पाच दिवसांचे हिवाळी अधिवेशन घेवून सरकार पळ काढण्याच्या मानसिकतेत; विखेंची सत्ताधाऱ्यांवर टीका
अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- पाच दिवसांचे हिवाळी अधिवेशन घेवून सरकार पुन्हा पळ काढण्याच्या मानसिकतेत दिसते. तसेच राज्यातील कोणत्याच प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारची नसते. अशी टिका माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. राहाता येथील विश्रामगृहात जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर आ. विखे पाटील यांनी माध्यमांशी … Read more