शेतीसाठीच्या खंडित वीजपुरवठ्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प का?
अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- रब्बी हंगामाची पेरणी व लागवड सुरु असतांना हंगाम उभा करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरु असतांना महावितरण कंपनीने बेकायदेशिरपणे शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज रोहित्र बंद करुन शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे काम जिल्हाभर सुरू केले. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडवणूक करुन पिकांचे प्रचंड नुकसान करण्याचे काम महावितरण कंपनी करत असतांना … Read more