अहिल्यानगरकरांसाठी महत्त्वाची बातमी ! 21 सप्टेंबरपासून ‘या’ मार्गांवरील वाहतूक वळवली जाणार

Ahilyanagar News

Ahilyanagar News : येत्या दोन दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. 22 सप्टेंबरला घटस्थापना असेल अन या दिवसापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल. दरम्यान नवरात्र उत्सवाला सुरुवात होण्याआधीच अहिल्यानगरकरांसाठी एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. अहिल्यानगर शहरातील वाहतूकीत बदल करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अतिरिक्त गर्दीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात … Read more

Ahilyanagar News : मनपा प्रभाग रचनेवर खासदार नीलेश लंके यांची हरकत आरक्षणाचा उल्लेख टाळून केलेले प्राधिकृत प्रकाशन कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोप

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नव्या प्रभाग रचनेवर खासदार नीलेश लंके यांनी तीव्र हरकत घेत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. ३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभागांच्या भूसीमांबाबतचे प्राधिकृत प्रकाशन रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. लंके यांनी निवेदनात नमूद केले आहे की, नव्या प्रभाग रचनेत अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय व महिलांसाठी राखीव जागांचा कोणताही तपशील दिलेला नाही. … Read more

पाथर्डी बसस्थानकावरील चोऱ्या रोखण्यासाठी कॅमेरा बसवा, अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई करू, पोलिसांकडून आगारप्रमुखांना नोटीस

पाथर्डी- शहरातील जुन्या बसस्थानकावर चोऱ्यांचे वाढते प्रकार लक्षात घेता पोलिसांनी आगारप्रमुखांना नोटीस बजावली असून, लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे न बसविल्यास गुन्हेगारांना प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून संबंधित जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पाथर्डी आगाराला दिला आहे. या पत्रामुळे आगारातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दि.२४ जुलै व ३० जुलै रोजी … Read more

शेवगाव तालुक्यातील दिंडेवाडी येथील नागरिकांची भर पावसाळ्यात पिण्याची पाण्यासाठी वणवण, प्रशासनाला निवेदन

शेवगाव- तालुक्यातील दिंडेवाडी येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत असून, त्यासाठी त्यांना इतरत्र भटकंती करावी लागत आहे. दिंडेवाडी येथील नागरिकांसाठी आव्हाणे बु. येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरून पाणी मिळावे व आव्हाणे बु. ते दिंडेवाडी नवीन पाईपलाईन करून मिळावी, अशा आशयाचे निवेदन जनशक्तीचे कार्याध्यक्ष राम पोटफोडे यांच्या अध्यक्षतेखाली दिंडेवाडी येथील ग्रामस्थांनी शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी … Read more

वांबोरी चारीचे पाणी तिसगाव परिसरातील गावापर्यंत पोहचवण्यासाठी लवकरच बैठक होणार- ज्येष्ठनेते काशिनाथ पाटील लवांडे

तिसगाव- लाभधारक शेतकऱ्यांनी मागणी करताच युवानेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते वांबोरी चारीसाठी मुळा धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, या योजनेचे पाणी सातवड, घाटशिरस, तिसगावसह, मढीपर्यंतच्या तलावात पोहोचण्यास अनेक अडथळे येतात. मागील पाच वर्षांत या योजनेचे पाणी अनेक तलावापर्यंत पोहोचलेच नाही, त्यामुळे ना. राधाकृष्ण विखे पाटील व मुळा पाटबंधारे … Read more

पाथर्डी तालुक्यातील कान्होबावाडी शाळेत आठ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक तर पहिली अन् तीसरीच्या वर्गात एकही विद्यार्थी नाही

करंजी- तालुक्यातील कान्होबावाडी येथे प्राथमिक शाळा आहे. शाळेमध्ये मुख्याध्यापकासह एक सहशिक्षक आहे. सर्व प्रकारच्या सुविधा असूनही शाळेत मात्र अवघे आठ विद्यार्थी आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे या शाळेत तिसरी व पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शून्य आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी केंद्रातील करंजीपासून चार किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक सेमी इंग्लिशमध्ये शिक्षण देणारी शाळा आहे. … Read more

