अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या पथदिव्यांच्या खांबावरील टीव्ही केबल व इंटरनेट केबल तात्काळ काढाव्यात

अहिल्यानगर : शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या पथदिव्यांच्या खांबावरील इंटरनेट व टीव्ही केबल, तसेच इतर वाहिन्या संबंधितांनी तत्काळ काढून घ्याव्यात. महानगरपालिकेने विनापरवाना केबल टाकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे. विनापरवाना केबल तोडून हटवण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधितांनी तात्काळ अनधिकृत केबल काढून घ्याव्यात, अन्यथा कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी … Read more

शेतकऱ्यांना वेळेत मुबलक बियाणे व खते उपलब्ध करून द्या, आमदार आशुतोष काळे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना खरीप हंगामासाठी सूचना

Ahilyanagar News: कोपरगाव- तालुक्यात खरीप हंगामाच्या तयारीला गती देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर, सोमवारी (दि. ५) पंचायत समिती कार्यालयात घेतलेल्या खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत आ. काळे यांनी कृषी अधिकाऱ्यांना वेळेत आणि … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर मध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांचे रुग्णालय

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि या महाविद्यालयास संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्याचाही निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी आवश्यक तसेच … Read more

Ahilyanagar News : अभिमानास्पद ! आशियाई योगासन स्पर्धेत अहिल्यानगरचा दबदबा ; १० सुवर्णपदकांची लयलूट

योगासनास खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यापासून देशभरातील विविध स्पर्धांमध्ये अव्वल यश मिळवणार्‍या महाराष्ट्र संघाने दुसर्‍या आशियाई योगासन स्पर्धेतही जोरदार कामगिरी केली. एशियन योगासन व योगासन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीत पार पडलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील योगासनपटूंनी २० सुवर्णपदकांची कमाई करताना आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या स्पर्धेत राज्याचे नेतृत्त्व करणार्‍या आशिल्यान्गर जिल्ह्यातील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या स्पर्धकांनी योगासनाच्या … Read more

Ahilyanagar News : पारनेरची वीज दीर्घकाळ बंद ! नागरिक उकाड्याने हैराण

Ahilyanagar News : वीजवाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे कारण देत शनिवारी चार तास सत्तावीस मिनिटे वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. पंधरा दिवसांपूर्वी, १९ एप्रिल रोजी उच्चदाब वीज वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महावितरणने तब्बल ८ तास ५० मिनिटे वीजपुरवठा बंद ठेवला होता. पारनेरसह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून तापमापकातील पारा ४२ अंश सेल्सिअसवर पोहचलेला आहे. उष्णतेच्या तडाख्यातच … Read more

ग्रामपंचायतीमध्ये लाखोेंचा भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकांला प्रशासनाने दिला दणका, सेवेतून केले बडतर्फ

Ahilyanagar News: अकोले- तालुक्यातील देवठाण आणि समशेरपूर येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वर्पे यांना २०१९ ते २०२१ या कालावधीत लाखो रुपयांचा अपहार आणि गैरव्यवहार केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्हा परिषदेने सेवेतून बडतर्फ केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांनी याबाबत अंतिम आदेश जारी केले, ज्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. यासोबतच, राजूर ग्रामपंचायतीतही वर्पे यांनी … Read more

श्रीरामपूरच्या या ५२ गावांना मिळणार शुद्ध पाणी! ३०० कोटी रूपयांच्या योजनांची कामे सुरू!

Ahilyanagar News: श्रीरामपूर- तालुका टँकरमुक्त असला, तरी सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचे चटके बसताहेत. भविष्यात वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रत्येकाला पुरेसे पाणी मिळावे, यासाठी शासनाच्या ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत श्रीरामपूर तालुक्यात सुमारे ३०० कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत. यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २४१ कोटी ७७ लाख आणि जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन … Read more

मुळा धरणातून सोडण्यात आले चौथे उन्हाळी आवर्तन, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा!

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्याच्या शेतीसाठी वरदान ठरलेल्या मुळा धरणातून रविवारी (२७ एप्रिल २०२५) सायंकाळी उन्हाळी हंगामासाठी चौथे आवर्तन सोडण्यात आले. या २१ दिवसांच्या आवर्तनामुळे ७०,६८९ हेक्टर शेती क्षेत्राला पाण्याचा आधार मिळणार आहे, ज्यामुळे फळबागा आणि बागायती पिकांना संजीवनी मिळेल. ५०० क्युसेक वेगाने सुरू झालेला हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जाणार असून, उजव्या कालव्याद्वारे ३,७०० दशलक्ष घनफूट … Read more

AMC News : अहिल्यानगर करांनी करून दाखवलं ! सीना नदी होतेय स्वच्छ…

अहिल्यानगर, दि. २७ एप्रिल – जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने अहिल्यानगर महानगरपालिकेने ‘आराधना वसुंधरेची’ या विशेष उपक्रमांतर्गत शहरातील जलस्त्रोत स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दोन दिवस चाललेल्या या मोहिमेची यशस्वी सांगता होत असताना, सीना नदी परिसराच्या सौंदर्यीकरणाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पालाही सुरुवात झाली आहे. २७ एप्रिल रोजी नगर-कल्याण महामार्गावरील सीना नदीपात्र तसेच शहरातील … Read more

चौंडी मंत्रिमंडळ बैठकीवर दीड कोटी खर्च?, बैठकीवरून मुख्य सचिवांना पाठवण्यात आली कायदेशीर नोटीस

