांमध्ये उपराजधानी नागपूरचा विस्तार फारच जलद गतीने झालाय. यामुळे मुंबई पुणे प्रमाणेच नागपूरमध्ये देखील अलीकडील काही वर्षांमध्ये … Read more

मुंबई – पुणे – सोलापूर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी !

Mumbai Railway

Mumbai Railway : मुंबई – पुणे – सोलापूर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून मोठी गुड न्यूज समोर आली आहे. खरे तर रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्रात 11 वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षांपर्यंत वाढवले जाणार ! फडणवीस सरकार मधील मंत्र्यांची मोठी घोषणा

Government Employee Retirement Age

Government Employee Retirement Age : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आणि देशभरातील इतर 25 राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 60 वर्ष करण्यात यावे अशी मागणी उपस्थित करण्यात येत आहे. यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा देखील केला जातोय. गेल्या शिंदे सरकारच्या काळात यासाठी सर्वाधिक पाठपुरावा झाला. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री आणि … Read more

9 तासांचा प्रवास फक्त 4 तासात ! महाराष्ट्रात तयार होणार नवीन एक्सप्रेस वे, कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार नवा महामार्ग ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : सध्या स्थितीला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक ते पश्चिम महाराष्ट्रातील अक्कलकोट यादरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना जवळपास नऊ तासांचा वेळ लागतोय. मात्र लवकरच हा प्रवासाचा कालावधी चार तासापर्यंत कमी होणार आहे. कारण राज्याला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे आपल्या महाराष्ट्रातून जाणार असून या प्रकल्पामुळे नाशिक ते अक्कलकोट … Read more

संघर्षाचा काळ संपणार ! 1 ऑगस्ट 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अद्भुत यश, मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार

Zodiac Sign

Zodiac Sign : ऑगस्ट महिना काही राशीच्या लोकांसाठी खास ठरेल. एक ऑगस्टपासूनच राशीचक्रातील तीन महत्त्वाच्या राशीच्या लोकांचा भाग्य चमकणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला विशेष मान देण्यात आला आहे. भौतिक सुख-समृद्धीचा कारक म्हणून शुक्र ग्रहाकडे पाहिले जाते. यामुळे कुंडली शुक्र ग्रह मजबूत असेल तर लोकांना भौतिक सुखाची प्राप्ती होत असते. दरम्यान शुक्र ग्रहाचे वेळोवेळी राशी … Read more