अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील गावकऱ्यांच्या एकजुटीचा विजय,महाराष्ट्र बँकेचे होणारे स्थलांतर अखेर थांबले, गावकऱ्यांनी फटाके फोडून केला आनंद साजरा
राहाता- तालुक्यातील वाकडी गावातील महाराष्ट्र बँकेचे चितळी येथे होणारे स्थलांतर अखेर थांबले असून, शेतकरी, व्यापारी, विविध खातेदार, महिला बचतगट, लाभार्थी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यांपासून काही वाकडीतील एकमेव राष्ट्रीयकृत बँक असलेली ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ चितळी येथे स्थलांतरित होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र गावातील दक्ष आणि जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन या … Read more