महाराष्ट्रातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळणार ‘या’ वस्तू

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे राज्य शासनाच्या मोफत गणवेश वाटप योजनेबाबत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार असून यासाठी आता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मोफत … Read more

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 12वी नंतर ‘हे’ कोर्सेस करा आणि लाखो रुपयांचे पॅकेज मिळवा

Courses After 12th

Courses After 12th : सध्या सगळीकडे दहावी आणि बारावीच्या निकालाची चर्चा सुरू आहे. एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू झाला आहे यामुळे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची चर्चा होणे स्वाभाविक आहे. मीडिया रिपोर्ट नुसार पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला बारावीचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर … Read more

सातवा वेतन आयोगात जे भत्ते मिळत नव्हते ते आठव्या वेतन आयोगात मिळणार ! नव्या आयोगात ‘या’ 2 गोष्टी समाविष्ट होतील

7th Pay Commission Vs 8th Pay Commission

7th Pay Commission Vs 8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. तेव्हापासून नव्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. दरम्यान हा नवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी 2026 पासून लागू होण्याची … Read more

ब्रेकिंग ! आता सर्पदंशामुळे कोणाचाच मृत्यू होणार नाही, घरातच मिळणार उपचार, शास्त्रज्ञांनी शोधल नवीन औषध

Snake Viral News

Snake Viral News : दरवर्षी पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्पदंशाने मरण पावणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. एका आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी एका लाखाहून अधिक लोक सर्पदंशामुळे मरतात. खरे तर आपल्या देशात फक्त चार-पाच विषारी सापांच्या जाती आहे. सापांच्या असंख्य जाती असतानाही विषारी जातींची संख्या फारच कमी आहे. मात्र असे असेल तर दरवर्षी आपल्या देशात हजारो लोकांना जीव … Read more

स्मार्टफोन बाबत बाबा वेंगाच ते भाकीत जशाच्या तस खरं ठरतय ! मोबाईल फोन वापरणाऱ्यांनी आत्ताच व्हावे सावध, नाहीतर….

Baba Vanga Prediction

Baba Vanga Prediction : बाबा वेंगा आणि त्यांच्या भविष्यवाणी बद्दल तुम्ही नक्कीच केव्हा ना केव्हा ऐकलं असेल किंवा यावर चर्चा केली असेल. बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकीत खरी ठरली असल्याचा दावा अनेकांकडून केला जातो. त्यांनी वर्तवलेली अनेक भाकिते आतापर्यंत सत्यात उतरली असल्याचा दावा होतो. दरम्यान बाबा वेंगाने स्मार्टफोन बाबत देखील एक मोठ भाकीत गेल्या … Read more

मुंबईतील ‘या’ भागात विकसित होणार नवा मार्ग, रस्त्याच्या नव्या प्रकल्पामुळे मुंबई ते ठाणे प्रवास फक्त 30 मिनिटात होणार

Mumbai News

Mumbai News : सध्या मुंबई ते ठाणे प्रवास करायचे असेल तर प्रवाशांना चांगलीचं कसरत करावी लागत आहे. पण भविष्यात मुंबई ते ठाणे हा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमध्ये अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पाची कामे झाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे अजूनही मुंबईमध्ये अनेक रस्त्यांची कामे सुरू … Read more

बँक ऑफ बडोदाच्या 12 महिन्यांच्या एफडी योजनेत चार लाखांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ? वाचा…

Bank Of Baroda FD Scheme

Bank Of Baroda FD Scheme : आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया ने नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेपो रेटमध्ये बदल केले आहेत. आरबीआयने रेपो रेट 6.25 टक्क्यांवरून सहा टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. नव्या आर्थिक वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केली आहे. दरम्यान आरबीआयच्या निर्णयानंतर देशातील अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात बदल केला आहे. FD … Read more

गुड न्यूज ! जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ‘या’ नऊ ठिकाणी विकसित होणार नवीन उड्डाणपूल, प्रवासाचा कालावधी 45 मिनिटांनी कमी होणार, वाचा….

Mumbai Pune Old Expressway

Mumbai Pune Old Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच राज्यात अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरूच आहेत. अशातच, जुन्या मुंबई पुणे महामार्गाबाबत एक अगदीच महत्वाची अपडेट हात येत आहे. जर तुम्हीही जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी … Read more

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठी बातमी ! लवकरच जपानमधील 2 ट्रेन भारतात दाखल होणार, ‘या’ तारखेला सुरु होणार मार्ग

Mumbai Ahmedabad Bullet Train Project

Mumbai Ahmedabad Bullet Train Project : भारतीय रेल्वे मध्ये गेल्या काही वर्षात मोठे अमूलाग्र बदल झाले आहेत. रेल्वे प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी रेल्वे कडून वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय येत्या काही दिवसांनी देशात बुलेट ट्रेन देखील सुरू होणार आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गांवर देशातील … Read more

CM फडणवीस यांचा ‘हा’ ड्रीम महामार्ग प्रोजेक्ट महाराष्ट्र दिनी खुला होणार ! मुंबई ते नाशिक प्रवास फक्त 3 तासात, वाचा डिटेल्स

