अहिल्यानगरमधील लिंबू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात, लिंबाला मिळाला तीन वर्षांतील सर्वात निचांकी दर
अहिल्यानगर- गेल्या तीन वर्षातील निचांकी भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांसाठी लिंबू अधिकच अंबट ठरू लागले आहे. सध्या अगदी प्रतिकिलोला बारा ते तेरा रूपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. एरवी पावसाळा, हिवाळा या दोन्ही ऋतूमध्ये लिंबाचे भाव कमी होतात. मात्र गेल्या तीन ते चार वर्षात या दोन्ही ऋतूत अगदी उन्हाळ्याप्रमाणे चांगले भाव … Read more