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली गटार दुर्घटनेत मृत पावलेल्या पवार व पिंजारी कुटुंबीयांची भेट

Ahilyanagar News : भूमिगत गटार दुर्घटनेत मृत पावलेल्या अतुल पवार व जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून या दोन्ही कुटुंबांना तातडीने जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ असे ते म्हणाले. कोल्हेवाडी रोड येथे भूमिगत गटार दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची माजी महसूल … Read more

108 रुग्णवाहिका चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन राज्यातील ॲम्बुलन्स चालकांना समान काम समान वेतन देण्याची मागणी.

नगर (प्रतिनिधी)- राज्यातील 108 ॲम्बुलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहे. त्यांच्या समस्यांबाबत 13 मे 2025 रोजी आझाद मैदान मध्ये आंदोलन करून निवेदन दिले होते त्यावेळी 108 वाहन चालकांच्या मागण्यांबाबत शासनाने व बीव्हीजी कंपनीने सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले गेले मात्र कोणतीही कारवाई झाली नसून राज्यातील 108 ॲम्बुलन्स चालकांचा … Read more

वाळकीचे आरोग्य केंद्र, आठवडे बाजार सुरळीत ! खा. नीलेश लंके यांच्या मदत मोहीमेचा इम्पॅक्ट

गेल्या आठवड्यात नगर तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी होऊन झालेल्या नुकसानीनंतर रविवारी खा. नीलेश लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या-त्या गावांमध्ये जात केलेल्या मदत कार्यामुळे तेथील जनजीवन सुरळीत झाले आहे. गाळाने माखलेले प्राथमिक आरोग्य केंद्र चकाचक करण्यात आल्याने ते सोमवारी सुरळीत सुरू झाले, आठवडे बाजार भरला तर जुंदरे मळयातील रस्ताही सुरू झाला. सारोळा कासार येथील वाहून गेलेला … Read more

अहिल्यानगरात भाजपचा मोठा बदल अनिल मोहिते झाले शहर जिल्हाध्यक्ष!

अहिल्यानगर : भारतीय जनता पक्षाने (भाजप) शहर जिल्हाध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याची निवड करत अनिल मोहिते यांना जबाबदारी सोपवली आहे. शनिवारी प्रदेश निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती यांनी मोहिते यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. भाजपने अहिल्यानगरात उत्तर, दक्षिण आणि शहर जिल्हाध्यक्षपदांच्या निवडीसाठी शिर्डी येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीत निरीक्षकांच्या उपस्थितीत उत्तर विभागासाठी नितीन दिनकर … Read more

Akole News : काजवा महोत्सवावर पावसाचं संकट ! निसर्गाचा चमत्कार यंदा फसला

Akole News : अकोले तालुक्यात मान्सूनपूर्व आणि अवकाळ्या पावसामुळे काजव्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, यंदा पर्यटकांना भंडारदरा परिसरात काजव्यांचे नेत्रदीपक दर्शन अजूनही घडलेले नाही. यामुळे हजारो पर्यटकांना निराश होऊन माघारी परतावे लागत आहे. काजवे म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार. दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीस भंडारदरा, रतनवाडी, घाटघर आणि कळसूबाई अभयारण्य परिसरात हजारो काजवे … Read more

Dhangar reservation : धनगर आरक्षणावर मौन का ? फडणवीसांचे भाषण, पण आरक्षण गायब! जनतेच्या अपेक्षांवर पाणी

Dhangar reservation : चोंडी गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त धनगर समाजाचा भव्य मेळावा झाला होता. राज्यभरातून आलेल्या समाजबांधवांची एकच अपेक्षा होती—मुख्यमंत्र्यांकडून धनगर आरक्षणावर ठोस आणि आश्वासक घोषणाच होईल. मात्र प्रत्यक्षात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य नेत्यांनी आपल्या भाषणांत आरक्षणासंदर्भात कोणताही स्पष्ट किंवा नवीन निर्णय जाहीर केला नाही. त्याऐवजी मंत्रिमंडळाने यापूर्वी … Read more