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : 1 मे 2025 रोजी अर्थातच महाराष्ट्र दिनी राज्यातील जनतेला एक मोठी भेट मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट महाराष्ट्र दिनी सर्वसामान्यांच्या सेवेत येणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. हा ड्रीम प्रोजेक्ट सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई ते नाशिक हा प्रवास अवघ्या तीन तासात करता येणे शक्य … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी नवा नियम जाहीर ! बीएड झालेल्या शिक्षकांसाठी महत्वाची अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्याही घरात कोणी प्राथमिक शाळेतील शिक्षक असतील तर किंवा तुम्ही स्वतः प्राथमिक शाळेत शिकवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे. ती म्हणजे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनकडून … Read more

अखेर वाईट काळ संपला ! 50 वर्षानंतर एकाच वेळी तयार होतायेत 3 राजयोग, आता ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

Lucky Zodiac Sign 2025

Lucky Zodiac Sign 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्र यांना मोठा मान आहे. ज्योतिष शास्त्र असं सांगतं की नवग्रहातील ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र भ्रमण करत असतात. म्हणजेच नवग्रहातील ग्रह वेळोवेळी राशी आणि नक्षत्र बदलतात आणि याचाच प्रभाव राशीचक्रातील विविध राशीच्या लोकांवर पाहायला मिळतो. दरम्यान जेव्हा केव्हा नवग्रहातील ग्रह राशी … Read more

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शाळा तासाभराआधीच सोडल्या जाणार, यात तुमची पण शाळा आहे का ? वाचा….

Maharashtra Schools

Maharashtra Schools : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यांमध्ये तर तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 40° च्या पुढे गेले आहेत. उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा किंबहुना पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अशीच स्थिती आहे. यामुळे मात्र शाळकरी विद्यार्थ्यांना सर्वाधिक … Read more

मोठी बातमी! देशातील ‘या’ बड्या बँकेचा परवाना रद्द, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण, ठेवीदारांच्या पैशांचे काय होणार? वाचा…

Banking News

Banking News : देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. या अंतर्गत देशातील एका बड्या सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यामुळे संबंधित बँकेच्या ग्राहकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे. खरंतर, आरबीआय देशातील सर्वच सहकारी, सरकारी आणि खाजगी बँकांवर तसेच एनबीएफसी कंपन्यांवर नजर ठेवून असते. बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन … Read more

सोन्याच्या किमतीत अचानक झाला मोठा बदल ! 17 एप्रिल 2025 रोजीचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव चेक करा, राज्यातील 18, 22 अन 24 कॅरेटची किंमत पहा…

Gold Price Today

Gold Price Today : दहा दिवसांपूर्वी अर्थातच आठ एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोने 89,730 रुपये प्रति दहा ग्राम या दरात उपलब्ध होत होते. मात्र त्यानंतर सातत्याने सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. काल अर्थात 16 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 170 रुपये प्रति 10 gm इतकी नमूद करण्यात आली आहे. म्हणजे … Read more

Inspirational Story : चर्चा तर होणारच ! शेतकऱ्याचा मुलगा बनला गावातील पहिला सरकारी अधिकारी, ठरला गावातील पहिलाच सरकारी नोकरदार

Inspirational Story : इच्छा असेल तर मार्ग दिसतो, अस आपण नेहमीच ऐकतो अन वाचतो. पण खरंच इच्छा असेल तर डोळ्यांना मार्ग दिसत नसेल तरी देखील मार्ग शोधता येतो आणि हीच गोष्ट खरी करून दाखवली उत्तर प्रदेश राज्यातील फर्रुखाबाद येथील एका शेतकऱ्याच्या लेकाने. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो युवकांमध्ये फर्रुखाबाद जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याच्या पोरांन … Read more

महाराष्ट्राच्या शिरेपेचात पुन्हा एक मानाचा तुरा ! भारताच्या सरन्यायाधीश पदी पुन्हा एकदा महाराष्ट्रीयन, बी.आर. गवई बनणार नवीन CJI

Maharashtra News : भारताचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा एक महाराष्ट्रीयन बनणार ! महाराष्ट्रासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर येत आहे. देशाचे पुढील CJI हे सुद्धा महाराष्ट्रीयन राहणार आहेत. खरेतर, भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना मे 2025 मध्ये निवृत्त होणार आहेत आणि त्या आधीच खन्ना यांनी पुढील सर न्यायाधीश पदासाठी एका महाराष्ट्रीयन व्यक्तीचे नाव … Read more

भारतातील 100% शाकाहारी शहर, इथं नॉनव्हेज खाण सुद्धा गुन्हा; अंडी, मटण, मासे विक्री केली तर…

ndia Viral News : जगात कित्येक देश आहेत आणि प्रत्येक देशाची संस्कृती, भाषा, राहणीमान सारं काही बदल आहे. खाद्य संस्कृतीत देखील मोठा बदल पाहायला मिळतो. देशातच नाही तर देशांतर्गत देखील आपल्याला सर्वच बाबींमध्ये भिन्नता दिसते. भारतासारख्या देशांमध्ये ही भिन्नता अधिक प्रकर्षाने जाणवते. भारतात काही किलोमीटरच्या अंतरावर भाषा बदलते. आपल्या देशात सर्वाधिक भाषा बोलल्या जातात. याशिवाय … Read more