रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! आता ‘या’ रेशनकार्ड धारकांना साखरेचा लाभ मिळणार, वाचा सविस्तर

Ration Card News

Ration Card News : राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही काळापासून रेशन कार्ड धारकांची साखर बंद करण्यात आली आहे मात्र आता त्यांना धान्यासोबतच साखर पण दिली जाणार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी साखर वाटपाचा एक अगदीच महत्त्वाचा आणि दिलासादायक बातमी आली आहे. तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेला रेशन … Read more

शेतकरी कर्जमाफी बाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी! ‘ही’ महत्वाची अट पूर्ण केल्यावरच मिळणार कर्जमाफीचा लाभ

Shetkari Karjmafi

Shetkari Karjmafi : राज्यात पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या आधी राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना दोनदा कर्जमाफीचा लाभ दिलेला आहे. 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन थोडा दिलासा दिला होता. पण आता राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आले … Read more

शेवगा लागवडीतून विक्रमी उत्पादन मिळवायचय ? शेवग्याच्या ‘या’ 2 जातीची लागवड करा

Shevga Lagwad

Shevga Lagwad : महाराष्ट्रात फार पूर्वीपासून शेवगा लागवड केली जाते. शेवग्याची व्यावसायिक शेती अलीकडील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये शेवगा लागवड पाहायला मिळते. कमी पाणी, कमी खर्च आणि जास्त उत्पादन यामुळे शेवगा लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते आहे आणि शेवग्याची लागवड या कारणांमुळे वाढली. शेवग्याची पाने फुले आणि शेंगा सारं काही … Read more

राज्यातील 29 महापालिका निवडणुकांआधी लाडक्या बहिणींना मिळणार मोठी भेट, महिला व बालविकास विभागाची तयारी

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. स्थानिक च्या निवडणुका राज्यातील विविध पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या ठरत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती मधील घटक पक्षांसाठी स्थानिक च्या निवडणुका आपापली ताकद दाखवण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. खरे तर राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे मतदान घेतले. दरम्यान आता … Read more

टोल नाक्यापासून इतक्या लांब राहणाऱ्या वाहनचालकांना Toll भरावा लागणार नाही ! शासनाचे नवे नियम काय सांगतात?

Expressway Toll

Expressway Toll : देशभरातील वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये देशातील रोड कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत बनवण्यात आली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर महामार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. यामुळे देशातील रस्त्यांचे नेटवर्क हजारो किलोमीटर लांबीने वाढले आहे. विशेषता 2014 पासून देशातील रस्ते विकासाच्या क्षेत्रात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. … Read more

1 लाख टाकलेत 60000000 रुपये कमावलेत….; 5 वर्षातच बनवलं करोडपती, शेअर मार्केटमधील ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांसाठी ठरला भाग्यशाली

Multibagger Stock

Multibagger Stock : तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरंतर, गेल्या काही महिन्यांपासून मार्केटमध्ये मोठा दबाव आहे. थोड्याफार प्रमाणात मार्केट कव्हर होण्याचा प्रयत्न करते पण तरीही परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे मार्केट दबावात आहे. तसेच अशा या स्थितीत सुद्धा देखील काही स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. दरम्यान … Read more

फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक ! आता फक्त २०० रुपयात होणार जमीन मोजणी, नियमांत झाला मोठा बदल

Jamin Mojani

Jamin Mojani : महायुती सरकारने गेल्या काही महिन्यांच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातल्या त्यात अलीकडील काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या महसूल विभागाने आणि कृषी विभागाने अनेक शासन निर्णय या काळात निर्गमित केले आहेत. दरम्यान आता राज्य शासनाने जमीन मोजणीबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या … Read more

आदिवासींच्या नावावर असणारी जमीन विकता येते का ? तज्ञ सांगतात….

Jamin Rules

Jamin Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र महार वतनाच्या अवैध जमीन खरेदी-विक्री प्रकरणात अडकले आहेत. विरोधकांच्या माध्यमातून यावरून सरकारला घेरले जात आहे. सरकारमधीलच काही नेते सुद्धा यावर प्रश्न उपस्थित करताना दिसतात. याशिवाय सर्वसामान्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. खरे तर जमिनीचे वेगवेगळे प्रकार असतात. याशिवाय जमीन खरेदी विक्रीचे काही नियम असतात ज्यांचे पालन होणे आवश्यक … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अच्छे दिनाचा श्रीगणेशा ! बांगलादेशमधून आली मोठी गुड न्यूज, कांद्याचे रेट वाढणार

Onion Rate

Onion Rate : तुम्ही शेतकरी असाल त्यातल्या त्यात शेतात कांदा लागवड केली असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास करणार आहे तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचायला हवी. खरे तर कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. या पिकाचे शेतकऱ्यांच्या आयुष्यात तर महत्त्व आहेच शिवाय हे पीक राजकारणात सुद्धा गेम चेंजर ठरतं. कांदा पिकामुळे कित्येकांचे सत्तेत … Read more