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील चौंडी येथे प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीच्या खर्चावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते किशोर वरक यांच्यातर्फे राज्याच्या मुख्य सचिवांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. अॅड. असीम सरोदे यांच्या नेतृत्वाखालील वकिलांनी ही नोटीस बजावली असून, त्यात मंत्रिमंडळ बैठकीसाठी नियोजित खर्चाला ‘मिस-गव्हर्नन्स’चा नमुना संबोधले आहे. चौंडी येथील बैठक २९ एप्रिल २०२५ रोजी होणार होती, … Read more

Ahilyangar Breaking : अहिल्यानगरमधील संत शेख महंमद बाबा देवस्थानची ‘वक्फ’कडे नोंद का केली? खळबळजनक माहिती समोर…

Ahilyangar Breaking : हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक संत शेख महंमद बाबा देवस्थानचा श्रीगोंदेकरांच्या मनात आहे तसाच विकास होणार आहे. मागील काही दिवसांपासून वक्फ बाबत जी भिती पसरवण्यात आली होती ती वक्फची नोंदणी रद्द करण्यासाठी संत शेख महंमद बाबा यांचे वंशज आमीन शेख यांनी आज (दि.२२) जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला. यावेळी ते बोलत होते. आमीन शेख म्हणाले, … Read more

Ahilyangar Breaking : संत शेख महंमद बाबा देवस्थानची ‘वक्फ’ची नोंदणी रद्द करण्यासाठी प्रकरण दाखल, कायदा दुरुस्तीनंतर देशात पहिली केस..

Ahilyangar Breaking : हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक संत शेख महंमद बाबा देवस्थानचा श्रीगोंदेकरांच्या मनात आहे तसाच विकास होणार आहे. मागील काही दिवसांपासून वक्फ बाबत जी भिती पसरवण्यात आली होती ती वक्फची नोंदणी रद्द करण्यासाठी संत शेख महंमद बाबा यांचे वंशज आमीन शेख यांनी काल (दि.२२) जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला. यावेळी ते बोलत होते. आमीन शेख म्हणाले, … Read more

राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज, अनेक दिवसांपासून रखडलेला तो सौर उर्जा प्रकल्प अखेर सुरू

राहुरी- तालुक्यातील आरडगाव येथील सौर ऊर्जा प्रकल्प अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कार्यान्वित झाला आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि आंदोलनांना याचे यश मानले जात आहे. या प्रकल्पामुळे आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला यश मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. प्राजक्त तनपुरेंचा निर्णय महाविकास आघाडी … Read more

अकोले-संगमनेर मार्गावरील २१ स्पीड ब्रेकरमुळे वाहनचालक त्रस्त, अपघातांचे प्रमाण वाढले

अकोले- अकोले ते संगमनेर या सुमारे २२ किलोमीटरच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेले तब्बल २१ स्पीड ब्रेकर वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. या स्पीड ब्रेकरना कोणतेही संकेतचिन्ह अथवा पूर्वसूचना नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून वाहनांचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर होत आहे. अतिरिक्त स्पीडब्रेकर या मार्गावरील गाजरीचा ओढा, सुगाव बुद्रुक फाटा, मनोहरपूर, कळस बुद्रुक, पिंपळगाव कॉझिरा, कोकणेवाडी, चिखली, … Read more

पाथर्डी आगारात नवीन गाड्या मात्र आगाराचे लांब पल्ल्याच्या गाड्यांकडे दुर्लक्ष, गाड्या सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

पाथर्डी- सुट्यांचा हंगाम आणि लग्नसराई सुरू असतानाही पाथर्डी आगाराकडून लांब पल्ल्याच्या विशेष उन्हाळी गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. विशेषतः अक्कलकोट, वैजापूर आणि पंढरपूर या मार्गांवरील गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे या मार्गांवर गाड्या त्वरित सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. आगाराचा निरूत्साह कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग असूनही या … Read more

Ahilyanagar News : काल पारनेरचा मौलाना आज भवानीनगरचा मौलाना..! ‘मौलाना’ वरून राजकीय वादंग

अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. दरम्यान आता राजकीय वाद धार्मिकतेकडे झुकतोय की काय असे चित्र सध्या निर्माण झालेय. त्यात आता ‘मौलाना’ शब्दावरून नगरचा राजकीय आखाडा तापण्याची शक्यता निर्माण झालीये. नुकतेच कापड बाजारातील एका मारहाणीच्या प्रकरणानंतर आ. संग्राम जगताप यांनी कापड बाजारात धाव घेत चांगलाच समाचार घेतला होता. त्यात त्यांनी, नगर लोकसभा मतदार … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील जलजीवनच्या कामांची केंद्राकडून गुप्त तपासणी ! राहुरी, राहाता, पारनेर, श्रीगोंद्यातील कामांचा समावेश

जलजीवन ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना केंद्राने राबवली. परंतु या कामाबाबत प्रचंड आरोप, भ्रष्टहरेचे आरोप सातत्याने होत आलेत. आता मागील तीन वर्षापासून सुरू असलेल्या मात्र, अद्याप पूर्ण न होऊ शकलेल्या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या जलजीवन योजनेतील कामाची तपासणी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पथकाकडून करण्यात आली. यात राहुरी, राहाता, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील योजनेतील कामाचा समावेश … Read more

Ahilyanagar News : पारनेरचा मौलाना ‘यांना’ वाचवतोय ! व्यापाऱ्याच्या मुलीला मारले, आ.जगताप भडकले

अहिल्यानगर : कापड बाजार येथील व्यापाऱ्याच्या मुलीला शनिवारी दिनांक २९ रोजी १० ते १५ गुंडांकडून मारहाण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज (दि.१ एप्रिल ) आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत कारवाईची मागणी करण्यात आली. आ. संग्राम जगताप म्हणाले की कापड बाजार येथे पोलीस चौकी उभी करावी, जेणे करून गुंडांवर … Read more