प्रत्यक्ष मदतीसाठी खा. लंके फिल्डवर ! रविवारी रस्ते दुरूस्ती, आरोग्य सेवा देणार

अहिल्यानगर : चार दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे हाहाःकार माजला होता. खासदार नीलेश लंके यांनी या भागाची पाहणी करत आपत्तीग्रस्तांना तातडीची मदतही केली. नुकसानीची तिव्रता लक्षात आल्यानंतर आता रविवारी गावागावांमध्ये जाऊन विविध सेवा पुरविण्याचा संकल्प करत खा. नीलेश लंके हे पुन्हा फिल्डवर उतरणार आहेत. यासंदर्भात बोलताना खा. लंके यांनी सांगितले की, चार दिवसांपूव … Read more

जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सांस्कृतिक नावलौकीक अधिक उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न – पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar News : अहील्यादेवीच्या विचारांशी सुसंगत असा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून जिल्ह्यचा सांस्कृतिक नावलौकीक अधिक उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून झाला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीचे औचित्य साधून विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अहील्यानगर … Read more

अहिल्यानगरमधील ‘या’ दोन युवा आमदारांच्या खांद्यावर सोपवली राज्यातील युवकांच्या भविष्याची जबाबदारी

Ahilyanagar News: अहिल्यानगर- महाराष्ट्र सरकारने राज्याचे सुधारित युवा धोरण ठरविण्यासाठी क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली युवा धोरण समिती स्थापन केली आहे. या समितीवर अहिल्यानगरमधील दोन युवा आणि अभ्यासू आमदार, आशुतोष काळे आणि सत्यजित तांबे यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. या दोन नेत्यांच्या निवडीमुळे अहिल्यानगरच्या राजकीय क्षेत्रात अभिमानाचे वातावरण आहे, आणि राज्यातील … Read more

वाळकी परिसरात पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा आणि अतिक्रमणामुळे बंधारे फुटले, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

Ahilyanagar News: अहिल्यानगर- तालुक्यातील वाळकी परिसरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे वालुंबा नदीला आलेल्या महापुराने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदीपात्रातील अतिक्रमण आणि पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे बंधारे फुटल्याने शेतजमिनी, रस्ते आणि पिके वाहून गेली. कामरगाव, अकोळनेर, भोरवाडी, खडकी आणि वाळकी परिसरात महापुराने धोक्याची पातळी ओलांडली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.  महापुराचा रुद्रावतार आणि नुकसान मंगळवारी वालुंबा … Read more

मे महिन्यातच सिना धरण ७३% भरले, अवकाळी पावसामुळे धरणात पाण्याची आवक मात्र सुरूच

Ahilyanagar News: कर्जत- तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सिना धरणात अवकाळी पावसामुळे नवीन पाण्याची आवक वाढली आहे. मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, आणि यामुळे सिना नदीला पूर आल्याने धरणाचा पाणीसाठा ३५ वर्षांतील मे महिन्यातील सर्वोच्च पातळीवर, म्हणजेच ७३.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. सिना नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा प्रवाह कायम असून, सायंकाळपर्यंत धरण … Read more

अहिल्यानगर बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल १८०० रुपये भाव, मात्र इतर बाजारपेठेपेक्षा कमी दर दिल्यामुळे शेतकरी नाराज

Ahilyanagar News: अहिल्यानगर- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती मार्केट यार्डात गुरुवारी कांद्याच्या भावात किंचित वाढ झाली, पण इतर बाजार समित्यांच्या तुलनेत कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. गुरुवारी ३२८ गाड्यांमधून ३६,१४३ क्विंटल गावरान कांदा विक्रीसाठी आला होता. लिलावात एक नंबर कांद्याला जास्तीत जास्त १८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर काही गोण्यांना अपवादात्मक १९०० रुपये दर … Read more