सरकारी नोकरीचे फायदे…! आता शासन ‘या’ कर्मचाऱ्यांना घर बांधण्यासाठी करणार लाखो रुपयांची मदत, कोणाला आणि किती लाभ मिळणार? पहा…

Government Employee News

Government Employee News : चांगल्या एमएनसी म्हणजे मल्टिनॅशनल कंपनीत दहा-बारा लाख रुपयांचे पॅकेज आणि 30 ते 40,000 प्रति महिना पगाराची सरकारी नोकरी हे अनेक लोक एकसमान समजतात. साहजिकच प्रत्येकाचा विचार असाच नसतो मात्र सरकारी नोकरीची महती गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागात सरकारी नोकरीं म्हणजे फिक्स छोकरी असे म्हटले जाते. अर्थात ज्यांच्याकडे … Read more

हिवाळी अधिवेशनापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिन्याची ओवाळणी मिळणार का ? CM फडणवीस यांनी दिली अपडेट

Ladaki Bahin Yojana

Ladaki Bahin Yojana : गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला सुरू होऊन एका वर्षाचा काळ झाला आहे मात्र ही योजना पाहता-पाहता अवघ्या काही दिवसांमध्येच लोकप्रिय झाली. खरे तर ही योजना महाराष्ट्राच्या आधी मध्य प्रदेश मध्ये ही ठरली होती आणि त्याच धर्तीवर राज्यात योजना सुरू झाली आणि महाराष्ट्रात … Read more

लोकलच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! मध्य रेल्वेच्या टिटवाळा आणि खडवली स्थानकादरम्यान नवीन Railway Station विकसित होणार?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर एका नव्या स्थानकाची मागणी जोर धरत आहे. मध्य रेल्वे मार्गाच्या टिटवाळा आणि खडवली या स्थानकादरम्यान नवीन स्थानक विकसित करण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी आहे. दरम्यान आता याच संदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाकडून … Read more

आयुष्मान कार्डचा वापर करून एका वर्षात कितीदा मोफत उपचार घेता येतात ? वाचा सविस्तर

Aayushman Card News

Aayushman Card News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. अशीच एक महत्त्वाची योजना आहे आयुष्मान भारत योजना. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जात आहेत. दरम्यान, आज आपण याच योजनेच्या बाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आरोग्य क्षेत्रातील वाढता खर्च अनेक कुटुंबांच्या अर्थकारणावर मोठा ताण … Read more

2024 मध्ये ज्या शेअर्सने मालामाल बनवल त्याच शेअर्सने 2025 मध्ये बुडवलं ! ‘या’ 3 शेअर्समध्ये झाली 60 टक्क्यांपर्यंत घसरण

Share Market News

Share Market News : स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर गेल्यावर्षी अर्थातच 2024 मध्ये स्टॉक मार्केट मधील काही स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमवून दिला. मात्र 2025 मध्ये हे स्टॉक गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरले आहेत. नक्कीच आता तुम्हाला 2024 मध्ये शो टॉपर ठरलेल्या आणि 2025 मध्ये पूर्णपणे … Read more

मुंबईतील एका बड्या कंपनीची शेअर होल्डर्ससाठी मोठी घोषणा ! दिग्गज रिअल इस्टेट कंपनी देणार मोफत शेअर्स

Bonus Share 2026

Bonus Share 2026 : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी पुन्हा एकदा कमाईची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबईमधील एका बड्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक घोषणा केली आहे. मुंबईस्थित रिअल इस्टेट कंपनी अंतरिक्ष इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या सार्वजनिक शेअरधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने १:१० या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्याची शिफारस केली आहे. यामुळे या कंपनीच्या शेअर होल्डर्सला … Read more

.……तर भारतीय कर्मचाऱ्यांना मिळणार सहा महिन्यांची फुलपगारी सुट्टी ! कारण काय ?

Government Employee News

Government Employee News : कर्मचाऱ्यांच्या हितासाठी देशात लवकरच एक महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो असे चित्र आज लोकसभेतून समोर आले आहे. देशात लवकरच एक नवा कायदा अस्तित्वात येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत दोन महत्त्वाची विधेयके सादर केली आहेत. जर लोकसभेत आणि राज्यसभेचे या विधेयकांना बहुमत मिळाले तर येत्या काळात या … Read more

नाशिक ते बोरीवली प्रवास होणार सुसाट….! समृद्धी महामार्गावरून धावणार नवीन बस

Nashik To Borivali

Nashik To Borivali : उत्तर महाराष्ट्रातील नाशिकहुन मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत नाही. ही बातमी नाशिक ते बोरिवली असा प्रवास करणाऱ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की या मार्गावर आता एक नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही बस समृद्धी महामार्गावरून धावणार आहे. मुंबई – नागपूर समृद्धी … Read more

पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढणार! शेतकऱ्यांना किती हजाराचा फायदा होणार?

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत असंख्य योजना सुरू केल्या आहेत. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना सध्या वार्षिक 6000 रुपयांचा लाभ दिला जातोय. या योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने पैशांचे वितरण केले जाते. म्हणजेच … Read more